ओपेकने नुकत्याच झालेल्या १८ व्या लोकसभा निवडणूकीचा अहवाल जारी केला आहे. ओपेक OPEC ने आपल्या अहवालात यावर भर दिला आहे की नरेंद्र मोदी सरकार महागाई आणि बेरोजगारीवर नियंत्रण ठेवण्यासाठी उत्पादनाला पाठिंबा देत राहण्याची शक्यता आहे, या दोन घटकांनी नुकत्याच झालेल्या १८ व्या लोकसभेच्या निवडणुकांवर प्रभाव टाकला. भारतातील आर्थिक धोरणांमध्ये सातत्य …
Read More »जेपी मॉर्गन आणि बीएनवाय पुन्हा भारतात सक्रिय होण्याची शक्यता मालमत्ता व्यवस्थापन क्षेत्रात उतरण्याची शक्यता
जागतिक वित्तीय सेवा दिग्गज पुन्हा एकदा भारताच्या मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात प्रवेश करण्याच्या विचारात आहेत. घडामोडींबद्दल माहिती असलेल्या चार बँकर्सच्या मते, यूएसएचे जेपी मॉर्गन आणि बीएनवाय मेलॉन भारताच्या मालमत्ता व्यवस्थापन उद्योगात प्रवेश शोधत आहेत. सूत्रांचे म्हणणे आहे की दोन्ही कंपन्या ॲसेट मॅनेजमेंट कंपनी (AMC) व्यवसायात काम करण्यासाठी त्यांच्या भारताच्या धोरणासह तयार …
Read More »EPFO कडे सहभागाची रक्कम न भरणाऱ्या संस्थांच्या दंडाच्या रकमेत घट कामगार मंत्रालयाचा अध्यादेश जारी
एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड ऑर्गनायझेशनने एम्प्लॉइज प्रॉव्हिडंट फंड, एम्प्लॉईज पेन्शन फंड आणि एम्प्लॉइज डिपॉझिट लिंक्ड इन्शुरन्स स्कीममध्ये योगदान जमा करण्यास उशीर किंवा अयशस्वी झालेल्या नियोक्त्यांवरील (संस्था) डिफॉल्ट (योगदानाची रक्कम) वरील दंडात्मक शुल्कात कपात केली आहे. कामगार मंत्रालयाच्या अधिसूचनेनुसार, थकबाकीदारांना या तीन योजनांसाEPFOठी दंडात्मक शुल्क म्हणून दरमहा योगदान देणाऱ्या रकमेच्या १% रक्कम …
Read More »रेल्वे मंत्रालयाकडून लवकरच कवच बसविण्याची निविदा सध्या ३ हजार लांबीचे कंत्राट दिले
मानवी चुकांमुळे होणारे अपघात टाळण्यासाठी भारतीय रेल्वे १०,००० किमी कवच या स्वयंचलित ट्रेन संरक्षण प्रणालीसाठी निविदा काढण्यात येणार असल्याची माहिती रेल्वे विभागाने दिली असून या कवच यंत्रणेमुळे रेल्वेचे होणारे अपघात टाळले जातील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे. सार्वजनिक वाहतूकदाराने आतापर्यंत ६००० किमी कवच प्रणालीची निविदा दक्षिण मध्य रेल्वेवर १४६५ …
Read More »प्रकाश आंबेडकर यांची टीका, काँग्रेसने दलितांना विषारी दात दाखवले एक्सवरून केली काँग्रेसवर केली टीका
१९८२ मध्ये केंद्र सरकारने सर्व राज्य सरकारांना दलितांसाठी हा शब्द वापरू नये, असे निवेदन दिले होते, याचा कदाचित काँग्रेसला विसर पडलेला आहे. २०१० मध्ये, सामाजिक न्याय आणि सक्षमीकरण मंत्रालयाने पुन्हा नवीन मार्गदर्शक तत्त्वे जारी केली. पण काँग्रेसने हरिजन हा शब्द का वापरला? याचे एकच कारण असू शकते आणि ते म्हणजे …
Read More »NCERT चे संचालकांची स्पष्टोक्ती, अभ्यासक्रमातून दंगली का शिकवाव्यात १० वर्षात चवथ्यांदा अभ्यासक्रम शालेय अभ्यासक्रम बदलला
