विशेष बातमी

महाराष्ट्रात रोजगारासाठी येणारे स्थलांतरित मजूर सुरक्षित नाहीत राज्यातील रोजगाराबाबत स्थलांतरीत मजूरांनाच प्रश्न

नवीन कुमार राजेंद्र सिंह हे उत्तर प्रदेशातील गोरखपूरचे रहिवासी आहेत. दादरच्या भाजीपाल्याच्या बाजारपेठेत बटाटे-कांद्याचे बोरे वाहून नेण्याचे काम केले जाते. तो आपल्या गावी परतला. एक वर्ष नोकरी न मिळाल्याने तो मुंबईत परत आला आणि भारवाहक म्हणून काम करू लागला. दिवसभर घाम गाळून राहिल्यानंतर, त्याला मिळणाऱ्या मोबदल्यात तो त्याच्या कुटुंबाचे पोट भरण्यात …

Read More »

अहमद पटेल यांचे चिरंजीव फैसल पटेल यांची काँग्रेसपासून फारकत राजकीय प्रवासातील वैयक्तीक दुःख आणि निराशेमुळे काम थांबविण्याचा निर्णय

कधी काळी काँग्रेसचे प्रमुख रणनीतीकार आणि बॅकरूम स्ट्रेटेजिस्ट राहिलेले आणि सोनिया गांधी यांचे प्रमुख सल्लागार राहिलेल्या अहमद पटेल यांचा मुलगा फैसल पटेल यांने काँग्रेसपासून फारकत घेत काँग्रेसचे काम थांबविण्याचा निर्णय एक्स या सोशल मिडीवरून जाहिर केला. तथापि, दिवंगत अहमद पटेल यांचे पुत्र फैसल यांनी त्यांच्या राजकीय प्रवासातील वैयक्तिक दुःख आणि …

Read More »

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनः मराठी भाषेची वैशिष्ट्य विविध भागातील बोलभाषा आणि वैशिष्ट्ये

केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला. त्यामुळे दिल्लीत होणारे  साहित्य संमेलन पहिलेच ‘अभिजात मराठी साहित्य संमेलन’ असेल.दिल्लीत होणाऱ्या या ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे  उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे.जेष्ठ नेते शरद पवार या साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी असणार आहेत. दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा… ही केवळ कविकल्पना …

Read More »

दिल्ली मुख्यमंत्री पदाचा शपथविधी आणि ह्या नेत्याची निवड होण्याची शक्यता तीन जणांची नावे चर्चेत पंतप्रधान मोदी, अमित शाह ठरवणार मुख्यमंत्री

दिल्लीत नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ १८ फेब्रुवारी रोजी होण्याची शक्यता आहे, कारण भाजपा २७ वर्षांनंतर राजधानीत सरकार स्थापन करणार आहे, असे सूत्रांनी रविवारी सांगितले. मुख्यमंत्र्यांचे नाव अंतिम करण्यापूर्वी पक्ष त्यांच्या आमदारांची बैठक घेण्याची अपेक्षा आहे, असे सूत्रांनी सांगितले. सूत्रांनी आज आधी सांगितले की भाजपाने सोमवारी विधिमंडळ पक्षाची बैठक बोलावली होती. …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्याकडून दिल्ली चेंगराचेंगरी घटनेप्रती शोकः रेल्वेकडून मदत दिल्ली पोलिस म्हणते, घटनेस दोन रेल्वेंच्या अनाऊंन्समेंटमुळे गोंधळ

काल रात्री दिल्ली रेल्वे स्टेशनवर दिल्लीहून प्रयागराजला जाणाऱ्या रेल्वे एक्सप्रेस पकडण्यासाठी रेल्वे स्टेशनवर एकच गर्दी झाली होती. मात्र ऐनवेळी या रेल्वे एक्सप्रेसवरून गोंधळ निर्माण झाल्याने चेंगराचेंगरीची घटना घडली. या घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शोक व्यक्त करत चेंगरा चेगरीच्या घटनेत मृत पावलेल्या व्यक्तींप्रती शोक व्यक्त करत मृतकांच्या कुंटुंबियासोबत आपल्या भावना …

Read More »

आयपीएल स्पर्धेचे वेळापत्रक जाहिरः१३ शहरात ७४ सामने खेळले जाणार क्रिकेटच्या चाहत्यांसाठी मार्च-एप्रिलमध्ये होणार सामने

रविवारी इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएल २०२५ चे वेळापत्रक आयोजकांनी जाहीर केले. गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सचा सामना २२ मार्च रोजी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूशी होईल. अंतिम सामना २५ मे रोजी २०२४ च्या चॅम्पियन्सच्या घरच्या मैदानावर खेळवला जाईल. भारतातील १३ ठिकाणी एकूण ७४ सामने खेळवले जातील, अशी घोषणा …

Read More »

पंतप्रधान मोदी यांच्या ट्रम्प भेटीनंतरही भारतीय निवडणूकीसह या योजनांची मदत थांबवली अमेरिकन डिपार्टमेंट ऑफ गर्व्हमेंट इफिसिन्सीचे प्रमुख एलोन मस्क यांची माहिती

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेच्या टेरिफ धोरण आणि पुढील व्यापारी धोरणाच्या अनुषंगाने अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र या भेटीला २४ तासही उलटत नाही तोच अमेरिकेने भारतीय मतदारांमध्ये जनजागृती आणि मतदान करण्याकडे कल वाढावा यासाठी देण्यात येणारा निधी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच भारतासह आशिया खंडातील अनेक …

Read More »

पंतप्रधान मोदी अमेरिकेत, पण निर्वासितांच्या हाता-पायाला बेड्या घालून पाठवणी ११७ निर्वासितांना अमेरिकेतून परत पाठवणी करताना पहिल्याप्रमाणेच बेड्या

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिकन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण मिळाले नाही. परंतु अमेरिकेच्या टेरिफ धोरणानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळालेल्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या निमंत्रणानुसार भेटीसाठी अमेरिकेत दाखल झाले. त्यावेळी अमेरिकेत अवैधरित्या घुसखोरी केलेल्या भारतीय नागरिकांना माघारी नेण्याचा मुद्दाही या दोघांच्या चर्चे दरम्यान उपस्थित …

Read More »

काँग्रेसच्या सुप्रिया श्रीनेत यांचा आरोप, हा अपघात नव्हे तर हत्याकांड दर तासाला १५०० जनरल डब्ब्याची तिकिटे विकली जात होती

नवी दिल्ली रेल्वे स्थानकावर जे घडले ते अपघात नव्हते तर हत्याकांड होते, सुरक्षेचा मोठा अभाव आहे. रेल्वे प्रशासनाला मोठ्या संख्येने भाविकांच्या आगमनाची अपेक्षा होती. १५ फेब्रुवारी रोजी नवी दिल्ली स्टेशनवर दर तासाला १५०० जनरल तिकिटे विकली जात होती. रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव मृत्युची आकडेवारी लपवण्यात व्यस्त आहेत. याप्रकरणी रेल्वेमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा …

Read More »

लालूप्रसाद यादव यांची टीका, महाकुंभ फालतू …काही अर्थ नाही दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू

१४४ वर्षानंतर महाकुंभ मेळावा आल्याचे सांगत आणि हा महाकुंभ महिनाभर चालणार असल्याचा प्रचार उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने देशभरात मोठ्या प्रमाणावर केला. या महाकुंभबद्दल आस्था निर्माण व्हावी याकरिता मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आणि त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजपाशासित राज्याचे …

Read More »