कौशल्य ही आजच्या काळाची गरज आहे. प्रत्येकाकडे आपल्या व्यवसायातील कौशल्य असणे आवश्यक आहे.आपल्या व्यवसाय वृध्दी अथवा जीवन जगताना देखील कौशल्य आवश्यक आहे, असे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी संगितले. एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालय परिसरातील राज्य नाविन्यता सोसायटी येथे जागतिक कौशल्य दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र राज्य कौशल्य,व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण …
Read More »अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार रिक्त पदे लवकरच भरणार महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती
राज्यातील अंगणवाडी मदतनीसांची १४ हजार ६९० रिक्त पदे लवकरच भरण्यात येणार आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. मंत्री कु. आदिती तटकरे म्हणाल्या की, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेंतर्गत राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत ग्रामीण/ आदिवासी प्रकल्पातील कार्यरत अंगणवाडी केंद्रांमध्ये अंगणवाडी मदतनीसांची १३ हजार ९०७ रिक्त पदे …
Read More »अलका लांबा यांचे निर्देश, प्रत्येक बुथवर किमान एक महिला अध्यक्ष नियुक्त करा महिला प्रदेश काँग्रेसच्या विस्तारित कार्यकारिणीची बैठक टिळक भवनमध्ये संपन्न
महाराष्ट्र एक मोठे राज्य असून एक मजबूत संघटनच निवडणुका लढून जिंकू शकते त्यासाठी संघटन सशक्त असले पाहिजे. महिलांची लोकसंख्या ५० टक्के आहे, ही नारीशक्ती निवडणुकीतही तितकीच महत्वाची आहे. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्राने विजयाचा मार्ग आखून दिला आहे. भारतीय जनता पक्षाने ४०० पारचा नारा दिला होता त्याला रोखण्याचे काम महाराष्ट्राने केले असून …
Read More »छगन भुजबळ अचानक शरद पवार यांच्या घरी दाखलः तर्क वितर्कांना उधाण मराठा-ओबीसी वादाच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांची भेट घेतल्याचा भुजबळ यांचा खुलासा
शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसमधून अजित पवार यांनी पुकारलेल्या बंडात अजित पवार यांची छगन भुजबळ यांनी साथ दिली. त्यामुळे शरद पवार यांच्या भेटीसाठी व्यक्तीशः अजित पवार आणि इतर नेत्यांकडूनही टाळले जाते. त्यातच नुकताच अजित पवार पक्षाच्यावतीने बारामतीत आयोजित करण्यात आलेल्या जन सन्मान रॅलीत छगन भुजबळ यांनी शरद पवार यांच्यावर …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची टीका, परदेशातील गोळीबारावर बोलायला वेळ, पण मणिपूरवर नाही भारतापेक्षा अमेरिका मोदींना प्रिय आहे का ?
मोदींकडे परदेशात झालेल्या गोळीबारावर कमेंट करण्यासाठी वेळ आहे. पण मणिपूरमधील आदिवासींच्या होत असलेल्या हत्याकांडावर बोलायला त्यांच्याकडे वेळ नाही, अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली. पुढे प्रकाश आंबेडकर म्हणाले की, भारतापेक्षा अमेरिका त्यांना जास्त प्रिय आहे का? ते मणिपूरला …
Read More »जयंत पाटील यांची टीका, ब्रिटीशांच्या रौलेट ॲक्टच्या धर्तीवर महायुतीचा ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा स्पष्ट उद्देश यातून दिसतोय
राज्यात येऊ घातलेल्या महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्यावर जोरदार हल्ला चढवित शहरी नक्षलवादाच्या नावाखाली पुरोगामी चळवळींना लक्ष्य करण्याचा सरकारचा उद्देश आहे. त्यामुळेच ब्रिटीशांच्या रौलेट अॅक्टच्या धर्तीवर महायुती सरकारकडून महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा आणण्यात येत असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केला राज्यातील महायुती सरकारवर केली. या कायद्यावर बोलताना …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार निती आयोगाच्या बैठकीला ईज ऑफ लिविंग अर्थात जीवन सुलभता विषयावर शिफारसी करणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जुलै रोजी निती NITI आयोगाच्या गव्हर्निंग कौन्सिलच्या नवव्या बैठकीदरम्यान ‘जीवन सुलभता’ या शिफारशींचा आढावा घेतील, ज्या समान विकास अजेंडाची रूपरेषा आणि राज्यांशी भागीदारीमध्ये एकत्रित कृतीसाठी ब्लू प्रिंट असेल असे मानले जात आहे. सामान्य माणसाच्या फायद्यासाठी जगण्याच्या समस्यांना सुलभ करण्यासाठी त्यांच्या तिसऱ्या कारकिर्दीत सर्वसमावेशक स्वरूप द्यायचे आहे, …
Read More »कर्जदारांकडे फक्त २२ हजार कोटी रूपयांची थकबाकी आरबीआयच्या आकडेवारीतून माहिती
इमर्जन्सी क्रेडिट लाइन गॅरंटी स्कीम (ECLGS) अंतर्गत नॉन-परफॉर्मिंग ॲसेट (NPA) सुमारे ६ टक्के आहे, असे सरकारी अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. याचा अर्थ योजनेअंतर्गत पूर्ण हमी देण्यासाठी लागणारा खर्च अपेक्षेपेक्षा खूपच कमी असेल. एका अधिकाऱ्याने सांगितले की, “₹३.६८-लाख कोटींहून अधिक रकमेच्या एकूण तरलता समर्थनापैकी एनपीए NPA सुमारे ₹२२,००० कोटी किंवा हमी दिलेल्या …
Read More »महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांसाठी “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय प्रसिद्ध
पंढरपूरच्या विठुरायाची यात्रा व आषाढी एकादशी दोन दिवसांनी येऊ घातली असताना राज्यातील तमाम वारकऱ्यांसाठी शासनाने मोठी आनंदाची बातमी दिली आहे. महाराष्ट्र राज्यातील कीर्तनकार व वारकऱ्यांना सोयी सुविधा पुरवण्या करिता “मुख्यमंत्री वारकरी महामंडळ” स्थापन करण्याचा मोठा निर्णय शासनाने घेतला असून त्या संदर्भातील सामाजिक न्याय विभागाचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला …
Read More »मर्सिडीज बेंज ही आता ईव्ही कारची निर्मिती करणार भारतातच कार असेंबल करण्याचे य़ुनिट स्थापना
जर्मन लक्झरी कार निर्माता मर्सिडीज-बेंझ आपल्या भारतीय प्लांटमध्ये केवळ खर्च कमी करण्यासाठीच नव्हे तर शून्य उत्सर्जन गतिशीलता आणि कार्बन-न्यूट्रल उद्दिष्टे साध्य करण्यासाठी अधिक इलेक्ट्रिक वाहने एकत्र करण्याची योजना आखत आहे. सध्या, मर्सिडीज-बेंझ इंडिया आपल्या चाकण सुविधेवर आपली फ्लॅगशिप इलेक्ट्रिक लक्झरी सेडान EQS असेंबल करते आणि कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानुसार बाजारातील मागणीवर …
Read More »
Marathi e-Batmya