नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जन भावना आहे. ही जनभावना लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्तीणीला परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस यांचे निर्देश, वर्षोनुवर्षे प्रकल्प चालवू नका; तीन वर्षांत प्रकल्प पूर्ण करा मुख्यमंत्री वॉररुमध्ये मुख्यमंत्र्यांनी घेतला ३० प्रकल्पांचा आढावा
पायाभूत सुविधांचे प्रकल्प हाती घेतल्यानंतर ते वेळेत पूर्ण व्हायला हवेत. त्यामुळे पायाभूत सुविधांचे प्रकल्प वर्षानुवर्षे चालू न राहता ते प्रकल्प हाती घेतल्यानंतर तीन वर्षांत पूर्णत्वास यायला हवेत, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मुख्यमंत्री वॉररुमधील विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या प्रगतीचा आढावा घेतला. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या या …
Read More »कोल्हापूर नांदनी मठाच्या हत्ती आणि मुंबईतील कबुतरखान्याबाबत मुख्यमंत्री घेणार बैठक तज्ञांच्या उपस्थितीत चर्चा करून मध्यम मार्ग काढणार
मुंबईतील कबुतरखाने बंद करण्याबाबत मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर हे सर्व कबुतर खाने मुंबई महापालिकेने बंद केले. त्यामुळे प्राणी मित्रांमध्ये नागरिकांमध्ये नाराजी निर्माण होत आहे. तर कोल्हापूरच्या नांदणी मठातील हत्ती उद्योगपती मुकेश अंबानी यांचे सुपुत्र आकाश अंबानीच्या गुजरातमधील वनतारा प्रकल्पात स्थलांतरीत करण्यात आले. मात्र तमाम कोल्हापूरकरांकडून वनतारात स्थलांतरीत करण्यात आलेला …
Read More »झारखंडचे माजी मुख्यमंत्री तथा झारखंड मुक्ती मोर्चाचे सह-संस्थापक शिबू सोरेन यांचे निधन वयाच्या ८१ व्या वर्षी दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात घेतला अखेरचा श्वास
झारखंडचे माजी मुख्यमंत्री आणि झारखंड मुक्ती मोर्चाचे सह-संस्थापक शिबू सोरेन यांचे सोमवारी (४ ऑगस्ट २०२५) सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास निधन झाले. शिबू सोरेने यांचे वय ८१ वर्षे होते. मागील काही दिवसांपासून शिबू सोरेन यांना किडनीशी संबधित आजारामुळे दिल्लीतील सर गंगाराम रूग्णालयात दाखल उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथेच आज शिबू …
Read More »तंत्रज्ञानाच्या सहाय्याने महसूल विभाग अधिक सक्षम करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत महसूल परिषदेचा समारोप
महसूल विभाग राज्याच्या आर्थिक विकासाचा कणा असून गतिमानता, पारदर्शकता व तत्परतेने सेवा देणारा विभाग म्हणून याची ओळख आहे. सध्या राज्यातील जनतेला सर्वाधिक ऑनलाइन सेवा उपलब्ध करून देणारा हा विभाग असून अधिक लोकाभिमुखतेसाठी महसूल परिषदेत अभ्यास गटांनी सादर केलेल्या शिफारशी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी दिशादर्शक ठरतील, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी …
Read More »सुप्रिया सुळे यांचा आरोप, सातत्याने क्राइम वाढतोय, लोकांना वर्दीची भिती नाही पुणे आणि बीडमधील परिस्थिती सारखीच
महाराष्ट्रात दोन ते तीन भाग असे आहेत, जिथे सातत्याने क्राइम वाढतोय. त्यात पुणे जिल्हा आहे. जी पुण्यात परिस्थिती आहे, तशीच बीडमध्ये आहे. लोकांना न्याय मिळत नाहीय. वर्दीची भिती राहिलेली नाही. कोण आहे त्यांच्यामागे? सातत्याने हे लोक अशा गोष्टी करतायत. याचा शोध घेण्याऐवजी राज्य सरकार मौन बाळगते असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र …
Read More »सरन्यायाधीश भूषण गवई यांचे आवाहन, विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचारांचा अंगीकार करावा समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
स्वत:चा विकास साधताना समाजातील मागास घटकांना पुढे घेवून जाण्याचे महान विचार भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीयांनी दिले असून या विचारांचा अंगिकार करत विद्यार्थ्यांनी आपले ध्येय गाठावे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी यावेळी केले. डॉ. आंबेडकर महाविद्यालयाच्या उभारणीत व विकासासाठी दादासाहेब गायकवाड,दादासाहेब गवई, दादासाहेब कुंभारे,सदानंद फुलझेले यांचे मोलाचे योगदान असल्याचे सांगून …
Read More »कोल्हापूरकरांची उच्च न्यायालयाच्या खंडपीठाची मागणी मान्य, मुख्यमंत्री फडणवीस यांची माहिती उच्च न्यायालयाच्या चवथ्या खंडपीठाची स्थापना
मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की, मुंबई उच्च न्यायालयाने कोल्हापूर येथे उच्च न्यायालयाच्या न्यायदानाची व्यवस्था (सर्किट बेंच) उपलब्ध करुन दिली आहे. याबाबतचे राजपत्र सुद्धा प्रकाशित करण्यात आले असून, १८ ऑगस्ट २०२५ पासून ते कार्यान्वित होईल. तसेच कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या ६ जिल्ह्यांसाठी ही व्यवस्था असणार …
Read More »रामदास कदम यांच्या सावली डान्स बारचा परवाना परत केला अनिल परब यांनी न्यायालयात जाण्याचा इशारा देताच पोलिसांची कारवाई
चोराने चोरलेला मुद्देमाल परत केला तरी कारवाई होणार, पण चोरी केलेल्या चोरावर काहीच कारवाई होत नसल्याचा घणाघात शिवसेना उबाठाचे आमदार अनिल परब यांनी आज पत्रकार परिषदेत केला. अनिल परब यांनी नुकत्याच झालेल्या पावसाळी अधिवेशात राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री योगेश कदम यांच्या आईच्या नावे डान्स बार असल्याचा आणि तो अद्यापही सुरु असल्याचा आरोप …
Read More »पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांच्या बायोपिकसाठी २१ कोटी मंजूर चित्रपटाच्या पहिल्या टप्प्यासाठी आर्थिक मान्यता
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंतीनिमित्त ३१ मे रोजी अहिल्यानगर जिल्ह्यातील चौंडी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या जीवनावर आधारित बहुभाषिक बायोपिक बनवण्याची घोषणा केली होती. त्यानुसार शुक्रवारी, १ ऑगस्ट रोजी राज्य सरकारच्या पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाने शासन निर्णय जारी केला असून चित्रपट निर्मितीसाठी आर्थिक मान्यता …
Read More »
Marathi e-Batmya