चांद्रयान-३ मोहिमेबाबत, भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने शनिवारी X वर माहिती शेअर केली की चांद्रयान-३ मोहिमेच्या तीनपैकी दोन उद्दिष्टे पूर्ण झाली आहेत. इस्रोच्या म्हणण्यानुसार, या मोहिमेचा पहिला उद्देश चंद्राच्या पृष्ठभागावर सुरक्षित आणि सॉफ्ट लँडिंग करणे हा होता, जो पूर्ण झाला असून चंद्राभोवती फिरणाऱ्या रोव्हरचे प्रात्यक्षिकही पूर्ण झाले आहे. Chandrayaan-3 …
Read More »Madurai Train Fire : रेल्वेच्या भीषण आगीत १० ठार मदुराई रेल्वे यार्डात घडला भीषण अपघात
तामिळनाडूच्या मदुराई येथे आज, शनिवारी ट्रेनला भीषण (Madurai Train Fire) आग लागल्याची घटना घडली. या घटनेत १० जण ठार झाले असून २० प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. लखनऊ-रामेश्वरम् गाडी मदुराई रेल्वे यार्डात उभी असताना गॅस सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती पुढे आलीय. यासंदर्भातील माहितीनुसार लखनऊ-रामेश्वरम एक्स्प्रेस तामिळनाडूच्या मदुराई …
Read More »UIDAI Tollfree : युआयडीएआयची १९४७ टोल-फ्री हेल्पलाइन आधारशी संबंधित समस्या, प्रश्न आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाइन चोवीस तास सुरु राहणार
सार्वजनिक सेवा सुव्यवस्थित करण्यासाठी आणि नागरिकांना अखंड सहाय्य प्रदान करण्यासाठी, भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाने ( UIDAI ) १९४७ क्रमांकाची ‘टोल-फ्री हेल्पलाइन’ म्हणजेच दूरध्वनीमार्फत मोफत मदतसेवा सुरु केली आहे. आधारशी संबंधित समस्या, प्रश्न आणि तक्रारींचे निराकरण करण्यासाठी ही हेल्पलाइन चोवीस तास सुरु राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना त्वरित सहाय्य मिळविण्यासाठी सोयीची ठरणार …
Read More »महिलांच्या आर्थिक उन्नतीसाठी प्रयत्नशील लोरियल इंडिया व माविम यांच्यात सामंजस्य करार
लोरियल इंडिया व महिला व आर्थिक विकास महामंडळ (माविम) यांच्यातील सामंजस्य करारामुळे महिलांची आर्थिक उन्नती होणार असून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या बचतगटांना प्रदेशनिहाय शेतीमधील विविधता लक्षात घेऊन विविध स्टेक होल्डर व ‘माविम’ यांच्या समन्वयाने प्रशिक्षण देणार असल्याचे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. कफ परेड येथील हॉटेल प्रेसिडेंट …
Read More »व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत ७७२ पदाकरींता भरती संचालक दिगांबर दळवी यांची माहिती
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत गट – ‘क’ संवर्गातील विविध ७७२ पदे भरण्याकरिता जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती. ही पदभरती अत्यंत पारदर्शक पद्धतीने करण्यात येत असल्याचे व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगांबर दळवी यांनी कळविले आहे. व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयांतर्गत राज्यातील विविध शासकीय संस्था, कार्यालयातील गट-क संवर्गातील विविध …
Read More »मिझोराम : रेल्वे पूल कोसळून १७ कामगारांचा मृत्यू बैराबी आणि सायरंग यांना जोडण्यासाठी कुरुंग नदीवर हा पूल बांधला जात होता
