आरबीआय अर्थात रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने IIFL फायनान्सला सोन्यावरील कर्ज देणे ताबडतोब थांबवण्याचे निर्देश दिले आहेत. तथापि, बँकिंग नियामकाने कंपनीला नेहमीच्या कलेक्शन आणि रिकव्हरी प्रक्रियेद्वारे त्याच्या विद्यमान गोल्ड लोन पोर्टफोलिओची सेवा करण्याची परवानगी दिली. कंपनीच्या व्यवस्थापनाखालील गोल्ड लोन मालमत्ता वार्षिक ३५ टक्क्यांनी वाढून ₹२४,६९२ कोटी आणि तिमाही-दर-तिमाही ४ टक्के झाली …
Read More »टाटा मोटर्स एका कंपनीची दोन कंपनी होणार प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहनांची निर्मिती दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये होणार
भारतासह परदेशातही टाटा मोटर्सच्या वाहनांना चांगलीच मागणी आहे. तसेच टाटा मोटर्सच्या वाहनांना ग्राहकांच्यादृष्टीकोनातून किफायतशीर माणले जाते. या पार्श्वभूमीवर टाटा मोटर्सचा व्यवसाय आणि व्यावसायिक मूल्य वाढविण्यासाठी टाटा मोटर्स लिमिटेडने तिची प्रवासी वाहने आणि व्यावसायिक वाहन व्यवसाय दोन स्वतंत्रपणे सूचीबद्ध केलेल्या संस्थांमध्ये डिमर्ज करण्याचा निर्णय घेतला आहे. डिमर्जरची अंमलबजावणी एनसीएलटी व्यवस्थेच्या योजनेद्वारे …
Read More »एसबीआयची सर्वोच्च न्यायालयात धाव इलेक्ट्रॉल बॉण्ड प्रकरणी मुदत वाढ द्या
स्टेट बँक ऑफ इंडियाने ४ मार्च रोजी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आणि राजकीय पक्षांनी रोखलेल्या प्रत्येक इलेक्टोरल बाँडचे तपशील जाहीर करण्यासाठी ३० जूनपर्यंत मुदत वाढवून देण्याची मागणी केली. गेल्या महिन्यात दिलेल्या निकालात सर्वोच्च न्यायालयाने एसबीआयला 6 मार्चपर्यंत मतदान पॅनेलला तपशील सादर करण्याचे निर्देश दिले होते. सर्वोच्च न्यायालयासमोर दाखल केलेल्या अर्जात, …
Read More »वंचितांना उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर भर द्या
देशाची आर्थिक आणि सामाजिक विकासाची मजबूत पायाभरणी करण्यासाठी उच्च शिक्षणाला महत्व असून त्यासाठी विद्यापीठांनी समाजातील वंचित घटकांपर्यंत उच्च शिक्षण पोहोचविणे, संशोधन आणि कौशल्य विकास या त्रिसूत्रीवर भर द्यावा, असे आवाहन राज्यपाल रमेश बैस यांनी केले. हॉटेल ग्रॅण्ड शेरेटन येथे ‘भारताला विकसित राष्ट्र बनविण्यात उच्च शिक्षणाची भूमिका-भारत@2047’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय …
Read More »लक्ष्मी मित्तल ग्रुपसह १९ सामंजस्य करारांवर स्वाक्षरी
देशाच्या विकासात आता चंद्रपूर महत्वाची भूमिका निभावणार असून ॲडव्हान्टेज चंद्रपूरच्या माध्यमातून लक्ष्मी मित्तल ग्रुपसह १९ कंपन्यांशी सामंजस्य करार केले गेले आहेत. चंद्रपूर प्रशासन या सर्व कंपन्यांच्या पाठीशी पूर्ण उभे राहून केवळ चंद्रपूरच नाही तर देशाच्या विकासातही हातभार लावेल, असे प्रतिपादन वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री …
Read More »उद्धव ठाकरे म्हणाले, भाजपाला तडीपारीची नोटीस दिलीय त्यावर तुम्हाला शिक्कामोर्तब…
‘मी पुन्हा येईन’ असा आत्मविश्वास आहे, तर पक्ष फोडाफोडी कशाला करताय?शिवसेना नसती आणि शिवसेनेनं तुम्हाला खांद्यावर बसवून महाराष्ट्र फिरवला नसता, तर तुम्हाला खांदा द्यायलाही चार लोकं आली नसती. आजपर्यंत भाजपाएवढा खोटारडा पक्ष देशाच्या राजकारणात जन्माला आलेला नाही. मी मुख्यमंत्री असताना नवी मुंबई विमानतळाचं नाव ‘दि. बा. पाटील’ दिल होतं. त्याचं …
Read More »शरद पवार गट म्हणतो, माढा मतदारसंघात अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार
माढा लोकसभा मतदारसंघाच्या जागेवरनं अजित पवारांची राष्ट्रवादी फुटणार असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केला. शरद पवार गटाचे प्रवक्ते महेश तपासे म्हणाले की, माढ्याचे खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाहनावर गाजरांचा वर्षाव त्यांच्याच मतदारांनी केल्याचे चित्र महाराष्ट्राने पाहिलं. त्यातच फलटणचे रामराजे नाईक निंबाळकर …
Read More »सुधीर मुनगंटीवार यांची माहिती, ‘ताडोबा भवन’ पर्यावरणाच्या विद्यापीठाचे ज्ञानकेंद्र विविध देशाचे प्रधानमंत्री ताडोबा पर्यटनासाठी येतील
‘ताडोबा–अंधारी व्याघ्र प्रकल्प हा केवळ राज्य आणि देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय स्तरावरील सर्वोत्तम व्याघ्र प्रकल्प करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आज येथे देश विदेशातील विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्ती पर्यटनासाठी येतात. भविष्यात विविध देशाचे प्रधानमंत्री ताडोबा पर्यटनासाठी येतील, असा विश्वास मला आहे. अशावेळी ताडोबाच्या वैभवाची प्रचिती देणारे एक सुरेख भवन याठिकाणी असायला …
Read More »शेतीमालाचे मूल्यवर्धन आणि विपणनासाठी प्रशिक्षण व विक्री केंद्र उपयुक्त ठरेल
शेतकरी बांधवांच्या उन्नतीसाठी राज्य शासन प्रयत्नशील असून, अनेक योजनांची प्रभावी अंमलबजावणी होत आहे. बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्र स्थानिक शेतीमालाच्या विपणन व मूल्यवर्धनासाठी उपयुक्त ठरेल, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. वाशिम येथे बाळासाहेब ठाकरे शेतकरी प्रशिक्षण व शेतमाल विक्री केंद्राचे लोकार्पण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झाले, …
Read More »लालू प्रसाद यादव यांच्या आरोपाला नरेंद्र मोदींचे तेलंगणात उत्तर
देशातील लोकसभा निवडणूकींता कालावधी जवळ येत चालला आहे तसतसे भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीए आणि काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीकडून ठिकठिकाणी जाहिर सभा सत्ता परिवर्तन रॅलीच्या माध्यमातून मतदारांना आकृष्ट करण्याच्या हालचाली राजकिय पक्षांकडून करण्यात येत आहेत. त्यातच काल बिहारमधील राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसने आयोजित जाहिर सभेला मोठ्या प्रमाणावर तेजस्वी यादव यांच्या समर्थकांनी …
Read More »
Marathi e-Batmya