विशेष बातमी

मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डची स्पष्टोक्ती, युद्ध हे काही कोणत्याही समस्येवरचा उपाय नाही प्रश्न संवादाने आणि राजनैतिक मार्गानेच सोडवता येणार

भारत-पाकिस्तान लष्करी संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड (एआयएमपीएलबी) ने असे प्रतिपादन केले आहे की युद्ध हा कोणत्याही समस्येवर उपाय नाही असे सांगत देशांनी त्यांचे प्रश्न संवाद आणि राजनैतिक मार्गांनी सोडवावेत असे मत यावेळी व्यक्त केले. ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाने असेही सांगितले की, ते नेहमीप्रमाणे “वक्फ …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची लष्करी अधिकाऱ्यांसोबत बैठकः सीआयआयकडून पाठिंबा चंदीगडमध्ये हवाई हल्ल्याच्या भीतीने सकाळी सायरन वाजला

भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढत असताना, व्यापक संघर्षाच्या पार्श्वभूमीवर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी शुक्रवारी (९ मे २०२५) उच्च लष्करी अधिकाऱ्यांसोबत राष्ट्रीय सुरक्षा परिस्थितीचा व्यापक आढावा घेतला. दरम्यान, चंदीगडमध्ये, शुक्रवारी सकाळी हवाई हल्ल्याच्या संभाव्य ड्रोन हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हवाई दलाच्या तळावरून हवाई हल्ल्याचा इशारा मिळाल्यानंतर हवाई हल्ले सायरन वाजविण्यात आले. जम्मू …

Read More »

भारताने पाकिस्तानच्या लाहोरमधील रडार सिस्टीम केली उद्धवस्त पाकिस्ताने भारताच्या लष्करी तळांना लक्ष्य केल्यानंतर प्रत्युत्तर दाखल कारवाई

भारताने गुरुवारी म्हटले की, पाकिस्तानने “उत्तर आणि पश्चिम भारतातील अनेक लष्करी लक्ष्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्यानंतर” लाहोर येथील “हवाई संरक्षण प्रणाली अर्थात रडार” “निष्क्रिय” करण्यात आले. ७ मे रोजी ऑपरेशन सिंदूरवरील पत्रकार परिषदेत, भारताने आपला प्रतिसाद केंद्रित, मोजमापात आणि परिस्थिती आणखी चिघळू न देणारी कारवाई केल्याचा उल्लेख केला होता. पाकिस्तानी …

Read More »

केंद्र सरकारचे सर्व ओटीटी प्लॅटफॉर्मना आदेश, मूळ पाकिस्तानी कंटेट तात्काळ बंद करा पाकिस्तानी वेब सिरीज, चित्रपट, गाणी यासह सर्व स्ट्रीमिंग कंटेट बंद

२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमध्ये झालेल्या पहलगाम हल्ल्यानंतर सुरक्षा उपाययोजनांच्या मालिकेतील नवीनतम घटना म्हणजे सरकारने गुरुवारी ऑनलाईन स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मना सर्व पाकिस्तानी मूळचे कंटेंट तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने जारी केलेल्या आदेशात, “भारतात कार्यरत असलेले सर्व ओटीटी प्लॅटफॉर्म, मीडिया स्ट्रीमिंग सेवा आणि मध्यस्थांना सबस्क्रिप्शन-आधारित मॉडेल्सद्वारे किंवा …

Read More »

राजनाथ सिंह यांचा इशारा, भारताच्या संयमाची परिक्षा बघू नका संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला इशारा

भारताने पहलगाममधील दहशतवादी हल्ल्याची परतफेड करत ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या स्थळावर हल्ले करत दहशतवाद्यांच्या हल्ल्याचा बदला घेतला. भारतीय लष्कराच्या कृतीला पाकिस्तानने प्रत्युत्तर म्हणून भारतावर हल्ले करण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानने केलेल्या या हल्ल्यावरून संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी पाकिस्तानला भारताच्या संयमाची परीक्षा पाहू नका असा इशारा …

