मुंबई: प्रतिनिधी राज्यात आज चिंताजनक अशा मृतकांच्या संख्येची नोंद झाली असून हि नोंद तब्बल ९८५ जणांची आहे. तर ६३ हजार ३०९ नव्या बाधितांची नोंद झाल्याने राज्यातील अॅक्टीव्ह रूग्णांची ६ लाख ७३ हजार ४८१ वर पोहोचली आहे. मागील २४ तासात ६१ हजार १८१ रुग्ण बरे झाल्याने राज्यात आजपर्यंत एकूण ३७ लाख …
Read More »राज्याला ऑगस्ट महिन्यात या दोन परदेशी कंपन्यां करणार लसींचा पुरवठा ६ हजार ५०० कोटी रूपये खर्च करणार- आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई: प्रतिनिधी राज्यात मोफत लसीकरणाची मोहिम १ मे महाराष्ट्र दिनी जरी होणार नसली तरी पुढील सहा महिन्यात ५ कोटी ७१ लाख नागरीकांना लस देण्यात येणार आहे. त्यासाठी १२ कोटी लसींची आवश्यकता असून त्यासाठी ६ हजार ५०० कोटी रूपयांची तरतूद राज्य सरकारने केली असून ऑगस्ट महिन्यात जॉन्सन अँड जॉन्सन आणि झायडस …
Read More »सीरम इन्स्टीट्युटने लसीच्या किंमतीत केली घट: राज्य सरकारला दिलासा अदार पुनावाला यांची ट्विटद्वारे माहिती
मुंबई: प्रतिनिधी देशात कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी आता केंद्र सरकारबरोबरच राज्य सरकारकडूनही लसीच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. यापार्श्वभूमीवर सीरम इन्स्टीट्युटने आपल्या कोविशिल्ड या लसीच्या दरात १०० रूपयाने कपात करण्याचा निर्णय घेतला. तसेच या निर्णयाची अंमलबजावणी आज आणि आतापासून करण्यात येणार असल्याची माहिती सीरम इन्स्टीट्युटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला …
Read More »लस उपलब्ध झाली तरच लसीकरण १८ ते ४४ वयोगटाच्या लसीकरणासाठी लसींची उपलब्धता हे आव्हान- आरोग्यमंत्री टोपे
मुंबई : प्रतिनिधी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरणात आज महाराष्ट्राने मैलाचा दगड रोवत दीड कोटी नागरिकांचे लसीकरण पूर्ण केले आहे. याबद्दल आरोग्य यंत्रणनेचे अभिनंदन करतानाच दररोज ८ लाख लसीकरणाचे राज्याने उद्दिष्ट ठेवले असून त्याचा लसींचा पुरवठा वेळेवर व्हावा, अशी मागणी केंद्र शासनाकडे केल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले. राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील …
Read More »कोरोना: ६ दिवसात ४ लाखाहून अधिक कोरोनामुक्त तर १४ दिवसानंतर १५ हजाराची घट आरोग्यमंत्री राजेश टोपे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी राज्यात मागील ६ दिवसात ४ लाख ४२ हजार रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर मागील १४ दिवासांपासून ५० हजार ते ६० हजाराहून अधिक आढळून येणाऱ्या बाधितांच्या संख्येत आज एकदम १५ हजार कमी रूग्ण आढळून आले आहेत. राज्यातील जनतेसाठी ही दिलासादायक गोष्ट असून अशाच पध्दतीने बाधित रूग्ण आढळून येणाऱ्यांच्या …
Read More »कोविड नियंत्रणाचे कम्युनिटी मॉडेल : तुम्हीही उभे करू शकता एकात्मिक साथरोग विभागाचे प्रमुख डॉ प्रदीप आवटे यांचा मार्गदर्शन पर लेख
सध्या राज्यातील सर्व भागात करोना आजाराची दुसरी लाट सुरु आहे. वाढत्या रुग्ण संख्येमुळे रुग्णालय व्यवस्थेवर ताण येणे स्वाभाविक आहे. या आजाराच्या रुग्णांवर नजर टाकली तर एक गोष्ट आप्लया स्पष्टपणे लक्षात येते आणि ती म्हणजे या आजाराचे ७० टक्केहूनही अधिक रुग्ण लक्षणे नसलेले किंवा सौम्य लक्षणे असणारे आहेत. ज्यांना ऑक्सिजन लागतो …
Read More »कोरोना: आतापर्यंतची सर्वाधिक मृतकांची नोंद ६६ हजार १९१ नवे बाधित, ६१ हजार ४५० बरे झाले तर ८३२ मृतकांची नोंद
मुंबई : प्रतिनिधी मागील वर्षभराहून राज्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढत असला तरी आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणावर मृतकांची नोंद झाली नव्हती. तितकी नोंद आज पहिल्यांदाच राज्यात झाली असून तब्बल ८३२ मृतकांची नोंद झाली असून ही नोंद सर्वाधिक आहे. गेल्या चार पाच दिवसांपासून राज्यातील बाधितांचे प्रमाण सातत्याने ६० हजाराहून अधिक असले तरी …
Read More »मुंबई महानगर क्षेत्रातील या महापालिकांमध्ये ऑक्सिजन निर्मितीचे प्लांट नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती
मुंबई : प्रतिनिधी ऑक्सिजनची वाढती मागणी लक्षात घेऊन हवेतून ऑक्सिजन तयार करणारे १४ प्लांट मुंबई महानगर क्षेत्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये बसविण्यासाठी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आहे. ठाणे, कल्याण डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर, मीरा भाईंदर, वसई विरार, नवी मुंबई आणि पनवेल या महापालिकांमध्ये पुढील काही दिवसांमध्ये हे प्लांट कार्यान्वित होतील, अशी माहिती नगरविकास …
Read More »कोरोना पासून बचाव करायचाय, झाला तर काय काळजी घ्यायची: मग जाणून घ्या राज्य एकात्मिक साथरोग नियंत्रण विभागाचे प्रमुख डॉ.प्रदीप आवटे यांनी लिहिलेला खास लेख
सध्या कोरोनाची दुसरी लाट राज्यात वेगात पसरते आहे. शहरी भागासोबतच ग्रामीण भागातही रुग्ण मोठया संख्येने आढळत आहेत. हे संकट मोठे आहे. तथापी आपण काही साध्यासुध्या गोष्टी नीट पाळल्या आणि नियम व्यवस्थित पाळले तर आपण या संकटाची तीव्रता कमी करु शकतो. आपण काय करु शकतो ? _सगळयात महत्वाची गोष्ट म्हणजे – …
Read More »मुख्यमंत्री ठाकरेंच्या मागणीला अखेर यश: १८ वर्षावरील सर्वांना लस पंतप्रधान मोदींचे मानले आभार, १ मे पासून लस मिळणार
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील वाढत्या कोरोना विषाणूला रोखण्यासाठी कोरोनाची लस १८ वर्षावरील सर्वांसाठी उपलब्ध करून द्यावी अशी मागणी सर्वप्रथम मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना व्हिडिओ कॉन्फरसिंगच्या माध्यमातून झालेल्या बैठकीत आणि पत्राद्वारे केली. त्यानंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. अखेर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी यासंदर्भात पंतप्रधान …
Read More »
Marathi e-Batmya