दोन आठवड्यापासून मुंबईमध्ये होणाऱ्या पावसाने जनजीवन विस्कळित झाले आहे. मुंबई महानगरपालिकेचे एकूण बजेट २०२४-२५ वर्षासाठी ६०,००० कोटींचे आहे. जे एखाद्या छोट्या राज्यापेक्षाही जास्त आहे. इथे पावसाळ्याच्या अगोदर होणारे मुख्य काम म्हणजे नालेसफाई, नदी सफाई आहे. यावर किती खर्च झाला आहे? आजच्या मुंबईच्या या अवस्थेला मुंबई महापालिका जबाबदार आहे, असा आरोप …
Read More »कापसाचे हेक्टरी उत्पन्न वाढविणे हेच उद्दिष्ट केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांचे मत
तीन हजार वर्षांपूर्वी भारताने वस्त्राद्योगाचे ज्ञान जगाला दिले. कृषीनंतर सर्वाधिक रोजगार देणारा वस्त्रोद्योग आहे. सन २०४७ पर्यंत विकसित भारत घडविण्यासाठी कापसाचे हेक्टरी उत्पादन वाढविण्यावर भर देण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराज सिंह यांनी आज केले. केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंह यांच्या उपस्थितीत आज सायंकाळी हॉटेल ट्रायडंट, मुंबई येथे …
Read More »जयंत पाटील यांची खोचक टीका, पुढची पिढी भिकेला लागली तरी चालेल पण… हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत आहे असे 'कॅग'ही सांगतेय
काल कॅगचा अहवाल प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या पटलावर ठेवलेल्या कॅगच्या अहवालाने शिक्कामोर्तब केले आहे अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अहवालावर दिली आहे. आपल्या प्रतिक्रियेत जयंत …
Read More »कॅगचे सरकारला खडेबोल, वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा राज्याच्या अर्थव्यवस्थेबाबत कॅगने व्यक्त केली चिंता
नुकतेच राज्यातील महायुतीचे शेवटचे पावसाळी अधिवेशन पार पडले. त्याचा अखेरचा दिवस काल शुक्रवारी झाला. मागील १० वर्षात राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी सातत्याने राज्याचा अर्थसंकल्प सादर करण्याचा एकप्रकारे नवा विक्रम स्वतःच्या नावावर नोंदविला. तसेच प्रथेप्रमाणे अधिवेशनाच्या शेवटी दिवशी सरकारच्या जमा खर्चाबाबत राज्य सरकारचा ऑडिट रिपोर्ट अर्थात कॅग अहवालही सादर करण्यात …
Read More »महागाई चार महिन्यातील उच्चांकावार अन्न महागाई ९.३६ वर सांख्यिकी विभागाकडून आकडेवारी जाहिर
किरकोळ महागाई, ग्राहक किंमत निर्देशांक (CPI) द्वारे मोजली गेली, जून २०२४ मध्ये ५.०८ टक्क्यांच्या चार महिन्यांच्या उच्चांकावर पोहोचली, भाज्या आणि डाळींच्या वाढत्या किमतींमुळे अन्न महागाई ९.३६ टक्क्यांपर्यंत वाढली. जून २०२४ च्या देखील गेल्या वर्षी याच महिन्यात नोंदवलेल्या ४.८७ टक्क्यांपेक्षा जास्त आहे, शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार. अलीकडेच दोन MPC सदस्यांनी …
Read More »सरकारी संस्थांचे खाजगीकरण? अर्थसंकल्पातील धोरणाकडे लक्ष रॉयटर्सच्या अहवाल मात्र खाजगीकरणाचे संकेत
केंद्र सरकार २०० हून अधिक सरकारी कंपन्यांची सुधारणा करण्याच्या तयारीत आहे, त्यांचे नफा वाढवण्याचे उद्दिष्ट ठेवून, त्यांच्या खाजगीकरण योजनेतून बदलाचे संकेत आहेत, ज्याने गती मिळविण्यासाठी संघर्ष केला आहे. रॉयटर्सच्या अहवालात दावा केला आहे की २३ जुलै रोजी होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाचा एक भाग असणारी ही योजना, कंपन्यांच्या मालकीच्या कमी वापरलेल्या जमिनीचे …
Read More »सीसीआयचा आरोप, अॅपल ऑपरेटींग सिस्टीममुळे बाजारावर नियंत्रण ठेवतेय अहवालात ऑपरेटींग सिस्टीमच्या गोपनीयतेवरून ठपका
कॉम्पिटिशन वॉचडॉग कॉम्पिटिशन कमिशन ऑफ इंडिया (CCI) ने म्हटले आहे की टेक दिग्गज ऍपलने “अपमानास्पद वागणूक आणि पद्धतींमध्ये” गुंतून त्याच्या iOS ऑपरेटिंग सिस्टमसाठी ॲप्स मार्केटमध्ये आपल्या वर्चस्वाचा गैरफायदा घेतला. CCI ने २०२१ मध्ये त्याची तपासणी सुरू केली, ज्यामध्ये ॲपलने विकसकांना ॲपमधील खरेदी प्रणालीचा वापर करण्याच्या आदेशावर लक्ष केंद्रित केले. ही …
Read More »जुलै महिन्यात कर संकलनात २४ टक्के वाढ ५.७४ लाख कोटी रूपये जमा
केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने शुक्रवारी FY २०२४-२५ साठी ११ जुलै २०२४ पर्यंत थेट कर (DT) संकलनाचा डेटा जारी केला. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलन २४.०७% ने वाढून ५.७४ लाख कोटी रुपये झाले आहे. FY23 मध्ये निव्वळ संकलन ४.८० लाख कोटी रुपये होते. यामध्ये २.१ लाख कोटी रुपयांचा कॉर्पोरेट कर आणि ३.४६ …
Read More »मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घेतली उद्धव ठाकरे, शरद पवार यांची भेट आगामी विधानसभा निवडणूकीत शिवसेना उद्धव ठाकरे यांचा प्रचार करणार
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री तथा तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार आणि शिवसेना उबाठा गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज भेट घेतली. दरम्यान उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, पश्चिम बंगाल मध्ये आम्ही काँग्रेस आणि …
Read More »मुख्यमंत्री शिंदे यांचा गौप्यस्फोट, तुमच्याकडचीही मतं आणली, पुढे आम्हीच सत्तेत महाराष्ट्र हेच माझे कुटुंब: प्रत्येक तालुक्यात 'संविधान भवन' उभारणार
विधान परिषदेच्या निवडणूकीनिमित्ताने १२ उमेदवार उभा करत महाविकास आघाडीचे मोठे मोठे नेते म्हणत होते की, आमचा १२ उमेदवार निवडूण येणार म्हणून, पण या निवडणूकीत आम्हाला मिळणारी मते आम्ही मिळवलीच पण महाविकास आघाडीची मतंही आम्ही खेचून घेत ती आमच्याकडे आणली. त्यामुळे आता जी परिस्थिती आज दिसून आली. तीच परिस्थिती येणाऱ्या आगामी …
Read More »
Marathi e-Batmya