Breaking News

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे मुख्यमंत्र्यांना लिहिले पत्र तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना व नागरिकांना सरसकट आर्थिक मदत करा

संपूर्ण महाराष्ट्र ओला आणि कोरड्या दुष्काळाचा सामना एकाचवेळी करत असल्याचे दिसून येत आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर असून तात्काळ पंचनामे करुन नागरिकांना व शेतकऱ्यांना सरसकट आर्थिक मदत करा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. जयंत पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना याबाबत पत्र …

Read More »

राज्याचे सांस्कृतिक धोरण लवकरच जाहीर करणार सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची माहिती

राज्याचे सांस्कृतिक धोरण हे सर्वसमावेशक असण्यावर भर देण्यात येत असून राज्याची संस्कृती, येथील पर्यटन, कारागिरी, गड-किल्ले यांचे संवर्धन आणि विविध लोककला, नृत्य, संगीत यांना या धोरणाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळेल. लवकरच या धोरणास राज्य मंत्रिमंडळात मंजुरी मिळेल, असे प्रतिपादन सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले. सांस्कृतिक धोरण २०१० पुनर्विलोकन समितीने …

Read More »

विनापरवानगी लाडक्या बहिणीचा फोटो टाकणारे आमदार अनिल शिरोळे अडचणीत कार्यकर्त्याची बदनामी केल्याबद्दल भीम आर्मी आक्रमक - गुन्हा नोंद करणार

राज्य सरकारच्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या जाहिरातींवरून राज्य सरकार अडचणीत येण्याची चिन्हे दिसत आहेत. पुण्यातील एका आमदाराने विनापरवानगी दलित समाजातील दोन महिल्यांचा फोटो या योजनेच्या जाहितीवर टाकल्याने संबंधित महिलांनी पुणे पोलीस आयुक्तांकडे तक्रार केली असून आता या महिलांच्या समर्थनार्थ बदनामी केल्याप्रकरणी भीम आर्मी आक्रमक झाली असून संबंधित आमदाराविरोधात गुन्हा दाखल …

Read More »

इलेक्टोरल बॉण्डच्या घोटाळ्याची चौकशी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार कार्पोरेट कंपन्या आणि राजकीय पक्षांच्या देणग्याची चौकशीची मागणी

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (२ ऑगस्ट) इलेक्टोरल बॉण्ड अर्थात निवडणूक रोख्यांच्या देणग्यांद्वारे कॉर्पोरेट आणि राजकीय पक्ष यांच्यातील क्विड प्रो-को व्यवस्थेच्या कथित घटनांची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) स्थापन करण्याची मागणी करणाऱ्या याचिका फेटाळून लावल्या. न्यायालयाने आपल्या निकालपत्रात म्हटले की, फौजदारी कायद्याच्या प्रक्रियेचे नियमन करणाऱ्या कायद्यांतर्गत उपलब्ध उपायांचा वापर केला जात …

Read More »

गणपतीसाठी कोकणात एसटीच्या जादा ४३०० बसेस धावणार… एसटी महामंडळाचा निर्णय चाकरमान्यांसाठी एसटी महामंडळाचा निर्णय

०७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणरायाचे आगमन होत असून बाप्पाच्या स्वागतासाठी एसटी महामंडळ सज्ज झाले आहे. मुंबईतील कोकणाच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा ०२ सप्टेंबर ते १७ सप्टेंबर दरम्यान ४३०० जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. व्यक्तिगत आरक्षणाबरोबरच गट आरक्षणामध्ये अमृत ज्येष्ठ नागरिकांना १०० टक्के, ज्येष्ठ …

Read More »

“सांगतो तेथेच मतदान बुथ लावा”, सत्ताधारी पक्षाचा निवडणूक मुख्याधिकाऱ्यांवर दबाव सत्ताधारी पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने केली अजब मागणी

विधानसभा निवडणूकांना काही महिन्याचा अवधी राहिलेला असतानाच सत्तेत परतण्याचे वेध राज्यात सत्तेत असलेल्या राजकिय पक्षांना जरा जास्तीचे लागलेले आहेत. तर दुसऱ्या बाजूला राज्यातील प्रमुख विरोधी पक्षाकडूनही मोठ्या प्रमाणावर सत्ताधाऱ्यांना आस्मान दाखविण्यासाठी जय्यत तयारी केली आहे. यापार्श्वभूमीवर सत्ताधारी पक्षाच्या एका प्रदेशाध्यक्षाने राज्यातील निवडणूक मुख्याधिकाऱ्याची भेट घेतली. या भेटी दरम्यान त्या प्रदेशाध्यक्षाने …

Read More »

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेच्या लाभासाठी महिलांना ई-केवायसी करणे गरजेचे अन्न व नागरीपुरवठा विभागाचे आवाहन

राज्यातील गरीब कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडर पुनर्भरण मोफत देणारी मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना राज्य शासनाने जाहीर केली आहे. या योजनेच्या सुलभ लाभ घेता यावा यासाठी लाभार्थींनी त्यांच्या संबंधित गॅस एजन्सीकडे जाऊन ई- केवायसी करावे. तसेच लाभार्थ्यांचे बँक खाते आधार सलग्न करून घ्यावे असे आवाहन अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत करण्यात …

Read More »

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेचे मराठीतील अर्ज नामंजूर होणार नाहीत महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती

‘मुख्यमंत्री- माझी लाडकी बहीण’ योजनेला राज्यात उत्तम प्रतिसाद मिळत आहे. या योजनेसाठी मराठीमध्ये अर्ज करण्यात आले आहेत. पात्र महिलांचे मराठी भाषेमध्ये केलेले अर्ज ग्राह्य धरले जातील. मराठीमधील अर्ज नामंजूर होणार नाहीत, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, अर्जाची प्रक्रिया करत असताना …

Read More »

मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम निवडणूक आयोगातर्फे जाहीर आगामी विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाचा कार्यक्रम

महाराष्ट्र विधानसभेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारत निवडणूक आयोगाने तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज्यातील मतदार याद्या अद्ययावतीकरणाचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. भारत निवडणूक आयोगाने १ जुलै २०२४ रोजीच्या अर्हता दिनांकाच्या आधारे मतदार याद्यांचा विशेष संक्षिप्त पुनरिक्षण कार्यक्रमाचे (दुसरा) वेळापत्रक निश्चित केले होते. त्यात भारत निवडणूक आयोगाने बदल केला आहे. त्यानुसार …

Read More »

१२ किल्ले जागतिक वारसा यादीत समाविष्ट होण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न छत्रपती शिवाजी महाराजांचे गड किल्ले जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा

छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेले गड किल्ले केवळ वास्तू नसून सर्वांना प्रेरणा आणि जाज्वल्य अभिमान देणारा ऐतिहासिक वारसा आहे. या वारशाला जागतिक पातळीवर नेण्यासाठी जे आवश्यक असेल ते सर्व प्रयत्न राज्य शासन निश्चितपणे करेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. सर्वांच्या प्रयत्नाने स्वराज्य निर्मिंतीत मोलाचे योगदान देणारे छत्रपती शिवाजी …

Read More »