विशेष बातमी

मतांच्या रिअलटाईम टक्केवारीबाबतच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी

सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी (१७ मे) भारतीय निवडणूक आयोगाला (ECI) फॉर्म 17-C च्या स्कॅन केलेल्या प्रती आपल्या वेबसाइटवर अपलोड करण्याचे निर्देश मागणाऱ्या अर्जावर उत्तर दाखल करण्यासाठी एका आठवड्याची मुदत दिली आहे. निवडणुकीनंतर लगेचच बूथमध्ये मिळालेल्या मतांच्या संख्येची माहिती तातडीने जाहिर केली जात नाही याबाबत सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली. असोसिएशन …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती, बेकायदेशीर अटक रिमांडचे आदेश वैध…

काही महिन्यांपूर्वी केंद्र सरकारने सरकारच्या विरोधात लिखाण करणाऱ्या आणि बोलणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात खोट्या गुन्हे दाखल करत तुरुंगात डांबले. न्युजक्लिकचे प्रमुख प्रबीर पूरकायस्थ यांच्याही विरोधात मनी लॉड्रिंग प्रकरणी गुन्हा दाखल करत ईडीकडून अटक करण्यात आली. या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात याचिकेवरी सुणावनी दरम्यान, असे मत व्यक्त केले की, केवळ आरोपपत्र दाखल …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णयः… ईडीला अटकेचे अधिकार नाहीत

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी (१६ मे) महत्त्वपूर्ण निकाल देताना, विशेष न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि त्यांचे अधिकारी मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) कलम १९ अंतर्गत मनी लाँड्रिंगच्या तक्रारीची दखल अधिकाराचा वापर करणाऱ्या ईडीला आरोपीस अटक करू शकत नाही असे स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने ईडीच्या अटकेच्या अधिकारासंदर्भात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी …

Read More »

डॉ नरेंद्र दाभोळकर हत्या प्रकरणः खूनामागील हेतू आणि हत्या

विवेकवादी आणि अंधश्रद्धाविरोधी कार्यकर्ते नरेंद्र दाभोलकर यांची गोळ्या झाडून हत्या करणाऱ्या दोघांना पुण्यातील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे, ही काहीशी दिलासादायक बाब आहे. त्याचवेळी, ऑगस्ट २०१३ च्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळण्यास १० वर्षे लोटली हे खेदजनक आहे. या हत्येमागील कट सिद्ध करण्यात केंद्रीय अन्वेषण ब्युरो अयशस्वी ठरल्याने मुख्य सूत्रधार …

Read More »

लोकसभेच्या चवथ्या टप्प्यात अजेंडा रहीत निवडणूक

लोकसभा निवडणूकीच्या २०२४ च्या चौथ्या टप्प्यात सोमवारी ९६ मतदारसंघांमध्ये मतदान झाले. यासह २३ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदान प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आतापर्यंत, ३७९ मतदारसंघांमध्ये मतदान झाले आहे, ज्यात सोमवारी आंध्र प्रदेशातील सर्व २५ आणि तेलंगणातील सर्व १७ जागांचा समावेश आहे. आंध्र प्रदेशात एकाच वेळी झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये सर्व १७५ …

Read More »

देशातील जणगणनेचा पत्ता नाही, पण पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार समितीचा आशियाई देशातील…

मागील पाच वर्षात नियमानुसार देशातील लोकसंख्येची जणगणना होणे आवश्यक होते. मात्र केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारला ही जणगणना करण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आर्थिक सल्लागार समितीने मात्र जगभरातील विशेषतः आशियाई देशातील हिंदूची लोकसंख्या किती प्रमाणात घटली याविषयीचा अहवाल नुकताच सादर केल्याची माहिती पुढे …

Read More »

उच्च न्यायालयाचा निर्णयः शाळेतील एअर कंडिशनिंगचा खर्च पालकांनी उचलावा

शाळेतील एअर कंडिशनिंगचा खर्च पालकांनी उचलावा कारण ही सुविधा विद्यार्थ्यांना दिली जात आहे, जी प्रयोगशाळेच्या शुल्कासारख्या इतर शुल्कांपेक्षा वेगळी नाही, असा निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने एका याचिकेवरील सुनावणी दरम्यान दिला. प्रभारी मुख्य न्यायमूर्ती मनमोहन यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने वर्गातील वातानुकूलनासाठी दरमहा ₹ २,००० शुल्क आकारणाऱ्या खासगी शाळेविरुद्धची जनहित याचिका (पीआयएल) फेटाळून …

Read More »

भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर दहशतवाद्यांकडून गोळीबार

जम्मू आणि काश्मीरमधील पुंछ जिल्ह्यात शनिवारी भारतीय हवाई दलाच्या (IAF) ताफ्यावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला, ज्यात भारतीय हवाई दलाचे पाच सदस्य जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सुरनकोट येथील सनई गावात हा हल्ला झाला. या हल्ल्याची माहिती मिळताच भारतीय लष्कर आणि पोलिसांच्या तुकड्या या भागात रवाना झाल्या आहेत. या घटनेत सामील असलेल्या …

Read More »

काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मोठा दिलासा

लोकसभा निवडणुका २०२४ मध्ये काश्मीरच्या विस्थापित मतदारांना मतदानाची सुविधा देण्यासाठी भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) जम्मू आणि उधमपूरमध्ये राहणाऱ्या खोऱ्यातील विस्थापित नागरिकांसाठी फॉर्म -एम भरण्याची किचकट प्रक्रिया रद्द केली आहे. याव्यतिरिक्त, जम्मू आणि उधमपूरच्या बाहेर राहणाऱ्या विस्थापितांसाठी (जे फॉर्म एम दाखल करणे सुरू ठेवतील), भारतीय निवडणूक आयोगाने फॉर्म -एम सोबत जोडलेल्या …

Read More »

चोकलिंगम यांची माहिती, दुसऱ्या टप्प्यासाठी दोन मतदान यंत्रे तर अकोल्यात मात्र एक

महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भातील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली. दुसऱ्या टप्प्यातील २६ एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची …

Read More »