मुंबई: प्रतिनिधी खाण्यायोग्य तसेच खाण्याचे पदार्थ साठविण्यासाठीचा बर्फ आणि खाद्योपयोगी नसलेला (अखाद्य) बर्फ यात फरक करता यावा यासाठी अखाद्य बर्फामध्ये निळा रंग टाकण्याची तरतूद अन्न सुरक्षा व मानके अधिनियमात करण्यात आलेली आहे. माशांच्या साठवणुकीसाठी खाण्यायोग्य बर्फाचा वापर करणे आवश्यक आहे. अखाद्य अशा निळ्या बर्फाचा वापर केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा …
Read More »महागाईच्या विरोधात विरोधक उतरले रस्त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह ठाकरे, निरूपम यांना अटक
मुंबई : प्रतिनिधी वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस, डाव्या पक्षांसह विविध पक्षांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला सकाळपासूनच सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अंधेरी येथील रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरु केले. यामुळे पोलिसांनी या सर्वांना अटक करून …
Read More »१५ लाख घरे कधी बांधणार ? केंद्राची राज्याला विचारणा पत्र लिहून राज्य सरकारला फटकारले
मुंबई : प्रतिनिधी केंद्र सरकारच्यावतीने देशातील प्रत्येकाला घर मिळावे या उद्देशाने पंतप्रधान आवास योजना जाहीर करून दोन वर्षे पूर्ण झाली. तरी राज्यात अवघ्या पाच लाख घरांनाच मंजूरी देत अवघी २ लाख घरे बांधून पूर्ण केल्याने केंद्र सरकारने राज्य सरकारला चांगलेच फटकारले असून उर्वरित १५ लाख घरांच्या योजनेला मंजूरी देवून ती …
Read More »टीआयएटी आणि एएमआयएन एव्हिएशनचे ’विमान सुरक्षा उपकरण प्रदर्शन’ प्रदर्शनात ड्रोनची प्रात्यक्षिके दाखविली
मुंबई : प्रतिनिधी ठाकूर इंस्टिट्युट ऑफ एव्हिएशन टेक्नॉलॉजी येथे एईएसआयच्या (एरोनॉटिकल सोसायटी ऑफ इंडिया) मुंबई शाखेद्वारे आणि टीआयएटी आणि एएमआयएन एव्हिएशनद्वारे विमान सुरक्षा उपकरणाच्या डेमोचे आयोजन करण्यात आले होते. विमान सुरक्षा उपकरण प्रदर्शन’ सह सेमीनारचे उद्घाटन टीआयएटीचे वरिष्ठ प्रशिक्षक आणि एईएसआयच्या मुंबई शाखेचे मा. संयुक्त सचिव विवेक कुलकर्णी यांनी केले …
Read More »काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा बनली मनोमिलन यात्रा विखे-थोरात, आवाडे-आवळे, कदम-पाटील मधील वाद अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने मिटला
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. मात्र या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या गट-तटाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने मनोमिलन घडवून आणण्यात जनसंघर्ष यात्रा मनोमिलन यात्रा ठरली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा …
Read More »मीडियामुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणरेडी, विनोद तावडेंचा ‘राम’प्रताप म्हणे माध्यमांमध्ये नेहमी खऱ्या बातम्या नसतात
मुंबई : प्रतिनिधी भाजपचे आमदार राम कदम यांचा वाचाळगिरीचा प्रताप ताजा असतानाच आता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आता भर घातलीये. माध्यमांमुळे समाजात राजकारणाची घाणेरडी प्रतिमा तयार झालीय आहे असं वादग्रस्त शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलंय. एवढंच नाहीतर माध्यम दाखवतात त्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात असा जावाईशोधही तावडे यांनी …
Read More »सहा महिन्यात समृध्दी महामार्गाचा खर्च ७ हजार कोटींनी वाढला मंत्रिमंडळ बैठकीत वाढीव खर्चावर शिक्कामोर्तब
मुंबई : प्रतिनिधी नागपूर मुंबईला जोडणाऱ्या समृध्दी महामार्ग प्रकल्पाच्या मुर्हुर्तास दिवसेंदिवस उशीर होत आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ होत असून ३६ हजार कोटीं रूपयांवरून या प्रकल्पाची किंमत ५६ हजार कोटी रूपयांवर पोहोचली आहे. मध्यंतरीच्या काळात ४९ हजार कोटींवर अंतिम करण्यात आला. मात्र ६ महिन्यातच यात पुन्हा सहा …
Read More »जिवंत अभिनेत्री सोनाली बेंद्रेला राम कदमांकडून श्रध्दांजली आमदार कदमचा आणखी एक नवा प्रताप
मुंबई : प्रतिनिधी हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्री सोनाली बेंद्रे हीच्यावर सध्या अमेरिकेत उपचार सुरु असताना तिला ट्वीटरवरून चक्क श्रध्दांजली वाहण्याचा नवा पराक्रम भाजपचे आमदार राम कदम यांनी केला. दोन दिवसापूर्वी महिलांविषयी अवमानकारक वक्तव्यामुळे सामाजिक आणि राजकियस्तरावर चांगलेच पडसाद उमटले. त्यानंतर कदम यांनी जिवंत अभिनेत्रीलाच श्रध्दांजली वाहील्याने राम कदम पुन्हा चर्चेत आले …
Read More »५६ इंचाच्या पंतप्रधानांसाठी राष्ट्रवादीची ‘जवाब दो’ मोहिम राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने ५६ इंचाची छाती असल्याचे सांगणाऱ्या पंतप्रधानांसाठी ‘जवाब दो’ ही मोहिम सुरु करण्यात आली असून सोशल मिडियाच्या माध्यमातून ५६ सवाल सरकारला विचारणार असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. केंद्र आणि राज्य सरकारला जवळपास साडेचार वर्षे झाली असून आतापर्यंत …
Read More »राम कदम यांची भाजपमधून गच्छंती ? अभाविप संघटनेकडूनही कदमांविरोधात जुते मारो आंदोलन
मुंबई : प्रतिनिधी महिलांच्या विरोधात वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी भाजपचे आमदार राम कदम यांच्याविरोधात समाजाच्या सर्वचस्तरातून आणि प्रसारमाध्यमातून टीकेची झोड उठली. त्याचे राजकिय पडसादही मोठ्या प्रमाणावर उमटण्यास सुरुवात झाल्याने अखेर भाजपची विद्यार्थी संघटना असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेनेही आता कदम यांच्या विरोधात जुते आंदोलन करण्याचा निर्णय घेतल्याने त्यांची पक्षातून गच्छंती अटळ …
Read More »
Marathi e-Batmya