राजकारण

पुरोगामी भारतात बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ हरयाणातील बलात्काराच्या घटनेचा निषेध करत खा. सुप्रिया सुळे यांचा आरोप

मुंबई : प्रतिनिधी पुरोगामी विचाराच्या भारतात महिलांवर होणारे बलात्कार वाढतच चालले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने मुलींच्या शिक्षणाबाबत, सुरक्षिततेबाबत बोलत असतात मग त्यांच्याच सरकारमध्ये अशा घटना का घडत आहेत. त्याबाबत मोदी मौन बाळगून का आहेत असा सवाल करतानाच आज हरियाणामध्ये मुलीवर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेचा जाहीर निषेध खासदार सुप्रिया सुळे …

Read More »

आमदार आव्हाड, दाभोळकर, मानव यांना ‘वाय प्लस’ सुरक्षा दया राष्ट्रवादीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

मुंबई  : प्रतिनिधी ‘सनातन’च्या हिटलिस्टवर असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड यांच्यासह आणखी दोघांना ‘वाय प्लस’ दर्जाची सुरक्षा दयावी अशी मागणी मुख्यमंत्र्यांकडे केल्याची माहिती विधीमंडळ पक्षनेते अजित पवार यांनी मिडियाशी बोलताना दिली. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. यावेळी प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील, विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार, …

Read More »

भ्रष्ट पीएंना मारहाण, उद्या हीच वेळ मंत्र्यांवरही ओढवेल! विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे सरकारवर टीकास्त्र

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले यांच्या स्वीय सहाय्यकाने १० लाख रूपये घेऊन काम न केल्यामुळे त्याची मंत्र्यांच्याच दालनात झालेल्या यथेच्छ ‘धुलाई’वरून विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाना साधला आहे. आज भ्रष्ट पीएंना मारहाण होते, अशीच परिस्थिती राहिल्यास हीच वेळ उद्या मंत्र्यांवरही ओढवू …

Read More »

शाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची लोकप्रियता ढळली राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांची टीका

मुंबई : प्रतिनिधी शाळांमध्ये मोदींचा लघुपट दाखवणे म्हणजे मोदींची देशातील लोकप्रियता ढळू लागली असल्याचे संकेत आहेत असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला. मोदींचा लघुपट शाळांमध्ये दाखवण्याचा आदेश शाळांना सरकारने काढला आहे त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्षेप घेतला आहे अशी माहिती नवाब मलिक यांनी मिडियाशी बोलताना …

Read More »

मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा मराठा आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्याची उध्दव ठाकरेंची मागणी

मुंबई : प्रतिनिधी मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी राज्यभर केलेल्या आंदोलनात शेकडो निरपराध आंदोलनकर्त्यांवर राज्य सरकारने गुन्हे दाखल केले. या आंदोलनकर्त्यांवरील गुन्हे मागे घेणार असल्याचे जाहीर आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याची आठवण शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी करून देत मुख्यमंत्र्यांनी दिलेला शब्द पाळावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. मराठा समन्वयकांनी …

Read More »

१३२ दिवसांपासून मुख्यमंत्र्यांना अहवाल पाह्यला वेळच नाही महापालिकेच्या पारदर्शक कामकाजासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल सादर

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह राज्यातील महापालिकांमधील पारदर्शक कामकाजासाठी महाराष्ट्र शासनाने नेमलेल्या ३ सदस्यीय समितीचा अहवाल राज्य सरकारला सादर करण्यात आला. मात्र हा अहवाल सादर करून १३२ दिवस झाले तरी मुख्यमंत्र्यांनी पाह्यला नसल्याची धक्कादायक माहिती माहिती अधिकारात उघडकीस आली आहे. हा अहवाल नगरविकास विभागाला दिली आहे. गेल्या १३२ दिवसांपासून अहवालातील शिफारशीवर …

Read More »

फुंडकरांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी ३ ऑक्टोबरला मतदान भाजपामध्ये तिकिटासाठी चढाओढ

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे दिवंगत कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेसाठी येत्या तीन ऑक्टोबरला निवडणूक होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत याची घोषणा केली. विधानसभा सदस्यांकडून विधान परिषदेवर निवडून द्यायच्या सदस्यांच्या माध्यमातून फुंडकर विधान परिषदेवर निवडून गेले होते. २४ एप्रिल २०२० पर्यंत त्यांचे सदस्यत्व होते. परंतु …

Read More »

महागाईच्या विरोधात विरोधक उतरले रस्त्यावर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्यासह ठाकरे, निरूपम यांना अटक

मुंबई : प्रतिनिधी वाढत्या महागाईच्या विरोधात काँग्रेस, डाव्या पक्षांसह विविध पक्षांनी पुकारलेल्या भारत बंद आंदोलनाला सकाळपासूनच सुरुवात झाली. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष संजय निरूपम, विधान परिषदेचे उपसभापती माणिकराव ठाकरे यांनी अंधेरी येथील रेल्वे स्थानकात रेल रोको आंदोलन सुरु केले. यामुळे पोलिसांनी या सर्वांना अटक करून …

Read More »

काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा बनली मनोमिलन यात्रा विखे-थोरात, आवाडे-आवळे, कदम-पाटील मधील वाद अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने मिटला

मुंबई : प्रतिनिधी राज्यातील शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधात काम करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात काँग्रेसकडून जनसंघर्ष यात्रा काढण्यात आली. मात्र या यात्रेच्या निमित्ताने काँग्रेस पक्षांतर्गत असलेल्या गट-तटाचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या पुढाकाराने मनोमिलन घडवून आणण्यात जनसंघर्ष यात्रा मनोमिलन यात्रा ठरली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा आणि लोकसभा …

Read More »

मीडियामुळे राजकारण्यांची प्रतिमा घाणरेडी, विनोद तावडेंचा ‘राम’प्रताप म्हणे माध्यमांमध्ये नेहमी खऱ्या बातम्या नसतात

मुंबई : प्रतिनिधी भाजपचे आमदार राम कदम यांचा वाचाळगिरीचा प्रताप ताजा असतानाच आता शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आता भर घातलीये. माध्यमांमुळे समाजात राजकारणाची घाणेरडी प्रतिमा तयार झालीय आहे असं वादग्रस्त शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी केलंय. एवढंच नाहीतर माध्यम दाखवतात त्या सगळ्याच बातम्या खऱ्या नसतात असा जावाईशोधही तावडे यांनी …

Read More »