महाराष्ट्राच्या राजकारणात नेहमीच शरद पवार यांचा वरचष्मा राहिला आहे. त्यामुळे त्यांच्या रणनीतीला निवडणूकीच्या रणांगणात मोठे महत्व नेहमीच रहात आले आहे. मागील अनेक वर्षापासून शरद पवार यांनी त्यांच्या वाढदिनाच्या दिवशी नेहमीच बारामती किंवा मुंबईत राहणे पसंत केले. इतकेच नव्हे तर महाविकास आघाडीचे सरकार उलथवून महायुतीची सत्ता राज्यात आल्यानंतर शरद पवार यांनी …
Read More »मोदी-अदानी भाई-भाईः काँग्रेसची संसदेच्या आवारात निदर्शने प्रियांका गांधी यांनी आणली मोदी-अदानी भाई भाई लिहिलेली बॅग
गौतम अदानी आणि अदानी कंपनीवर झालेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर अदानीच्या विरोधात चौकशी करण्याच्या मागणीवरून संसदेत काँग्रेसने चौकशीची मागणी लावून धरली. तसेच यावेळी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी मोदी-अदानी भाई भाऊ असे लिहिलेली एक बॅग यांनी आणली. त्यावेळी ही बॅग प्रियंका गांधी यांनी हातात घेत सर्वांना दाखविली. काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी …
Read More »कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री एस एम कृष्णा यांच्यावर मंड्या गावी होणार अंत्यसंकार घरीच ९२ व्या वर्षी झाला मृत्यू
माजी परराष्ट्र व्यवहार मंत्री आणि कर्नाटकचे मुख्यमंत्री एस.एम. कृष्णा यांचे मंगळवारी (१० डिसेंबर २०२४) सकाळी त्यांच्या राहत्या घरी निधन झाले, असे त्यांच्या कुटुंबीयांनी सांगितले. ९२ वर्षीय एस एम कृष्णा हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. तसेच त्यांना विस्मृतीचा आजारही जडला होता. एस एम कृष्णा यांनी त्यांच्या संपूर्ण राजकिय कारकिर्दीत परराष्ट्र …
Read More »एलआयसीकडून मिळणाऱ्या स्कॉलरशिपची माहिती तुम्हाला आहे का? जाणून घ्या विद्यार्थ्यांना वार्षिक ४० हजाराची स्कॉलरशिप मिळणार
भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात एलआयसी LIC ने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांतील विद्यार्थ्यांसाठी सुवर्ण जयंती शिष्यवृत्ती योजना २०२४ सुरू केली आहे, ज्याचा उद्देश त्यांना उच्च शिक्षण आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने आहे. त्यांना अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख २२ डिसेंबर २०२४ आहे. सरकारी किंवा खाजगी विद्यापीठात शिकणारे विद्यार्थी या एलआयसी …
Read More »हरियाणा पोलिसांच्या कडक कारवाई मुळे शेतकऱ्यांचा चलो दिल्ली मार्च स्थगित अश्रु धुराच्या नळकांड्यांमुळे अनेक शेतकरी जखमी
शेतकऱ्यांनी आपल्या न्याय आणि प्रलंबित मागण्यांच्या प्रश्नी पंजाब-हरियाणा सीमेवरील आंदोलक दिल्लीकडे मोर्चा काढण्याचा प्रयत्न केला. हा मोर्चा किसान मजदूर मोर्चा (KMM) आणि संयुक्त किसान मोर्चा (गैर-राजकीय) च्या बॅनरखाली एकत्र आलेल्या शेतकऱ्यांनी काढला. हरियाणा ओलांडून दिल्लीकडे कूच करणाऱ्या शेतकरी मोर्चाला रोखण्यासाठी हरियाणा पोलिसांनी रविवारी शेतकऱ्यांच्या मोर्च्यावर सातत्याने अश्रुधुराच्या नळकांड्याचा मारा केला. …
Read More »मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांचे ते स्पप्न अधुरेच राहणार? विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान केली होती घोषणा
