Breaking News

देवेंद्र फडणवीस म्हणाले, आघाडी सरकार हरवलय…. हे सरकार गरीबांचे नव्हे तर दारू विकणाऱ्यांचे सरकार असल्याचा आरोप

मराठी ई-बातम्या टीम राज्यातील हे सरकार हे गरीबांचे सामान्य माणसांच नाही तर सामान्य माणसांच्या विरोधातील सरकार असून या सरकारला तुम्हीच खालू आणू शकता. तसेच हे सरकार काम करताना दिसत नसून आघाडी सरकार सध्या हरवलं आहे. या सरकारला शोधून देणाऱ्यास पुरस्कार देवू अशी उपरोधिक टोला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास …

Read More »

सावधान ! राज्यघटनेतील “धर्मनिरपेक्षते” च्या विरूध्द वातावरण तयार होतेय भाजपापाठोपाठ काँग्रेसकडूनही आता उघडपणे आळवला जातोय “हिंदू (त्व)”चा राग

तरीही २०१९ च्या सार्वत्रिक निवडणूकीत काँग्रेससह त्यांच्या प्रणित संयुक्त पुरोगामी आघाडीचा धु‌‌व्वा भाजपाने हिंदू आणि हिंदूत्वाच्या बळावर उडविलाच. परंतु त्यावेळी भाजपाच्या मदतीला पुलवामा येथील जवानांच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी केलेला हल्ला हा सहाय्यभूत ठरला. या हल्ल्याप्रकरणी तपास यंत्रणांनी एका स्थानिक काश्मीरी युवकास अटक करत त्याचे धागेदोरे पाकिस्तानातील दहशतवादी गटाशी असल्याचे सिध्द केले. …

Read More »

५ वर्षांत बँक ग्राहकांसोबत सायबर फसवणूकीत २१ पटीने वाढ, महाराष्ट्रात सर्वाधिक खाजगी बँकांमध्ये सर्वाधिक प्रकरणे

मराठी ई-बातम्या टीम अलिकडच्या वर्षांत देशातील बँकांमध्ये डिजिटल व्यवहार वाढले आहेत. परंतु सायबर फसवणुकीच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ झाली आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या आकडेवारीनुसार, देशात सायबर आर्थिक फसवणुकीच्या प्रकरणांमध्ये गेल्या ५ वर्षांत २१ पटीने वाढ झाली आहे. पैशाच्या बाबतीत अशा फसवणुकीत सुमारे ३०० टक्केवाढ झाली आहे. कार्ड/इंटरनेट फसवणुकीची प्रकरणे २०१६-१७ …

Read More »

राहुल गांधी म्हणाले, तुम्हाला आठवतेय का? मोदी तरूणपणी मगरीशी भिडले होते हिंदू म्हणजे नेमके काय सांगतो म्हणत पंतप्रधान मोदींवर साधला निशाणा

मराठी ई-बातम्या टीम हिंदू आणि हिंदुत्ववादी यांच्यातला फरक स्पष्ट करताना राहुल गांधी म्हणाले, महात्मा गांधींनी त्यांचं पूर्ण आयुष्य सत्य समजून घेण्यात घालवलं, तर दुसरीकडे गोडसे हा हिंदुत्ववादी होता. गोडसेला कुणीही महात्मा म्हणत नाही, कारण त्याने एका अशा हिंदूची हत्या केली, जे नेहमी सत्य बोलायचे. गोडसे हा घाबरट होता. एक कमकुवत …

Read More »

राकेश झुनझुनवाला यांना ‘या’ शेअर्समधून ४२१ टक्के नफा झाला मात्र आयपीओ गुंतवणूकदारांचे १० टक्के नुकसान

मराठी ई-बातम्या टीम भारतीय अब्जाधीश आणि शेअर बाजारातील प्रसिद्ध गुंतवणूकदार राकेश झुनझुनवाला यांना अलीकडेच शेअर बाजारात लिस्ट झालेल्या शेअर्सने ५,४१८ कोटी रुपयांचा नफा दिला आहे. म्हणजे त्यांच्या नफ्यात तब्बल ४२१ टक्के वाढ झाली आहे. मात्र, या शेअर्समध्ये IPO गुंतवणूकदारांना १० टक्के तोटा झाला. विमा कंपनी स्टार हेल्थ अँड अलाईड इन्शुरन्स …

