मागील काही वर्षात राज्य सरकारकडून जनतेला खुष करण्यासाठी सातत्याने विविध घोषणा केल्या जात आहेत. त्यातच आता तर राज्याच्या तिजोरीला मोठा खड्डा पडला असतानाही राज्यातील जनमानस पुन्हा स्वतःच्या पक्षाकडे वळविण्यासाठी दुसऱ्या राज्यातील घोषणाही आर्थिक कुवत नसताना विद्यमान सरकारकडून जाहिर केल्या जात आहेत. यापार्श्वभूमीवर राज्यातील गौणखनिज अर्थात मुरूम, वाळू, माती आदी गोष्टीतून …
Read More »दिल्ली कोचिंग सेंटर पूर घटनाः आयएएसची तयारी करणाऱ्या तिघांचा मृत्यू पोलिसांकडून गुन्हा दाखल
दिल्लीतील एका कोचिंग सेंटरच्या तळघरात पाणी शिरल्याने झालेल्या दुर्घटनेत राज्यात तीन आयएएसची तयारी करणाऱ्या मुलांना प्राणास मुकावे लागले. त्यामुळे कोचींग सेंटर्सच्या विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणावर निदर्शने करण्यास सुरुवात केली आहे. तसेच याप्रकरणाची जबाबदारी कोणावर तरी निश्चित करण्याची मागणी करण्यात येत आहे. सदर घटनेप्रकरणी पोलिसांनी एफआयआर नोंदवला असून कोचिंग सेंट्रच्या मालकासह अन्य …
Read More »तेरणा फर्टीलिटी अॅण्ड रिसर्च सेंटर हॉस्पीटलच्या विरोधात गुन्हा दाखल बिल भरण्यासाठी तगादा लावल्याने नवजात अर्भकाच्या वडिलाची आत्महत्या
एकाबाजूला राज्य सरकार आणि केंद्र सरकार निवडणूका नजरेसमोर ठेवत विविध योजना जाहिर करते. मात्र या योजना समाजाच्या खालच्यास्तरापर्यंत किती पोहोचतात याचा एकदा शोध घेणे गरजेचे बनत चालले आहे. त्यातच राज्य सरकारने रूग्णालयासाठी हॉस्पीटल एस्टाब्लिस्टमेंट कायदा लागू करण्याची घोषणा करून जवळपास १० वर्षाचा कालावधी लोटत आला. मात्र त्या अनुषंगाने कोणतीच कृती …
Read More »ऑलिंम्पिकमध्ये मनू भाकेरच्या निमित्ताने भारताला पहिले पदक १० मीटरच्या एअर पिस्तूलमध्ये कांस्यपदक पटकाविले
भारताच्या मनू भाकेरने महिलांच्या १० मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्यपदक जिंकले आणि पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये देशासाठी पहिले पदक मिळवून दिले. विशेष म्हणजे ऑलिंम्पिक स्पर्धेचे उद्घाटन कालच झाले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लगेच भारताला एअर पिस्तुल स्पर्धेत कांस्यपदक मिळाले. १० मीटर एअर पिस्तूलमध्ये कांस्य पदक मिळवून, भाकेर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली …
Read More »प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, भाजपा- काँग्रेसने ओबीसी आरक्षणाला… ओबीसींच्या नावाखाली १०० लोक जमत नाहीत
एससी, एसटी यांचे आरक्षण हे घटनात्मक आहे. ओबीसींच्या आरक्षणाला घटनात्मक दर्जा नाही. व्ही. पी. सिंग पंतप्रधान असताना त्यांनी काँग्रेस आणि भाजपा यांना विचारले होते की, ओबीसी आरक्षणाला घटनात्मक दर्जा देवू पण या दोन पक्षांनी भूमिका घेतली की, याला संविधानिक दर्जा द्यायचा नसल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश …
Read More »सुनिल तटकरे यांची माहिती,अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधूनच जनतेसाठी सुरू करण्यात आलेल्या योजनांचा प्रचार प्रसार करा
राज्यातील शेतकरी, महिला, विद्यार्थी, युवक यांच्यासह विविध घटकांसाठी १ लाख कोटी रुपयांच्या योजना सुरू केल्या आहेत. या योजनांचा सर्वसामान्य नागरिकांपर्यंत प्रचार प्रसार करण्यात यावा. असे आवाहन करत अजितदादा पवार यांच्या जनसंवाद यात्रेची सुरुवात नाशिकमधून होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली. अजित पवार यांच्या जनसंवाद यात्रेच्या …
Read More »महाराष्ट्राचे नवे राज्यपाल सी पी राधाकृष्णन तर हरिभाऊ बागडे राज्यस्थानचे राज्यपाल रमेश बैस पदमुक्त की ?
