उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी सोमवारी आरोग्यविषयक चिंता आणि वैद्यकीय सेवेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे कारण देत आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना उद्देशून दिलेला राजीनामा तात्काळ लागू होत आहे आणि संविधानाच्या कलम ६७(अ) अंतर्गत देण्यात आला आहे. जगदीप धनखड यांनी आपल्या पत्रात राष्ट्रपतींच्या “अटल पाठिंब्याबद्दल” आणि त्यांच्या कार्यकाळात …
Read More »केरळचे माजी मुख्यमंत्री व्हि एस अच्युतानंदन वयाच्या १०१ वर्षी घेतला अखेरचा श्वास जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक आणि कम्युनिस्ट चळवळीचे सशक्त प्रतिक
केरळचे माजी मुख्यमंत्री व्हि.एस. अच्युतानंदन यांचे सोमवारी (२१ जुलै २०२५) तिरुअनंतपुरम येथील एका खाजगी रुग्णालयात निधन झाले. ते १०१ वर्षांचे होते. २००६ ते २०११ पर्यंत ते मुख्यमंत्री होते. व्हि एस अच्युतानंदन यांनी २०१९ मध्ये किरकोळ झटका आल्यानंतर सार्वजनिक जीवनापासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. तेव्हापासून ते त्यांचा मुलगा व्ही. अरुण …
Read More »एअर इंडिया अपघात प्रकरणी पायलट थेरी मंत्री राम मोहन नायडू यांनी फेटाळली अमेरिकन प्रसारमाध्यमांचा दावा साफ नाकारला
केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू यांनी रविवारी पुन्हा एकदा अहमदाबादमधील एअर इंडिया विमान अपघातासंदर्भात वरिष्ठ वैमानिकावर दोषारोप करण्याच्या पाश्चात्य माध्यमांच्या कथनावर टीका केली. त्यांनी सांगितले की त्यांना हवाई अपघात तपास शाखेवर (एएआयबी) विश्वास आहे – ही हवाई अपघातांची चौकशी करणारी केंद्रीय संस्था आहे. पुढे बोलताना राम मोहन नायडू …
Read More »अपाचे हेलिकॉप्टरची पहिली ऑर्डर १५ महिन्याहून अधिक उशीराने मिळणार लढाऊ हेलि़कॉप्टरची पहिली ऑर्डर मिळण्याची लवकरच आशा
१५ महिन्यांहून अधिक विलंबानंतर, ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर भारतीय सैन्याला अपाचे AH-64E अटॅक हेलिकॉप्टरची पहिली ऑर्डर मिळण्याची अपेक्षा आहे, जी पश्चिम सीमेवर त्याच्या लढाऊ क्षमतांना बळ देण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. वितरण वेळापत्रकाची माहिती असलेल्या सूत्रांनुसार, पहिले तीन हेलिकॉप्टर २२ जुलै रोजी भारतीय लष्कराच्या एव्हिएशन कॉर्प्सकडे सुपूर्द केले जाण्याची शक्यता …
Read More »किरेन रिजिजू यांची माहिती न्या यशवंत वर्मा यांच्यावरील महाभियोगसाठी १०० खासदारांच्या सह्या ऑपरेशन सिंदूर प्रकरणी संसदेत चर्चा होणार
केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी रविवारी (२० जुलै, २०२५) सांगितले की, न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांच्या हकालपट्टीसाठी संसदेत प्रस्ताव आणण्यासाठी १०० हून अधिक खासदारांनी आधीच स्वाक्षरी केली आहे, ज्यामुळे लोकसभेत महाभियोग मांडण्यासाठी आवश्यक असलेल्या पाठिंब्याचा आकडा ओलांडला आहे.कि पुढे बोलताना केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू यांनी सांगितले की, सोमवार, २१ …
Read More »डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा, काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा पंतप्रधान मोदी यांना सवाल देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार
मे महिन्यात भारत-पाकिस्तान संघर्षादरम्यान “पाच जेट विमान पाडण्यात आले” असा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आज केला. त्यापाठोपाठ काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी यांनीही शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्न याबाबत विचारत म्हणाले की, देशाला सत्य जाणून घेण्याचा अधिकार आहे. राहुल गांधी यांनी पुढे आपल्या ट्विटमध्ये म्हणाले की, मोदीजी, …
Read More »तेजस्वी यादव यांचा आरोप, भाजपा आणि नितीशकुमार यांनी बिहारला तालीबान बनवले वाढत्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजदचे नेते तेजस्वी यादव यांचा आरोप
बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्य कारभारावरून विरोधकांनी प्रश्न उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही धोरणावरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य करत म्हणाले …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची टीका, काँग्रेसमध्ये लोक कामगिरी करतात, तर भाजपात फक्त बोलतात साधना समावेशा कार्यक्रमात बोलताना काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांची भाजपावर टीका
१९ जुलै रोजी म्हैसूर येथे साधना समवेशा कार्यक्रमाला संबोधित करताना काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, काँग्रेस पक्षात लोक कामगिरी करतात, तर मोदींच्या भाजपामध्ये लोक फक्त बोलतात. मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संविधानाचा ‘खून’ केल्याचा आरोप केला आणि असे प्रतिपादन केले की भारतातील लोक भाजपा आणि आरएसएसला त्यात बदल …
Read More »संसदेच्या लेखा समितीकडून आधार बायोमेट्रिकबाबत व्यक्त केली चिंता अनेक लाभार्थी योजनेतून वगळले जाण्याची शक्यता
संसदेच्या सार्वजनिक लेखा समितीने भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरण (UIDAI) च्या कामकाजाचा आढावा घेण्याची मागणी केली आहे, ज्यामध्ये आधार बायोमेट्रिक पडताळणीच्या उच्च दरासह अनेक चिंता व्यक्त केल्या आहेत ज्यामुळे अनेक लाभार्थी सामाजिक कल्याणकारी योजनांमधून वगळले जाऊ शकतात. गुरुवारी (१७ जुलै, २०२५) झालेल्या बैठकीत, ज्येष्ठ काँग्रेस नेते के.सी. वेणुगोपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीला …
Read More »आणि अंतराळवीर शुभांशू शुक्ला अंतराळातून पृथ्वीवर परतला एलोन मस्कच्या ड्रॅगनमधून सॅन दिएगोच्या समुद्र किनाऱ्याजवळ उतरला
ड्रॅगन अंतराळयानावर ड्रॉग पॅराशूट तैनात होताच, चार अंतराळवीरांना थोडासा धक्का बसला. भारताने सुटकेचा नि:श्वास सोडला. काही क्षणांनंतर, अंतराळ स्थानकात राहणारे आणि काम करणारे देशाचे पहिले अंतराळवीर, ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्ला, खाली उतरले आणि त्यांनी १८ दिवसांच्या त्यांच्या अविस्मरणीय अंतराळ मोहिमेचा समारोप केला. भारताचे सर्वात नवीन अंतराळ नायक आणि आयएसएसला भेट …
Read More »
Marathi e-Batmya