Read More »

आज पुन्हा ओमायक्रॉनचे ८ रूग्ण, तर विषाणूचा शिरकाव आता साताऱ्यातही मुंबई विमानतळावर ४, पुणे १ तर साताऱ्यात ३

मराठी ई-बातम्या टीम मागील काही दिवस मुंबई, पुणे, मुंबई महानगरात आढळून येणारे ओमायक्रॉन व्हेरियंटचे रूग्ण आता राज्यातील नागपूर, उस्मानाबाद येथे आढळून आल्यानंतर आज थेट साताऱ्यातही आढळून आला आहे. साताऱ्यात तब्बल तीन रूग्ण आढळून आल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ८ रुग्ण ओमायक्रॉन बाधित …

Read More »

सहकार मंत्रालयाची स्थापना कशासाठी? विचारणाऱ्यांना उत्तर द्यायला आलोय केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांचा अप्रत्यक्ष राष्ट्रवादीला टोला

मराठी ई-बातम्या टीम स्वातंत्र्यानंतर ७५ वर्षांनी मोदी सरकारने पहिल्यांदा सहकार मंत्रालय स्थापन केलं. अनेकांनी विचारलं या मंत्रालयाची कालसुसंगतता काय? असा सवाल विचारणाऱ्यांना   उत्तर द्यायला मी आलोय. देशातील सहकारी साखर कारखान्यांमधून एकूण ३१ टक्के साखरेचं उत्पन्न होतं. हे देशात सर्वांना माहिती नाही. दुधाचं २० टक्के उत्पादन सहकार क्षेत्र करते. १३ टक्के …

Read More »

संपादक किशोर पाटील यांचा मानद डॉक्टरेट आणि जीवन गौरव पुरस्काराने सन्मान राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते जीवन गौरव पुरस्कार

मराठी ई-बातम्या टीम महात्मा गांधी ग्लोबल पीस फाउंडेशन इन्स्टिट्यूट ऑफ ओडिसा राज्य व निती आयोग पुरस्कृत कोरोनायोद्धा समाजसेवा रत्न गौरव पुरस्कार व मानद डॉक्टरेट पदवीने दै. स्वराज्य तोरणचे संपादक किशोर पाटील यांना नवी दिल्लीतील एका कार्यक्रमात सन्मानित करण्यात आले. मागील २७ वर्षापासून पाटील हे पत्रकारीतेत सक्रिय असून कोविड काळात त्यांनी …

Read More »

१६ डिसेंबर अखेर किती लाख कोटींची रक्कम केंद्राच्या तिजोरीत जमा झाली? जाणून घ्या अर्थव्यवस्थेसाठी चांगली बातमी, कर संकलनात ५३.५० टक्के वाढ

मराठी ई-बातम्या टीम अर्थव्यवस्थेच्या आघाडीवर केंद्र सरकारकडून चांगली बातमी आली आहे. सरकारला करापासून घशघशीत महसूल मिळाला आहे. २०२१-२२ या वर्षात १६ डिसेंबरपर्यंत आगाऊ कर संकलन ४,५९,९१७ कोटी रुपये झाले आहे. मागील वर्षीच्या तुलनेत कर संकलनात ५३.५० टक्के वाढ झाली आहे. त्याच वेळी, २०२१-२२ साठी १६ डिसेंबर पर्यंत निव्वळ प्रत्यक्ष कर …

Read More »

बंगळुरू छत्रपतींच्या पुतळा विटंबना प्रकरणी केंद्र सरकारने दुतोंडी भूमिका सोडावी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह भाजपावर शरसंधान

मराठी ई-बातम्या टीम  छत्रपती शिवाजी महाराज केवळ आमचेच नाहीत तर सगळ्या देशाचे दैवत आहेत. त्यांचा अवमान तर दूर, कणभर अनादरही खपवून घेणार नाही. कर्नाटकातील मराठी जनतेवरील कानडी अत्याचार थांबवून या हिणकस आणि विकृत मनोवृत्तीचा बिमोड करण्यासाठी पंतप्रधानांनी क्षणाचाही विलंब न लावता स्वतः यात लक्ष घालावे आणि तेथील राज्य शासनाला त्वरित संबंधितांवर कडक …

Read More »