मागील १० वर्षात केंद्रात भाजपाचे सरकार आल्यापासून देशातील शालेय अभ्यासक्रमातून मुघल साम्राज्यासह अनेक ऐतिहासिक उल्लेख वगळण्यात येत आहेत. तसेच १९ आणि २० व्या शतकातील बाबरीचा विध्वंस, गुजरातमधील दंगल या सारख्या दुःखदायक घटनांचा समावेश शालेय अभ्यासक्रमात करण्यात येत आहे. इतिहास हटविण्यात येत असून यापार्श्वभूमीवर NCERT चे संचालक दिनेश सकलानी यांच्याशी झालेल्या …
Read More »मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, उबाठा पेक्षा आपला स्ट्राईक रेट चांगला शिवसेनेच्या वर्धापन दिनाच्या पूर्वतयारीसाठी पक्ष पदाधिकाऱ्यांची बैठक संपन्न
१९ जून रोजी पार पडणाऱ्या शिवसेनेच्या ५८ व्या वर्धापनदिनाच्या तयारीच्या अनुषंगाने आज पक्षाचे सर्व नेते, मंत्री, आमदार आणि पदाधिकाऱ्यांची संयुक्त बैठक आज मुंबईत पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पक्ष पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना लोकसभा निवडणुकीचा सविस्तर लेखाजोखा मांडला. या निवडणुकीत आपण संभाजीनगर, कोकण, ठाणे पालघर हे सेनेचे सर्व बालेकिल्ले …
Read More »विद्यार्थी- विद्यार्थ्यींनींना एसटी पास थेट शाळा-महाविद्यालयात मिळणार.. एसटी प्रशासनाचा निर्णय- व्यवस्थापकीय संचालक डॉ माधव कुसेकर यांची माहिती
शाळा- महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या लाखो विद्यार्थी- विद्यार्थिनींना आता एसटीचे पास हे थेट त्यांच्या शाळा-महाविद्यालयात वितरित करण्यात येणार आहेत. तसेच तसे आदेश देण्यात आल्याची माहिती एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांनी स्थानिक एसटी प्रशासनाला दिल्या आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्या सत्रातील शाळा आता सुरू झालेल्या आहेत. घरापासून शाळेपर्यंत …
Read More »निकालावरील वादावर रविंद्र वायकर यांचे भाष्य, त्यांना काय करायचे ते करू दे पराभव जिव्हारी लागल्याने त्यांच्याकडून आरोप-प्रत्यारोप
लोकसभा निवडणूकीत अवघ्या ४८ मतांनी विजयी ठरलेले शिवसेना शिंदे गटाचे खासदार रविंद्र वायकर यांच्या विरोधात ठाकरे गटाकडून सातत्याने आरोप करण्यात येत आहेत. त्यातच ठाकरे गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर यांनी निवडणूक निकालावरून न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. तसेच मतमोजणीच्या दिवशी वायकर याचे मेहुण्याने मतमोजणीच्या ठिकाणी मोबाईल नेल्याच्या आरोपावरून त्यांच्यासह सात – आठ …
Read More »रविंद्र वायकर-अमोल किर्तीकर यांना किती मते मिळाली, संजय निरूपम यांचा दावा अमोल किर्तीकरांचा पराभव पोस्टल मतांमुळेच
निवडणूक मतदानात ईव्हीएम मशिन नको म्हणून प्रसिध्द उद्योजक एलोन मस्क यांनी भूमिका मांडल्यानंतर देशांतर्गत लोकसभा निवडणूकीतील विशेषतः मुंबईतील उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातील शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार अमोल किर्तीकर आणि भाजपा पुरस्कृत शिवसेनेचे उमेदवार रविंद्र वायकर यांच्या जय-पराजयावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. यापार्श्वभूमीवर रविंद्र वायकर यांचे निवडणूक सारथ्य करणारे काँग्रेसमधून एकनाथ …
Read More »
Marathi e-Batmya