पंतप्रधान नरेंद मोदी यांच्या नेतृत्वाखाली २०२३ मध्ये ६००० कोटी रुपयांच्या राष्ट्रीय क्वांटम मिशनची सुरुवात झाली. त्यामुळे देशाच्या क्वांटम क्षेत्रातील प्रगतीस मोठा वेग मिळाला. त्याचबरोबर, महाराष्ट्र शासनानेही या क्षेत्रात पुढाकार घेत ‘महाराष्ट्र क्वांटम टेक्नॉलॉजी मिशन’ सुरू केले असून, उद्योग-सिद्ध मनुष्यबळ तयार करण्यावर भर दिला जात आहे. त्यात आयआयटी बॉम्बे येथे ७२० कोटी रुपयांची क्वांटम फॅब्रिकेशन सुविधा उभारली जात असून, ही भारतातील …
Read More »आता भारत आणि अमेरिके दरम्यान एआय, क्वाटंम आणि बोयोटकमध्ये भागिदारी भारत-अमेरिका इनोव्हेशन ब्रिजचा शुमारंभ
एआय, क्वांटम, बायोटेक आणि स्टार्टअप इकोसिस्टमवर लक्ष केंद्रित करून, या कार्यक्रमात अमेरिका-भारत इनोव्हेशन ब्रिजचा शुभारंभ झाला, ज्यामुळे बेंगळुरूचे पुढील पिढीतील नवोपक्रम आणि संशोधन आणि विकासासाठी जागतिक केंद्र म्हणून स्थान अधिक मजबूत झाले. भारत-अमेरिका बिझनेस कौन्सिलच्या सुवर्ण महोत्सवी शिखर परिषदेला आज बेंगळुरू येथे सुरुवात झाली, ज्यामध्ये एआय, क्वांटम टेक, बायोटेक आणि …
Read More »
Marathi e-Batmya