लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील अकरा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत ४२ टक्के मतदान

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आज ७ मे २०२४ रोजी सकाळी ७.०० वा. पासून सुरु झाले आहे. दुपारी ३ वाजेपर्यंत सरासरी ४२.६३ टक्के मतदान झाले आहे. आज तिसऱ्या टप्प्यासाठी महाराष्ट्रातील ११ लोकसभा मतदारसंघात मतदानाला सकाळी ७ वाजता सुरुवात झाली. आज सकाळपासून वातावरणात उष्मा राहिला असल्याने मतदार धीम्या गतीने बाहेर पडत असल्याचे चित्र निर्माण झाले. त्यामुळे सकाळी ९ वाजेपर्यंत आणि दुपारी १ वाजेपर्यंत मतदानाची टक्केवारी कमी राहिली.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे
लातूर – ४४.४८ टक्के

सांगली – ४१.३० टक्के

बारामती – ३४.९६ टक्के

हातकणंगले – ४९.९४ टक्के

कोल्हापूर – ५१.५१ टक्के

माढा – ३९.११ टक्के

उस्मानाबाद – ४०.९२ टक्के

रायगड – ४१.४३ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग- ४४.७३ टक्के

सातारा – ४३.८३ टक्के

सोलापूर – ३९.५४ टक्के

………………

तिसऱ्या टप्प्यातील एकूण अकरा मतदार संघात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३१.५५ टक्के मतदान झाले आहे.

=तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय मतदानाची टक्केवारी पुढीलप्रमाणे :

लातूर – ३२.७१ टक्के

सांगली – २९.६५ टक्के

बारामती – २७.५५ टक्के

हातकणंगले – ३६.१७ टक्के

कोल्हापूर – ३८.४२ टक्के

माढा – २६.६१ टक्के

उस्मानाबाद – ३०.५४ टक्के

रायगड – ३१.३४ टक्के

रत्नागिरी –सिंधुदूर्ग – ३३.९१ टक्के

सातारा – ३२.७८ टक्के

सोलापूर – २९.३२ टक्के

………………………….

एकूण ११ मतदार संघात ११ वाजेपर्यंत सरासरी १८.१८ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे :-

लातूर – २०.७४ टक्के

सांगली – १६.६१ टक्के

बारामती – १४.६४ टक्के

हातकणंगले – २०.७४ टक्के

कोल्हापूर -२३.७७ टक्के

माढा -१५ .११ टक्के

उस्मानाबाद -१७.०६ टक्के

रायगड -१७.१८ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-२१.१९ टक्के

सातारा -१८.९४ टक्के

सोलापूर -१५.६९ टक्के

………….

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ मतदारसंघात सकाळी ९ वाजेपर्यंत सरासरी ६.६४ टक्के मतदान झाले आहे.

तिसऱ्या टप्प्यातील एकूण ११ लोकसभा मतदारसंघनिहाय टक्केवारी पुढीलप्रमाणे:

लातूर – ७.९१ टक्के

सांगली – ५.८१ टक्के

बारामती – ५.७७ टक्के

हातकणंगले – ७.५५ टक्के

कोल्हापूर -८.०४ टक्के

माढा -४.९९ टक्के

उस्मानाबाद -५.७९ टक्के

रायगड -६.८४ टक्के

रत्नागिरी -सिंधुदूर्ग-८.१७ टक्के

सातारा -७.०० टक्के

सोलापूर -५.९२ टक्के

……..

About Editor

Check Also

प्रताप सरनाईक यांची माहिती, शासनाच्या आश्वासनानंतर संप मागे वाहतूकदारांच्या मागण्यांवर सकारात्मक भूमिका

राज्यातील वाहतूकदार संघटनांनी विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या चक्काजाम आंदोलनाची शासनाने गांभीर्याने दखल घेतली असून त्यांच्या न्याय्य …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *