Breaking News

तुरूंगातून अरविंद केजरीवाल यांचा संदेश, भाजपाचा तिरस्कार करू नका…

काल सर्वोच्च न्यायालयाने दिल्लीच्या लिकर पॉलिसीप्रकरणी ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यात २८ मार्च पर्यंत कोठडी सुनावली. त्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी अरविंद केजरीवाल यांना ताब्यात घेत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना चौकशीसाठी कोठडीत ठेवले. दरम्यान तुरुंगात गेल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी त्यांची पत्नी सुनिता यांच्या माध्यमातून आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांसाठी संदेश दिला आहे. अरविंद …

Read More »

६२३ कोटी रूपयांचे इलेक्टोरल बॉण्ड अद्यापही पडताळणी विनाच एसबीआयने दिलेल्या माहितीतून उघड

SBI ने निवडणूक आयोगाला जाहीर केलेला नवीनतम इलेक्टोरल बाँड्स (EB) डेटा विशिष्ट राजकीय पक्षांना पाठिंबा देणाऱ्या देणगीदारांचे स्पष्टीकरण देत असले तरी, ते काही अनुत्तरीत प्रश्न सोडतात. स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) ने गुरुवारी जारी केलेल्या डेटाच्या दोन संचाचे विश्लेषण — राजकीय पक्षांनी रोखून घेतलेले रोखे आणि देणगीदारांनी खरेदी केलेले बाँड— …

Read More »

वित्त विभागाचा अहवालः १ एप्रिलनंतर देशाचा विकास दर ६.५ ते ७ टक्क्याच्या दरम्यान १ एप्रिल पासून होणाऱ्या नव्या आर्थिक वर्षाच्यारंभी वित्त विभागाचा अहवाल

नवीन आर्थिक वर्ष सुरू होण्याच्या काही दिवस आधी, अर्थ मंत्रालयाच्या अहवालात म्हटले आहे की भारत १ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्ष २०२४-२५ (FY25) साठी उज्ज्वल दृष्टिकोनाची वाट पाहत आहे. विविध संस्थांनी भारताचा विकास दर ६.५ ते ७ टक्क्यांच्या दरम्यान असण्याचा अंदाज व्यक्त केला आहे. रिझव्र्ह बँकेने पुढील आर्थिक वर्षात ७ …

Read More »

CBSE बोर्डाच्या २० शाळांवर कारवाईः दिल्लीसह महाराष्ट्रातील शाळांचाही समावेश

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) देशभरात गैरप्रकारात गुंतलेल्या शाळांवर कडक कारवाई केली आहे, तसेच २० शाळा बंद केल्या आहेत आणि तिघांची श्रेणी कमी केली. CBSE सचिव हिमांशू गुप्ता यांच्या म्हणण्यानुसार, अचानक तपासणीत संलग्नता आणि परीक्षा नियमांचे पालन करण्यामध्ये तफावत आढळून आल्यानंतर हे पाऊल उचलण्यात आल्याचे सांगितले. बाधित शाळांपैकी पाच दिल्लीत …

Read More »

ईडीची मागणी अरविंद केजरीवाल यांना १० दिवसांची कोठडी द्याः न्यायालयाने निकाल राखून ठेवला

ईडी अर्थात सक्त वसुली संचालनालयाने, अरविंद केजरीवाल यांच्या १० दिवसांच्या कोठडीची मागणी करताना, न्यायालयाला सांगितले की आप सुप्रीमो अरविंद केजरीवाल हे “दारू धोरण घोटाळ्याचे मुख्य सूत्रधार” होते. तरीही दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांनी असा युक्तिवाद केला की त्यांच्याशी संबंध जोडणारा कोणताही “थेट पुरावा” या प्रकरणात नाही. ईडीने न्यायालयासमोर युक्तीवाद करताना सांगितले की, अरविंद …

Read More »

इक्बाल सिंह चहल थेट मुख्यमंत्री कार्यालयातः आदित्य ठाकरे यांची टीका

लोकसभा निवडणूकीची आचारसंहिता जाहिर होताच निवडणूक आयोगाने ज्या अधिकाऱ्यांना तीन वर्षे पूर्ण झाले आहेत अशा अधिकाऱ्यांची बदली करण्याचे आदेश दिले. परंतु राज्य सरकारने राज्यातील इतर अधिकाऱ्यांच्या ऐवजी मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बालसिंह चहल यांना महानगरपालिकेच्या पदावर कायम ठेवण्यासाठी आपल्या अधिकाराचा वापर सुरु केला. मात्र अखेर केंद्रीय निवडणूक आयोगाकडून इक्बालसिंह चहल यांची …

Read More »

उमेश पाटील यांचा हल्लाबोल, मुख्यमंत्र्यांनी सांगून सुध्दा ज्यांचे शेपूट सरळ…

मुख्यमंत्र्यांना सांगून सुद्धा शिवतारे यांचे शेपूट सरळ झाले नाही त्यामुळे त्यांचे शेपूट छाटण्याची वेळ आली असून मुख्यमंत्र्यांनी विजय शिवतारे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करुन तात्काळ हकालपट्टी करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे. गुरुवारी पत्रकार परिषद घेऊन उमेश पाटील यांनी शिवसेना नेते विजय शिवतारे यांच्यावर जोरदार …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचे टीकास्त्र, भाजपाचे स्टार प्रचारक ईडी, सीबीआय, ईव्हीएम

देशात सध्या लोकसभा निवडणूकांचे वारे वहात आहे. त्यातच काँग्रेसची बँक खाती गोठविल्याच्या मुद्यावरून आधीच भाजपा आणि नरेंद्र मोदी-भाजपाला यांना लक्ष्य करण्यास देशातील सर्वच प्रमुख विरोधी पक्षांनी टीका करण्यास सुरुवात केली. त्यातच काल रात्री ईडी अर्थात सक्तवसुली संचालनायने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना अटक केली. त्यावरून विरोधी पक्षांनी तयार केलेल्या इंडिया …

Read More »

शरद पवार यांचा इशारा, केजरीवालांच्या अटकेची किंमत भाजपाला मोजावी लागणार

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना ईडीने केलेली अटकेची कारवाई चुकीची आहे. लोकशाहीचा गळा दाबण्याचं काम सुरु असल्याचं यातून स्पष्ट दिसून येत आहे. आम्ही मोठ्या ताकदीने अरविंद केजरीवाल यांच्या पाठिशी उभे राहू अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दिल याची किंमत भाजपाला आणि केंद्र सरकारला मोजावी …

Read More »

ऑस्ट्रेलिया भारताशी शिक्षण, कौशल्य विकास, पर्यटन सहकार्य वाढविणार

ऑस्ट्रेलिया भारताचा अतिशय विश्वसनीय भागीदार असून आगामी काळात व्यापाराशिवाय उच्च शिक्षण, कौशल्य विकास, चित्रपट सहनिर्मिती, कला व संस्कृती तसेच पर्यटन वाढविण्याबद्दल कसोशीने प्रयत्न करणार असल्याची माहिती ऑस्ट्रेलियाचे मुंबईतील नवनियुक्त वाणिज्यदूत पॉल मर्फी यांनी आज येथे दिली. पॉल मर्फी यांनी गुरुवारी (२१ मार्च) राज्यपाल रमेश बैस यांची राजभवन मुंबई येथे सदिच्छा …

Read More »