आयझवाल, २३ ऑगस्ट : पूर्वोत्तर भारतातील मिझोराम येथे आज, बुधवारी निर्माणाधिन रेल्वे पूल कोसळून झालेल्या अपघातात १७ कामगारांचा मृत्यू झालाय. मिझोरामची राजधानी आयझवालपासून २१ किलोमीटर अंतरावरील सैरांगमध्ये सकाळी १० वाजेच्या सुमाराला हा अपघात घडला. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांकडून प्राप्त माहितीनुसार सैरांगमध्ये नेहमीप्रमाणे आजही पुलाचे बांधकाम सुरू होते. यावेळी त्याठिकाणी ३५ ते …
Read More »सचिन तेंडुलकर भारतीय निवडणूक आयोगाचे ‘नॅशनल आयकॉन’ मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे
मतदारांना जागृत करणे, निवडणुकीत मतांचे महत्व पटवून देणे यासाठी ‘भारतरत्न’ तसेच दिग्गज क्रिकेट खेळाडू सचिन तेंडुलकर यांना भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) ‘नॅशनल आयकॉन’ म्हणुन नियुक्त केले आहे. येथील आकाशवाणी रंग भवनमध्ये भारतीय निवडणूक आयोगाच्यावतीने आयोजित कार्यक्रमात पुढील ३ वर्षांसाठी सचिन तेंडुलकर यांच्यासोबत सामंजस्य करार करण्यात आला. याप्रसंगी मुख्य निवडणूक आयुक्त …
Read More »वसतिगृहातील मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या ‘स्वाधार’ साठी १०५ कोटी रुपयांचा निधी सामाजिक न्याय विभागाची माहिती
सामाजिक न्याय विभागांतर्गत शासकीय वसतिगृहात प्रवेश घेण्यास पात्र असलेल्या परंतु प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जाती व नवबौद्ध विद्यार्थ्यांपैकी अकरावी व बारावी तसेच बारावीनंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये विविधस्तरावरील महाविद्यालयात, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास, शैक्षणिक साहित्य निर्वाह भत्ता उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना …
Read More »Pending Court Cases : महाराष्ट्रातील कोर्टात ५२ लाख खटले न्यायप्रविष्ट परभणी, हिंगोली, वाशिम व वर्धा या जिल्ह्यांत तीन दशकांहून अधिक काळ प्रलंबित असलेल्या एकाही प्रकरणाची नोंद नाही.
२२ ऑगस्ट मुंबई: मुंबईसह ठाणे, पुणे, पालघर आणि नागपूर जिल्ह्यांत राज्यातील सर्वाधिक (प्रत्येकी ५ लाखांहून अधिक) न्यायप्रविष्ट (Pending Court Cases) फौजदारी खटले प्रलंबित आहेत. तर गडचिरोली, भंडारा व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वांत कमी प्रलंबित फौजदारी खटले आहेत. तर राज्यभरातील सर्व जिल्ह्यांतील न्यायालयांमध्ये प्रलंबित दिवाणी खटल्यांच्या बाबतीत मुंबईसह ठाणे, पालघर, पुणे व …
Read More »दक्षता आयोगाकडे भ्रष्टाचाराच्या १.१५ लाख तक्रारी सर्वाधिक ४६ हजार गृहमंत्रालयातील कर्मचार्यांविरुद्ध; २९ हजार अद्याप प्रलंबित
केंद्रीय दक्षता आयोगाने रविवारी देशातील सर्वाधिक भ्रष्ट कर्मचार्यांचा वार्षिक अहवाल जाहीर केला. अहवालानुसार २०२२ मध्ये केंद्रीय गृहमंत्रालयातील कर्मचार्यांविरोधात सर्वाधिक भ्रष्टाचाराच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याचवेळी रेल्वे दुसर्या क्रमांकावर आणि बँकिंग क्षेत्र तिसर्या क्रमांकावर होते. केंद्र सरकारच्या सर्व विभाग व संस्थांच्या अधिकारी व कर्मचार्यांविरुद्ध भ्रष्टाचाराच्या एकूण १ लाख १५ हजार २०३ …
Read More »
Marathi e-Batmya