Breaking News

एनसीबीच्या एसआयटी पथकाने सुरु केली चौकशी…आर्यनसह सर्वांना समन्स आर्यन खान मात्र आजारी असल्याने चौकशीला आला नाही

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान प्रकरणावरून जवळपास एक महिन्यापासून रोज नवनवे खुलासे येत असल्याने आर्यन खान प्रकरणासह सहा हायप्रोफाईल गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी एनसीबीने स्थापन केलेली एसआयटी टीम सकाळी मुंबईत पोहोचली. तसेच या एसआयटी टीमने आज आर्यन खान याच्यासह अरबाज मर्चंट आणि अचित कुमार यांना चौकशीसा समन्स पाठवित बोलावले. त्यानुसार अरबाज मर्चंट …

Read More »

अखेर सुनिल पाटील आला समोर… वाचा काय केले नवे खुलासे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होतो पण २०१६ नंतर अॅक्टीव्ह नाही

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान प्रकरणी नव्याने नाव पुढे आलेला सुनिल पाटील हा अखेर प्रसारमाध्यमांसमोर येत या प्रकरणातील नवे खुलासे आणत यासंपूर्ण प्रकरणाची टीप मी दिली नाही ना ती माझ्याकडे होती. ती टीप मनिष भानुशाली त्याचा मित्र धवल भानुशाली आणि मध्य प्रदेशातील नीरज यादव यांच्याकडे होती असा गौप्यस्फोट करत यातील मुख्य …

Read More »

मोहित कंबोज यांचे मलिकांना प्रत्युत्तर, एक गोष्ट मान्य केलीय आणखीही करतील ललित हॉटेलमध्ये कोण जात होतं? याची चौकशी करा

मुंबई: प्रतिनिधी आर्यन खान ड्रग्ज प्रकरणाचा मुळ सुत्रधार हा सुनिल पाटील हाच असून तो राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता असल्याचे मी कालच जाहिर केले. तसेच सुनिल पाटील आणि मलिक यांच्या संबधाबाबत मी बोललो होतो. त्यातील त्यांनी सुनिल पाटील याचा फोन आल्याची गोष्ट मान्य केली. आता थोडे थांबा बाकिचेही ते मान्य करतील असा …

Read More »

नवाब मलिकांचा दिवाळीनंतरचा पहिला बॉम्ब….वाचा कोणते केले गौप्यस्फोट चांडाळ चौकडीला हटवा: शाहरूख, पूजाला धमक्या, कटाचा मुख्य सुत्रधार मोहित कंबोजच- नवाब मलिक यांचा दावा

मुंबई: प्रतिनिधी शहरात ड्रग्जचे स्वत:चे रॅकेट चालविले जावे या उद्देशाने एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे, व्ही.व्ही.सिंग, रंजन आणि एक ड्रायव्हर माने ही चांडाळ चौकडी काम करत असून या चार जणांना हटविल्याशिवाय एनसीबीची प्रतिमा स्वच्छ बनणार नाही अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी करत जर नवाब …

Read More »

आर्यन खान प्रकरणी नवी ट्विस्ट: मोहित कंबोज आणि विजय पगारेंकडून नवे खुलासे सुनिल पाटीलचे नवे नाव पुढे

मुंबई: प्रतिनिधी कॉर्डिलिया क्रुज ड्रग्जप्रकरणी आर्यन खान यास अटक केल्यानंतर या प्रकरणाबाबत नवनवे खुलासे बाहेर येत असून आज या ड्रग्ज प्रकरणाचा मुख्य सुत्रधार म्हणून सुनिल पाटील हा असल्याचा गौप्यस्फोट भाजपाचा नेता मोहित कंबोज यांनी केल्यानंतर सुनिल पाटील याचा मित्र विजय पगारे यानेही त्यास अप्रत्यक्ष दुजोरा दिला. विशेष म्हणजे या सर्व …

Read More »

सुनिल पाटीलवर राज्य शासनाने गुन्हा दाखल करुन तपास सीबीआयला द्यावा पोलीस बदल्यांमधील दलालांना वाचवण्यासाठी राष्ट्रवादीचा रोज "एकपात्री कार्यक्रम"-शेलारांचा आरोप

मुंबई: प्रतिनिधी धुळ्यातील सुनील पाटील याचा राष्ट्रवादीशी संबध काय? तो गायब झाला की राष्ट्रवादीने सुरक्षित स्थळी ठेवलेय? तो परराज्यातून “गेम” वाजवतो म्हणतोय त्यामुळे त्याच्यावर राज्य शासनाने तातडीने गुन्हा दाखल करुन या केसचा संबंध आंतरराज्य असल्याने तपास सीबीआयकडे द्यावा, अन्यथा यामध्ये राज्य सरकारचे हात गुंतलेले आहेत हे स्पष्ट होईल. अशी आग्रही …

Read More »

अनिल देशमुख आणखी १४ दिवस तुरूंगात विशेष न्यायालयाने सुणावली न्यायालयीन कोठडी

मुंबई: प्रतिनिधी राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मनी लॉड्रिंगच्या प्रकरणी विशेष न्यायालयाने दिलेल्या ५ दिवसांच्या ईडी कोठडीची मुदत आज संपत आली होती. त्यामुळे त्यांना पुन्हा आज ईडीकडून न्यायालयात हजर करण्यात आले असता विशेष न्यायालयाने त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुणावली असून या १४ दिवसात आपली चौकशी पूर्ण करावे असे …

Read More »

अ.नगर दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ७ लाखाची मदत: आठवड्यात चौकशी अहवाल आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी कोरोनावरील उपचारासाठी रूग्णालयात दाखल झालेल्या अहमदनगर जिल्हा रूग्णालयाच्या अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत ११ जणांचा मृत्यू झाला. या दुर्घटनेची माहिती मिळताच बचावलेल्या रूग्णांना वेळेत उपचार मिळतील याकडे रूग्णालयाच्या प्रशासनाने लक्ष देण्याचे आदेश देत आगीत होरपळून मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांना ५ लाखाची आर्थिक मदत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी …

Read More »

अहमदनगर मधील दुर्घटनेत ११ जणांचा मृत्यू : मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश दुर्घटनेसंदर्भात व्यक्त केला शोक

अहमदनगर-मुंबई: प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी चंद्रपूर येथील जिल्हा रूग्णालयातील अतिदक्षता विभागाला आग लागून झालेल्या दुर्घटनेनंतर आज अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील अतिदक्षता विभाग वॉर्डात आज आग लागून झालेल्या दुर्घटनेत ११ कोरोनाबाधित रूग्णांचा होरपळून मृत्यू झाला. सदर दुर्घटनेची माहिती मिळताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शोक संवेदना व्यक्त करत याप्रकरणी सखोल चौकशी करून हलगर्जीपणास जबाबदार असणाऱ्यांवर …

Read More »

… तर श्रीमंत महाराष्ट्रालाही सवलत देणे परवडले पाहिजेच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

पुणे: प्रतिनिधी मोदी सरकारने पेट्रोलच्या दरात पाच रुपये आणि डिझेलच्या दरात दहा रुपये सवलत दिल्यानंतर आता महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारनेही व्हॅटमध्ये कपात करून राज्यात अधिकची सवलत दिलीच पाहिजे. आसाम आणि गोवा या छोट्या राज्यांना सवलत देणे परवडते तर महाराष्ट्र या सर्वात श्रीमंत राज्यालाही सवलत परवडली पाहिजे, असे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत …

Read More »