पुणे: प्रतिनिधी राज्यात सणासुदीच्या पार्श्वभूमीवर केरळनंतर महाराष्ट्रातही कोरोनाबाधितांची संख्या वाढू शकते असा इशारा केंद्रीय आरोग्य विभागाने देत संख्या वाढू नये या अनुषंगाने स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करण्याची सूचना केली. विशेष म्हणजे मोदी सरकारच्याच अखत्यारीत असलेल्या आरोग्य विभागाने ही सूचना करून ही भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन करत …
Read More »मुख्यमंत्री महोदय, एसटी कर्मचाऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी हस्तक्षेप करा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्री ठाकरेंना पत्र
मुंबई : प्रतिनिधी एसटी कर्मचाऱ्यांना वेळेवर पगार मिळत नसल्याने अनेक कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती बिकट बनत चालली आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांनी या परिस्थितीला कंटाळून आत्महत्येचा पर्याय निवडत असल्याने यात हस्तक्षेप करून कर्मचाऱ्यांच्या पगारी देण्याबाबत तात्काळ मार्ग काढावा अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना एका पत्राद्वारे केली. …
Read More »मंत्री परब यांना ईडीची नोटीस- राऊत म्हणाले, क्रोनोलॉजी को समज लिजीए जन आर्शिवाद यात्रेनंतर भाजपाचा पहिला पलटवार
मुंबई: प्रतिनिधी राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीने नोटीस पाठविल्याची माहिती शिवसेनेचे प्रवक्ते खासदार संजय राऊत यांनी ट्विटद्वारे आज दिली. तसेच क्रोनोलॉजी समज लिजीए एस लिहीत हा प्रकार नेमका समजून घ्यावा असे आवाहन करत कायद्याची लढाई कायद्यानेच लढू असे सांगत शिवसेना कायद्याच्या लढाईला तयार असल्याचे राऊत यांनी निक्षूण सांगितले. …
Read More »अजित पवार म्हणाले, राणेंचं त्यांनाच लखलाभ नारायण राणे यांच्या टीकेवर अजित पवारांचा सावध पवित्रा
पुणे: प्रतिनिधी जन आर्शिवाद यात्रेच्या निमित्ताने आज कणकवलीत पोहोचलेल्या नारायण राणे यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने विचारले असता त्यांनी राणे यांनी अजित पवार अजून अज्ञानी असल्याचे वक्तव्य केले. त्याबाबत अजित पवारांना विचारले असता त्यांनी सावध प्रतिक्रिया देत त्यांच त्यांनाच लखलाभ असल्याचे सांगत अधिक बोलण्याचे टाळले. मागील दोन …
Read More »अनिल देशमुखांबाबत सत्य- असत्य काय सीबीआयने तात्काळ खुलासा करावा राष्ट्रवादी काँग्रेस प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली मागणी
मुंबई: प्रतिनिधी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबाबतीत माध्यमातून आलेल्या बातम्यांमध्ये सत्य काय आणि असत्य काय याचा खुलासा सीबीआयने तात्काळ करावा ही सीबीआयची जबाबदारी असल्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केली. आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयने क्लीनचीट दिल्याच्या बातम्या प्रसिद्ध झाल्या असून …
Read More »राणे म्हणाले, यात्रेच्या दरम्यान मांजर आडवं गेलं : अजित पवार अज्ञानी जन आर्शिवाद यात्रेच्या शेवटच्या दिवशीही राणेंचे शिवसेनेवर टीकास्त्र
कणकवली: प्रतिनिधी यात्रेला चांगली सुरुवात झाली होती. मात्र मध्येच मांजर आडवं गेल्याची उपरोधिक टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेवर करत आगामी निवडणूकीत शिवसेनेचा एकही उमेदवार निवडूण येणार नसल्याचे आव्हानही त्यांनी दिले. जन आर्शिव्राद यात्रेचा आजचा शेवटचा दिवस असून आजे ते कणकवली येथे आल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. …
Read More »भाजपाच्या खट्टर सरकारकडून आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांवर लाठीमार लाठीमारात १० शेतकरी जखमी झाल्याची प्राथमिक माहिती
नवी दिल्ली-कर्नाल: प्रतिनिधी मागील ९ महिन्याहून अधिक काळ केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या दिल्ली-हरियाना सीमेवरील शेतकऱ्यांवर भाजपाच्या खट्टर सरकारने आज लाठीमार करत शेतकऱ्यांना हटविण्याचा प्रयत्न केला. या लाठीमारात अनेक शेतकऱ्यांची डोकी फुटून रक्तबंबाळ झाल्याचे चित्र पाह्यला मिळाले. हरियानाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर हे एका कार्यक्रमासाठी कर्नाल येथे आले होते. त्यावेळी …
Read More »संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांच्या वक्तव्यातील हवा डॉ.अमोल कोल्हेंनी काढली सरंक्षणमंत्री राजनाथ सिंगाच्या वक्तव्याचा खा. डॉ.कोल्हेंनी केला निषेध
मुंबई: प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराज राष्ट्रनायक ठरले ते रयतेसाठी निर्माण केलेल्या कल्याणकारी राज्यामुळे आणि त्या स्वराज्याला असलेल्या नैतिक अधिष्ठानामुळे असे सांगत केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चुकिच्या ऐकीव माहितीवर विधान केलेले असावे असा उपरोधिक टोला खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांना लगावला. तसेच केंद्रीय सरंक्षणमंत्री राजनाथ …
Read More »…तर मोदींच्या गुजरात सरकारमध्ये दाऊदचा हस्तक मंत्री होता मंत्री नवाब मलिक यांचा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर पलटवार
मुंबई: प्रतिनिधी राज्यातील सरकार हे गुंड व पोलिसांच्या जीवावर चालत असल्याचा आरोप नुकताच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली. त्यास प्रतित्तुर म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते तथा मंत्री नवाब मलिक यांनी सडेतोड उत्तर देत गुजरातमधील मोदी-शाह यांच्या सरकारमध्ये तर दाऊदचा हस्तक आणि टाडा लावलेला आरोप पुरुषोत्तम सोलंकी होता अशी आठवण करून …
Read More »तर सुपरस्प्रेडर भाजपा नेत्यांच्या मुसक्या आवळा नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपा नेत्यांना समज कधी देणार ?
मुंबई: प्रतिनिधी केंद्र सरकारच्या इशाऱ्यानुसार महाराष्ट्रात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत ६० लाख रुग्णसंख्या होण्याची शक्यता आहे. नीती आयोगानेही तिसऱ्या लाटेचा इशारा दिला असतानाही सत्तेच्या हव्यासापोटी आंधळा झालेल्या महाराष्ट्रातील भारतीय जनता पक्ष पुन्हा मंदिरांचे राजकारण करत आहे. नीती आयोग अनीतीमान शंखासूर भाजपाला समज कधी देणार ? असा सवाल उपस्थित करत काँग्रेस सरचिटणीस …
Read More »
Marathi e-Batmya