पंजाब मधील आम आदमी पार्टी सरकारशी संघर्षाची भूमिका घेण्यावरून सर्वोच्च न्यायालयाने दोन वेळा चपराक लगावलेले राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी आपल्या राज्यपाल पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर बरीच महिने हे पंजाब राज्यपाल पद रिक्त राहिले होते. अखेर या रिक्त जागेसह केंद्र सरकारच्या सल्ल्यानुसार राज्यपाल पदावर आज राष्ट्रपती दौपदी मुर्मु यांनी नव्याने काही …
Read More »विधान परिषदेच्या नवनिर्वाचित ११ आमदारांचा शपथविधी सोहळा संपन्न उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी नवनिर्वाचित सदस्यांना दिली शपथ
विधान परिषदेच्या ११ जागांसाठी १२ जुलै रोजी मतदान पार पडले होते. या निवडणुकीमध्ये निवडून आलेल्या सर्व सदस्यांना उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी यावेळी शपथ दिली. यामध्ये पंकजा मुंडे, सदाभाऊ खोत, परिणय फुके, भावना गवळी, कृपाल तुमाने, योगेश टिळेकर, डॉ. प्रज्ञा सातव, शिवाजीराव गर्जे, अमित गोरखे, मिलिंद नार्वेकर, राजेश विटेकर या ११ …
Read More »बँका पायाभूत सुविधा बाँण्ड आणण्याच्या तयारीत तिमाहीच्या अखेरीस ४० हजार कोटी उभारण्याचे लक्ष्य
गुंतवणूकदारांनी म्युच्युअल फंड आणि इक्विटी मार्केटमध्ये वैविध्य आणल्याने स्थिर ठेवींमधून होणारा ओघ थांबल्याने बँका पायाभूत सुविधा बाँड जारी करण्याच्या तयारीत आहेत. एकूण, बँकांनी गेल्या एका महिन्यात सुमारे ₹४,००० कोटी जमा केले आहेत आणि या तिमाहीच्या अखेरीस ₹४०,००० कोटी उभारण्याचे लक्ष्य ठेवले आहे. बँकांद्वारे दीर्घकालीन रोखे जारी करणे हे जेपी मॉर्गनच्या …
Read More »भारतीय सशस्त्र दलातील २४ महिला जवानांचा ऑलिंम्पिक स्पर्धेत भाग लष्कराने दिली माहिती
२६ जुलैपासून सुरू झालेल्या पॅरिस ऑलिम्पिकसाठी भारतीय सशस्त्र दलातील २४ कर्मचाऱ्यांचा समावेश आहे, जे सेवेतील महिला खेळाडूंच्या पहिल्या सहभागासह एक महत्त्वपूर्ण टप्पा आहे. या वर्षी, संघात ११७ खेळाडूंचा समावेश आहे, ज्यांमध्ये २०२० टोकियो ऑलिम्पिकमधील सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा यांची उपस्थिती उल्लेखनीय आहे. २०२४ पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या २४ सशस्त्र …
Read More »
Marathi e-Batmya