Read More »

ऑपरेशन सिंदूरला काँग्रेससह सर्वपक्षियांचा पाठिंबाः पंतप्रधान मात्र गैरहजर केंद्र सरकारच्या बोलाविलेल्या सर्वपक्षिय बैठकीत दिली ऑपरेशन सिंदूरची माहिती

पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने ‘ऑपरेशन सिंदूर’ राबविले. तसेच या ऑपरेशन सिंदूरची माहिती सर्वपक्षीय बैठकीत केंद्र सरकारने सर्वपक्षिय नेत्यांच्या बैठकीत दिली. केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या ऑपरेशन सिंदूर बाबत विरोधकांनी सरकार आणि सशस्त्र दलांना पाठिंबा दर्शविला. काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी जगाला चांगला …

Read More »

दहशतवाद्यांच्या आश्रय स्थानावर हल्ले केल्यानंतर पाकिस्तानचे भारतावर हल्ले भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले

पहलगाम येथील दहशतवाद्यानी केलेल्या हल्ल्यात २६ भारतीयांचा बळी गेला. त्याचा बदला म्हणून भारताने पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील दहशतवादी संघटनांच्या तळांवर हल्ले केले. भारताच्या हल्लात जवळपास १०० अतिरेकी ठार झाल्याचे सांगण्यात येत आहे. या हल्ल्यामुळे चवताळलेल्या पाकिस्तानने आज आदमपूर, भटिंडा, चंदीगडसह इतर ठिकाणी लष्करी ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. तथापि, भारतीय …

Read More »

८० दहशतवाद्यांच्या अंत्यसंस्कारावेळी लष्कर ए तैयबाचा प्रमुख हाफिज सईद हजर ९ दहशतवादी ठिकाणांवर हल्ले तर ८० दहशतवादी ठारर

भारताने पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमध्ये सीमापार अचूक हल्ले केले, ज्यामध्ये नऊ दहशतवादी छावण्यांना लक्ष्य केले गेले. या हल्ल्यांमध्ये ८० हून अधिक दहशतवादी ठार झाले. पाकिस्तान आणि पीओकेमधील व्हिडिओंमध्ये भारताच्या दहशतवादी छावण्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर अंत्यसंस्कार होत असल्याचे दिसून आले. लाहोरजवळील मुरीदके येथील दहशतवादाशी संबंधित ठिकाणी भारतीय लष्कराच्या हल्ल्यात ठार झालेल्या तीन …

Read More »

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह भारतीय लष्कराचे कौतुक करत म्हणाले, ‘जिन मोही मारा, तीन मोही मारे पाकव्याप्त काश्मीर आणि पाकिस्तानातील कारवाई फक्त दहशतवाद्यांवर

संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी बुधवारी पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीर (पीओके) मधील दहशतवादी छावण्यांवर अचूक हल्ले केल्याबद्दल सशस्त्र दलांचे कौतुक केले आणि म्हटले की ही कारवाई निष्पाप लोकांना मारणाऱ्यांना लक्ष्य करून करण्यात आली. सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये सीमा रस्ते संघटनेने (बीआरओ) ५० पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजनाथ …

Read More »

पाकिस्तानच्या दर्पोक्तीवर भारताचे प्रत्युत्तर, आणखी तणाव वाढवायचा नाही पण… पाकिस्ताने तसा निर्णय घेतल्यास प्रत्युत्तर देऊ

पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांच्या छावण्यांवर भारताने केलेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर देण्याची धमकी पाकिस्तानने दिल्यानंतर काही तासांतच भारताने म्हटले आहे की, तणाव वाढण्याचा कोणताही हेतू नाही. परंतु जर पाकिस्तानने तसे करण्याचा निर्णय घेतला तर त्यास दृढपणे प्रत्युत्तर देण्यास तयार असल्याचे सांगितले. २२ एप्रिल रोजी पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर …

Read More »