राज्यपाल भवनातील एका गुप्त बंकर आढळून आल्यानंतर या बंकरमध्ये भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील ज्ञात अज्ञात स्वातंत्र्यसैनिकांचे स्मारक निर्माण करण्याच्या उद्देशाने गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजची संकल्पना राबवित त्यांची काही छाय़ाचित्रे या ठिकाणी लावण्यात आली. या गॅलरी ऑफ रिव्होल्युशनरीजच्या दालनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज करण्यात आले. मात्र या दालनात लोकमान्य टिळक, …
Read More »पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितला अभंगाचा नवा अर्थ, जो भंग होत नाही… देहू येथील संत तुकारामांच्या शिळा मंदिराचे लोकर्पण
संत तुकाराम महाराज हे संत संप्रदायाच्या मंदिराचा कळस आहेत. संत तुकाराम महाराजांच्या अभंगांनी आपल्या पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. जो भंग होत नाही, जो वेळेसोबत शाश्वत आणि प्रासंगिक राहतो तोच तर अभंग असतो. आज देखील देश जेव्हा आपल्या सांस्कृतिक मूल्यांच्या आधारावर पुढे जात आहे, तेव्हा संत तुकारामांचे अभंग आम्हाला ऊर्जा देत …
Read More »नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र, आडनाव गृहित धरणे चुकीचे आयोगापर्यंत अचुक माहिती पोहचवण्यासाठी संबंधितांना सुचना द्या
नुकतेच ओबीसीच्या इम्पिरियल डेटा गोळा करण्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे कान टोचल्यानंतर ओबीसी मंत्री विजय वडेट्टीवार, अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी याबाबत भाष्य केल्यानंतर आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहीत इम्पिरिकल डेटा गोळा करण्यासाठी आडनाव गृहीत धरू …
Read More »सदाभाऊ खोतांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून अमोल मिटकरींचा टोला ट्विटवरून लगावला टोला
विधान परिषद निवडणूकीत महाविकास आघाडीशी दोन हात करण्याच्या उद्देशान भाजपाकडून अपक्ष आमदार म्हणून सदाभाऊ खोत यांना उमेदवारी अर्ज भरायला लावला. परंतु अखेर क्षणी अर्ज माघार घ्यायला लावला. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर टीकेची झोड उठवित ट्विट करत टोला लगावला. नुकत्याच पार पडलेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास …
Read More »राहुल गांधी यांची पहिल्या टप्प्यानंतर ईडीकडून पुन्हा एकदा चौकशी नॅशनल हेराल्ड प्रकरणी आर्थिक घोटाळ्याचा आरोप
नॅशनल हेराल्ड आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी राहुल गांधी यांना सोमवारी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) हजर राहण्याचे समन्स बजावले होते. त्यानुसार राहुल गांधी हे ईडी कार्यालयाकडे जाण्यास निघाले असता त्यांच्यासोबत काँग्रेसचे हजारो कार्यकर्त्ये ही ईडी कार्यालयातकडे निघाले. ईडीने राहुल गांधी यांची पहिल्यांदा तीन तास चौकशी केली. त्यानंतर काही वेळानंतर पुन्हा एकदा त्यांची चौकशी …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा टोला, मविआ सरकार नेहमीच उशीरा जागे होते म्हणून… ओबीसी आरक्षणावरून मुख्यमंत्री आणि ओबीसी मंत्र्यांना टोला
राज्यात सध्या ओबीसींचे गेलेले आरक्षण परत मिळविण्यासाठी जो काही इम्पिरिकल डेटा गोळा करायचे काम सुरु आहे. ते काम अंत्यत चुकीच्या आणि सदोष पध्दतीने होत असल्याचा गंभीर आरोप विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारवर करत आपले सरकार नेहमीच उशीराने जागे होते. म्हणून मी आताच त्यांना जागे करत असल्याचा उपरोधिक …
Read More »काँग्रेसचे प्रत्युत्तर; देवेंद्रजी, हेराल्ड प्रकरणी व्यवहारच झाला नाही तर … घोटाळा २ हजार कोटींचा, का ५ हजार कोटींचा हे आधी ठरवा- अतुल लोंढे
ईडीने राहुल गांधी यांना चौकशीसाठी आज पाचारण केल्यानंतर ईडीच्या या कारवाईच्या विरोधात देशभरात आंदोलन करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यासह काँग्रेसवर आरोप केले. त्या आरोपास उत्तर देताना काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी फडणवीस यांच्यावर पलटवार केला. नॅशनल हेराल्ड प्रकरणात २ हजार कोटी रुपयांचा घोटाळा …
Read More »देवेंद्र फडणवीस यांचा आरोप; स्वातंत्र्यसैनिकांची कंपनी गांधी घराण्याच्या घशात नॅशनल हेराल्डप्रकरणी ईडी चौकशीवर फडणवीसांचा खुलासा
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस नेते राहुल गांधी यांना ईडीने चौकशीसाठी आज बोलविल्यानंतर संपूर्ण देशभरात काँग्रेसकडून मुंबई आणि नागपूरातील ईडी कार्यालयावर मोर्चा काढत आंदोलन करण्यात आले. तर दुसऱ्याबाजूला भाजपाकडून देशातील प्रमुख शहरांमध्ये नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक घोटाळा कसा झाला याची माहिती देण्यासाठी पक्षाच्या प्रमुख नेत्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून …
Read More »राहुल गांधींची ईडी चौकशीः केंद्रातील हुकूमशाहीला लोकशाही मार्गानेच उत्तर देऊ हम डरेंगे नहीं, लडेंगे और जितेंगे ! : नाना पटोले
केंद्रातील भारतीय जनता पक्षाचे सरकार मनमानी व अहंकारी असून विरोधकांना संपवण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून कारवाई करत आहे. काँग्रेस पक्ष अशा कारवायांना कधीही घाबरला नाही व घाबरणारही नाही. काँग्रेस पक्ष, सोनिया व राहुल गांधी हुकूमशाही सरकारला सातत्याने जाब विचारत असल्याने त्यांना खोट्या प्रकरणात अडवण्याचे केंद्र सरकारचे षडयंत्र आहे. परंतु …
Read More »विधान परिषद निवडणूकीत भाजपा-राष्ट्रवादीच्या दोघांनी अर्ज मागे घेवूनही चुरस कायम भाजपा पुरस्कृत सदाभाऊ खोत आणि राष्ट्रवादीचे शिवाजीराव गर्जेंची माघार
राज्यसभा निवडणूकीनंतर विधान परिषदेच्या १० जागांसाठी भाजपा आणि महाविकास आघाडीत समझौता होवू शकला नाही. त्यामुळे अखेर विधान परिषदेत १० जागांसाठी ११ उमेदवार उभे राहिल्याने निवडणूक होत असून भाजपाकडून ५ तर महाविकास आघाडीचे ६ उमेदवार रिंगणात आहेत. तर भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा प्रत्येकी एक उमेदवार मागे घेतला. त्यामुळे आता विधान …
Read More »
Marathi e-Batmya