राज्यात १५ वर्षात काही अंतराने मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पद भूषणविणारे भाजपाचे नेते तथा विद्यमान संशयातीत बहुमत मिळविणाऱ्या महायुती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांची निवड झाली. मुख्यमंत्री पदी निवड झाल्याने देवेंद्र फडणवीस यांना आता महाराष्ट्रावरच लक्ष्य केंद्रीय करून रहावे लागणार असल्याने त्यांनी विधानसभा निवडणूकीच्या प्रचारा दरम्यान विदर्भात केलेल्या घोषणेचे स्वप्न …
Read More »देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची प्रशासनास इतकी घाई का? दाव्या आधीच निमंत्रण राजभवन आणि राज्यपाल फक्त नावालाच का
संशयातीत बहुमत मिळवून १० दिवस उलटून गेल्यानंतर अखेर विधिमंडळात सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाकडून विधिमंडळ पक्षाच्या नेते पदासाठी देवेंद्र फडणवीस यांची निवड आज करण्यात आली. तसेच सत्ता स्थापनेसाठी दुपारी ३ वाजता तिन्ही पक्षाचे नेते राजभवनावर जाणार असल्याची घोषणा भाजपाचे केंद्रीय निरिक्षक विजय रूपानी यांनी जाहिर केले. त्यानुसार अद्याप राजभवनावर तिन्ही …
Read More »परराष्ट्र सचिव रणधीर जयस्वाल म्हणाले, अदानी प्रकरणी माहिती दिली नव्हती अमेरिकेने जारी केलेल्या अटक वॉरंटप्रश्नी पहिल्यांदाच सरकारची भूमिका
अदानी समूहाच्या तपासाबाबत भारताला युनायटेड स्टेट्स सरकारकडून माहिती देण्यात आली नव्हती, असे परराष्ट्र मंत्रालयाने शुक्रवारी (२९ नोव्हेंबर २०२४) सांगितले, ज्यांनी पुष्टी केली की वॉशिंग्टनमधील भारतीय दूतावासाला अद्याप यासंबंधी कोणतेही कायदेशीर कागदपत्र मिळालेले नाही. भारतीय अधिकाऱ्यांना लाच देण्याचा कट रचल्याचा आरोप असलेल्या अदानी अधिकाऱ्यांवर आरोप. याला “खाजगी कंपन्या आणि व्यक्ती आणि …
Read More »बांग्लादेशात हिंदू वरील अत्याचार प्रकरणी पदच्युत शेख हसीना यांचे आवाहन हिंदूवरील अत्याचार थांबवा युनुस शेख सरकार टीका
पदच्युत बांग्लादेशी पंतप्रधान शेख हसीना यांनी गुरुवारी चितगावमधील वकिलाच्या हत्येचा आणि हिंदू पुजारी चिन्मय कृष्ण दास यांच्या अटकेचा निषेध केला आणि त्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी केली. ऑगस्टमध्ये झालेल्या हिंसक विद्यार्थ्यांच्या निदर्शनानंतर भारतात पळून गेलेल्या हसीना म्हणाल्या की अनेक विरोधी नेते आणि विद्यार्थ्यांवर हल्ले केले जात आहेत आणि त्यांना अटक …
Read More »सर्वोच्च न्यायायालयाची स्पष्टोक्ती, रोजगारासाठी धर्मांतर करणे आरक्षणाच्या विरोधात… राज्यघटनेचीही फसवणूक
ख्रिश्चन धर्मात जातिव्यवस्था मान्य नसल्यामुळे ख्रिश्चन म्हणून जन्मलेली व्यक्ती धर्मांतरणाची शिकवण देऊ शकत नाही, असे निकाल सर्वोच्च न्यायालयाने आज दिला. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पंकज मिथल आणि न्यायमूर्ती आर. महादेवन यांचा समावेश असलेल्या खंडपीठाने स्पष्ट केले की, धर्मांतरणाचा सिद्धांत तेव्हाच लागू होतो जेव्हा जात-आधारित धर्म पाळणारी व्यक्ती जात-विरहित धर्म स्वीकारते. अशा …
Read More »
Marathi e-Batmya