मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुर्गम भागात तसेच शहरातील झोपडपट्ट्यांमध्ये आता फिरत्या दवाखान्यांमधून आरोग्य सेवा पुरवली जाणार आहे. ‘फिरते वैद्यकीय उपचार केंद्र’ (Mobile Medical Unit) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अशा १० फिरत्या वैद्यकीय वाहनांचे आज उद्धव ठाकरे यांच्या हस्ते तर राज्याचे सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते …
Read More »महाराष्ट्राला तंबाखू मुक्त करण्यासाठी कोटपा कायद्याची अंमलबजावणी करा गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांचे आदेश
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र तंबाखूमुक्त करण्यासाठी सर्व जिल्ह्यात कोटपा कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात यावी. तसेच राज्यातील सर्व हुक्का पार्लर बंद व्हावेत यासाठी पोलीसांनी या कायदयाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे निर्देश गृह राज्यमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी आज आयोजित बैठकीत दिले. सिगारेट व अन्य तंबाखूजन्य उत्पादने प्रतिबंध कायदा २००३(कोटपा) कायद्यांतर्गत महाराष्ट्र तंबाखूमुक्त …
Read More »लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान राज्यपाल चे. विद्यासागर राव व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत ओबेसिटी मंत्र’ पुस्तकाचे प्रकाशन
मुंबई : प्रतिनिधी लठ्ठपणामुळे आरोग्याच्या समस्या निर्माण होतात. काहीवेळा लठ्ठ माणूस चेष्टेचा विषय ठरतो, त्याला त्याचा कमीपणा वाटतो. शहरी भागात मधूमेह, हृदयविकार, रक्तदाब हे आजार वाढत आहेत. याकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. लठ्ठपणा हे आरोग्य क्षेत्रापुढील गंभीर आव्हान असल्याचे प्रतिपादन राज्यपाल चे. विद्यासागर राव यांनी आज केले. राजभवन येथे विश्वकर्मा …
Read More »स्वाईन फ्ल्यू रुग्णांवर खासगी व्यावसायिकांनी प्रोटोकॉलनुसार उपचार करावेत आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी तातडीने घेतली बैठक
मुंबई : प्रतिनिधी राज्यात स्वाईन फ्ल्यूच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी आज मंत्रालयात राज्याच्या साथरोग नियंत्रण समितीची तातडीने बैठक घेतली. स्वाईन फ्ल्यूच्या संशयित रुग्णांवर उपचारात विलंब होत असल्याने मृतांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यामुळे राज्यातील खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी तापाच्या रुग्णांना औषधोपचारानंतर २४ तासात ताप कमी न झाल्यास …
Read More »आरोग्य सांभाळयचे तर आहारात फळे महत्वाची रोज फळे खाल तर आरोग्य टीकेल
आहारात विविध प्रकारच्या फळांच्या समावेशाला अनन्यसाधारण महत्व आहे. फळांमध्ये ९० ते ९५ टक्के शुद्ध पाणी असते. त्याने रक्ताचे शुद्धीकरण होते. शरीराची अंतर्गत स्वच्छता करण्याचे महत्वपूर्ण कार्य फळातील पाणी करू शकते. फळांमध्ये मोठ्या प्रमाणात ‘तंतुमय’ म्हणजे चोथायुक्त पदार्थ असतात. तंतुमय पदार्थांनी आतड्यांच्या स्नायूंचे आकुंचन – प्रसरण चांगले झाल्याने मलप्रवृत्ती चांगली होऊन …
Read More »महात्मा फुले जन आरोग्य योजनेतील २० टक्के रक्कम डॉक्टर्स आणि कर्मचाऱ्यांना राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय
मुंबई : प्रतिनिधी महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत विमा कंपनीकडून वैद्यकीय शिक्षण विभागाच्या नियंत्रणाखालील वैद्यकीय संस्थांना प्राप्त होणाऱ्या एकूण विमा रकमेपैकी २० टक्के रक्कम या संस्थांमधील डॉक्टर्स व कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून देण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. तसेच विमा रकमेतील २५ टक्के रक्कम प्रतिवर्षी शासनाला …
Read More »ऑटीझमच्या रूग्णांनाही आता अंपगत्वाचे प्रमाणपत्र मिळणार आरोग्य मंत्री डॉ.दिपक सावंत यांची विधानसभेत माहिती
नागपूर : प्रतिनिधी राज्यात ऑटीझम (अर्थात स्वमग्न) या आजाराचा समावेश केंद्र सरकारच्या द राईटस ऑफ पर्सन्स विथ डिसअँबिलीटीज अधिनियम २०१६ या कायद्यात समावेश करण्यात आला आहे. त्याचे सॉफ्टवेअर पुढील दोन ते तीन महिन्यात मिळणार आहे. त्यानंतर पुढील सहा महिन्यात या आजाराची प्रमाणपत्र संबधित रूग्णांना वाटप करण्यात येणार असून त्यांना विकलांग …
Read More »रूग्णालय, क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी गैरहजर राहील्यास थेट निलंबन सार्वजनिक आरोग्य विभागाकडून आदेश जारी
मुंबई : प्रतिनिधी राज्यातील सार्वजनिक रूग्णालय, क्षेत्रिय कार्यालयाच्या ठिकाणी वरिष्ठांची पूर्व परवानगी न घेता अधिकारी-कर्मचारी कार्यालयीन वेळेत उपस्थित नसतात किंवा पूर्व कल्पना न देता गैरहजर राहतात. अशा कर्मचारी, अधिकाऱ्यांवर नागरी सेवा कायद्यांतर्गंत शिस्तपालनाची आणि निलंबनाची कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा सार्वजनिक रूग्णालय विभागाने एका आदेशान्वये सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिला. मागील काही …
Read More »स्किझोफ्रेनिया : समज आणि गैरसमज आजाराचा समज मोठा पण उपचार सुलभ
२४ मे हा दिवस जगभर जागतिक स्किझोफ्रेनिया दिवस म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने स्किझोफ्रेनिया किंवा मराठी रूढ अर्थाने वेडसरपणा आणि आजार असणाऱ्या व्यक्तींना वेडा असे संबोधला जातो म्हणजे रस्त्यावर जी अर्धवट, मळक्या कपड्यात घर सोडून भटकताना दिसतात. ती देखील ह्या आजाराने ग्रस्त असतात. परंतु कोमाला वेडा म्हणून हिणवण्याने त्या व्यक्तीला …
Read More »निपा विषाणू आजाराचा एकही रुग्ण महाराष्ट्रात नाही लक्षणे आढळल्यास तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल होण्याचे आरोग्य मंत्र्यांचे आवाहन
मुंबई : प्रतिनिधी केरळमध्ये उद्भवलेल्या निपा विषाणुच्या आजारासारखा एकही रुग्ण महाराष्ट्रात आढळलेला नाही. याबाबत घाबरण्यासारखी कोणतीही परिस्थिती राज्यात नाही, पण तरीही या आजारासंदर्भातील काही लक्षणे आढळल्यास रुग्णांनी डॉक्टरांशी तातडीने संपर्क साधावा, असे आवाहन सार्वजनिक आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी केले. राज्यात या आजाराचा एकही रुग्ण नसला तरी खबरदारीचे उपाय म्हणून सर्व शासकीय तसेच …
Read More »
Marathi e-Batmya