महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीत संशयातीत बहुमत महायुतीतील घटक पक्षांना मिळाले. मात्र या निवडणूकीत ईव्हीएम मशिन्सचा गैरवापर करण्यात आल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात येत आहे. तसेच यासंदर्भात लोकांमध्येही चर्चा सुरु आहे. यापार्श्वभूमीवर कालपासून ईव्हीएम मशिनच्या विरोधात आणि देशातील लोकशाही प्रणाली वाचविण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्ये डॉ बाबा आढाव यांनी आत्मक्लेश उपोषणाचे आंदोलन सुरु केले. या …
Read More »
Marathi e-Batmya