निवडणूक आयोगाने पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी भागीदारी करत लोकशाही नष्ट करण्याचा प्रयत्न हरियाणा विधानसभा निवडणुकीत मत चोरी करून करण्यात आल्याचा आरोप काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केला. राहुल गांधी पुढे बोलताना म्हणाले की, काँग्रेसला सत्तेत येण्यापासून रोखण्यासाठी हरियाणामध्ये “ऑपरेशन सरकार चोरी” सुरू करण्यात आले. सर्व एक्झिट पोल …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’ सरकारच्या दबावाखाली निवडणूक आयोगाचे काम, आता जनताच धडा शिकवेल
मतदारयाद्यांमध्ये प्रचंड घोळ असताना त्या दुरुस्त न करता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर करणे हे योग्य नाही. निवडणूक आयोग दुबार तिबार मतदारांच्या नावासमोर ‘स्टार’ करणार हे सांगत असले तरी ती नावे वगळून मतदार याद्या निर्दोष का करत नाही? याचे उत्तर मात्र ते देत नाहीत. आयोगाचा हा कारभारच ‘दस नंबरी’ असून …
Read More »हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप, भारतीय जनता पक्षाला मतचोरीतही हिंदू मुस्लीम दिसते डॉ. संपदा मुंडे आत्महत्याप्रकरणी मुख्य सूत्रधार रणजित नाईक निंबाळकरला तात्काळ अटक करा
राज्यात व केंद्रातील भाजपाचे सरकार मतचोरी करून सत्तेत आले आहे. भाजपाने निवडणूक आयोगाच्या मदतीने मतचोरी कशी केली हे लोकसभेतली विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पुराव्यासह उघड केल आहे. हा प्रकार लोकशाही साठी अत्यंत घातक आहे परंतु भारतीय जनता पक्षाला यातही हिंदू- मुस्लीमच दिसते, यावरून त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी वाटते, असे …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा पीएपीPAP घोटाळा मालाड पूर्वला ८.७१ लाख चौरस फुटाचा ५ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा
भाजपा महायुती सरकारने मुंबईत एक नवीन बिझनेस मॉडेल उदयास आणले असून यातून ‘लाडक्या बिल्डरांचा फायदा करुन दिला जात आहे. मुंबईच्या इतिहासातील सर्वात मोठा PAP घोटाळा करण्यात आला आहे. मालाड पूर्वच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच्या डोंगराळ भागात ८.७१ लाख चौरस फुटाच्या भूखंडाचा महाघोटाळा केला असून हा मालाड पीएपी PAP घोटाळा तब्बल …
Read More »राहुल गांधी यांची टीका, पंतप्रधान मोदी अदानी अंबानीसाठी नाचतीलही पण निवडणूका झाल्यानंतर मात्र ते परत येणार नाहीत
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल केला आणि ते मतांसाठी “नाटक” करत असल्याचा आणि निवडणुकीनंतर दिलेली आश्वासने पूर्ण न करण्याचा आरोप केला. बिहारमधील बेगुसराय येथे एका सभेला संबोधित करताना राहुल गांधी यांनी दावा केला की, पंतप्रधान मोदी लोकांचे ऐकत नाहीत आणि निवडणुकीनंतर “गायब” होतात. राहुल …
Read More »बिहारच्या निवडणूकीत पंतप्रधान मोदी म्हणाले की, पाकिस्तान आणि काँग्रेसवर केली टीका ऑपरेशन सिंदूरच्या धक्क्यातून काँग्रेस अद्याप सावरली नाही
काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आरोप केला की, पाकिस्तानमध्ये बॉम्बस्फोट होत असताना पक्षाच्या ‘राजघराण्या’ची झोप उडाली असून, पाकिस्तान आणि काँग्रेसचे दोन्ही नामदार अद्याप ऑपरेशन सिंदूरमधून सावरलेले नाहीत. पंतप्रधान मोदी म्हणाले की, आज, भारत दहशतवाद्यांना त्यांच्याच लपलेल्या ठिकाणी शोधून काढत आहे. अलिकडेच आम्ही ऑपरेशन सिंदूर चालवले. आम्ही आमची …
Read More »काँग्रेसचे जयराम रमेश यांची दिल्ली सरकारच्या निर्णयावर टीका, क्रुर विनोद दिल्ली सरकारच्या क्लाऊड सीडींग प्रयोगावरून टीका
हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी क्लाउड सीडिंग प्रयोगाबद्दल काँग्रेसने रविवारी (२ नोव्हेंबर २०२५) दिल्ली सरकारवर टीका केली आणि म्हटले की मर्यादित क्षेत्रात एक-दोन दिवसांसाठी थोडीशी सुधारणा करणे हा “क्रूर विनोद” असल्याची टीका काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी केली. काँग्रेसचे प्रभारी सरचिटणीस (संप्रेषण) जयराम रमेश म्हणाले की, हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी दिल्ली सरकारने हिवाळ्यातील …
Read More »बाळासाहेब थोरात यांचा सवाल भाजपाच्या मूक मोर्चात निवडणूक आयोगही सहभागी झाला आहे की काय ? निवडणूक आयोगाविरोधात सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा
आयोग चालवतात त्यांच्या विरोधातही आहे. विधानसभेसाठी वापरण्यात आलेल्या मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घोळ आहेत, या याद्या दुरुस्त करा व त्यानंतरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या, अशी मागणी बाळासाहेब थोरात यांनी केली. महाविकास आघाडीच्या वतीने आज मुंबईत निवडणूक आयोगाविरोधात भव्य सर्वपक्षीय सत्याचा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष …
Read More »उद्धव ठाकरे यांचा इशारा, आता अॅनाकोंडाला बंद करण्याची वेळ आलीय मत चोरीच्या विरोधात राज ठाकरे, उद्धव ठाकरे न्यायालयात जाणार
निवडणूक आयोग केंद्रातील सत्ताधाऱ्यांना मतचोरीच्या माध्यमातून बोगस मतदारांची नावे घसडवून मतचोरी करत असल्याचा आरोप काँग्रेस नेते विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी काही महिन्यांपूर्वी करत मतचोरीचा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर मतचोरीच्या विरोधात निवडणूक आयोगाच्या विरोधात काढण्यात आलेल्या सत्याचा मोर्चा आज काढला. या मोर्चाला शिवसेना उबाठाचे प्रमुख उद्धव ठाकरे, मनसे प्रमुख राज …
Read More »वर्षा गायकवाड यांचा आरोप, फडणवीसांच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ रोहित आर्या प्रकरणात माजी मंत्री व काही अधिकाऱ्यांची नावे, संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करा
भारतीय जनता पक्षाचे सरकार हे दलित, वंचित, मागासवर्गीय व अल्पसंख्याक समाजाला न्याय देत नाही. राज्यातील देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाली आहे. सर्वात जास्त दलित अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटना नागपूर आणि विदर्भात घडल्या असून भाजपा महायुती सरकार हे दलित विरोधी आहे, असा गंभीर आरोप मुंबई काँग्रेस अध्यक्ष …
Read More »
Marathi e-Batmya