केंद्र सरकार राष्ट्रीय उत्पादन अभियान (नॅशनल मन्युफॅक्चरिंग मिशन) सुरू करत असताना त्याबरोबरीने महाराष्ट्र शासनही ‘राज्य उत्पादन अभियान’ सुरू करेल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच राज्यात जागतिक दर्जाची ‘ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ स्थापन करण्यात येईल, असेही त्यांनी घोषित केले. नीती आयोगाच्यावतीने यशदा येथे ‘रिइमॅजनिंग मॅन्युफॅक्चरिंग : इंडियाज रोडमॅप …
Read More »निती आयोग म्हणते, अमेरिकेचा रिसीप्रोसियल अर्थात परस्पर कर पद्धती भारतासाठी संधी मॅन्युफॅक्चर युनिटला फायदा होणारा कर
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या व्यापार भागीदारांवर परस्पर शुल्क लादण्याच्या योजनेचा भारतावर फारसा परिणाम होणार नाही, परंतु देशासाठी अनेक क्षेत्रांमध्ये संधी निर्माण होतील, असे निती आयोगाचे कार्यक्रम संचालक प्रवाकर साहू यांनी शुक्रवारी सांगितले. अमेरिकेच्या एकूण आयातीपैकी ५०% वाटा असलेल्या आणि २०-२५% शुल्काचा सामना करणाऱ्या मेक्सिको, चीन आणि कॅनडापेक्षा भारत अनुकूल …
Read More »सुप्रिया सुळे म्हणाल्या, निती आयोगानेच सांगितलंय आर्थिक आणि सामाजिक स्थितीत घसरण निती आयोगाच्या अहवालावर सुप्रिया सुळे यांची प्रतिक्रिया
केंद्र आणि राज्य सरकारमध्ये दिवाळखोरी होऊ नये, यासाठी अटलजींच्या सरकारने फिस्कल डेफिसिट मॅनेजमेंट ॲक्ट आणला होता. महाराष्ट्राची आर्थिक आणि सामाजिक परिस्थितीमध्ये घसरण झाल्याचे निती आयोगाने सांगितलंय, हे अतिशय गंभीर आहे. निती आयोगाने दिलेल्या अहवालाची जबाबदारी राज्य सरकारच्या तिन्ही पक्षांनी घेतली पाहिजे. सरकारने हा विषय अतिशय गांभीर्याने घ्यावा, श्वेतपत्रिका काढून यावर …
Read More »निती आयोगानंतर एस अॅण्ड पी ग्लोबल म्हणते भारत तिसरी मोठी अर्थव्यवस्था बनणार इंडिया फॉरवर्ड: इमर्जिंग पर्स्पेक्टिव्हज” च्या पहिल्या आवृत्तीत दावा
निती आयोगाचे सीईओ सुब्रह्यण्यम यांनी २०३० पर्यत भारती तिसऱ्या स्थानाची सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार असल्याचे भाकित केले. त्यानंतर भारत तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनणार आहे आणि २०३०-३१ पर्यंत उच्च-मध्यम-उत्पन्न श्रेणीमध्ये संक्रमण करणार आहे, या आर्थिक वर्षात ६.७ टक्क्यांच्या अंदाजित वार्षिक विकास दराने प्रेरित आहे, असे एस अॅण्ड पी S&P ग्लोबलने …
Read More »निती आयोगाचे सीईओ सुब्रम्हण्यम म्हणाले, २०३० मध्ये अर्थव्यवस्था दुप्पट २०२६-२०२७ मध्ये तिसरी सर्वात मोठी अर्थव्यवस्था
२०३० पर्यंत भारत आपल्या अर्थव्यवस्थेचा आकार सहज दुप्पट करू शकेल, असे निती आयोगाचे सीईओ बीव्हीआर सुब्रह्मण्यम यांनी बुधवारी सांगितले. पब्लिक अफेअर्स फोरम ऑफ इंडिया (PAFI) द्वारे आयोजित एका कार्यक्रमात, बीव्हीआर सुब्रह्मण्यम म्हणाले की, हवामान बदल ही भारतासाठी हवामान तंत्रज्ञानात अग्रेसर होण्याची संधी आहे. आपली अर्थव्यवस्था २०३० पर्यंत सहज दुप्पट व्हायला …
Read More »निती आयोगाकडून मुंबई महानगराचा २६ लाख कोटींचा अहवाल मुख्यमंत्र्यांना सादर पाच वर्षांत एमएमआरचा जीडीपी दुप्पट करण्याचे उद्दिष्ट: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई महानगर आणि परिसर जागतिक आर्थिक केंद्र बनविण्यासाठी निती आयोगाने केलेल्या अभ्यासाचा अहवाल आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सुपूर्द करण्यात आला. मुंबईचे सकल देशांतर्गत उत्पादन (जीडीपी) पाच वर्षांत दुप्पट करण्यासाठी सात विविध क्षेत्रांवर निती आयोगाने लक्ष केंद्रीत केले आहे. राज्याचा विकास हा दळणवळण आणि संपर्कांच्या पायाभूत सुविधांवर अवलंबून असतो त्याच …
Read More »आयोगाच्या बैठकीत मुख्यमंत्री शिंदे यांची मागणी, या प्रकल्पांना सहकार्य करा नाशिक पुणे रेल्वेमार्ग, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन संदर्भात केंद्राचे सहकार्य गरजेचे
आज झालेल्या निती आयोगाच्या बैठकीत महाराष्ट्रातील नाशिक पुणे रेल्वेमार्ग, चिपळुण कराड, ठाणे मेट्रो, मुंबई फनेल झोन, समुह विकास यासारख्या महत्वाच्या पायाभूत आणि विकास कामांच्या प्रकल्पांबाबत मुद्दे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मांडले. हे प्रकल्प वेळेत पूर्ण होण्यासाठी केंद्र सरकारने सहकार्य करण्याची विनंती मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे केली. राष्ट्रपती भवनात झालेल्या …
Read More »पंतप्रधान मोदी यांची ग्वाही, राज्यांच्या एकत्रित प्रयत्नातून विकसित भारत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांची पंतप्रधानासोबतच्या बैठकीला मात्र दांडी
केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर देशाची पुढील आर्थिक दिशा ठरविण्यासाठी निती आयोगाची बैठक आज बोलविण्यात आली होती. या बैठकीला अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीला बहुतांश भाजपा शासित राज्याचे मुख्यमंत्री आणि केंद्रशासित प्रदेशाचे प्रशासक उपस्थित होते. मात्र बिहारसाठी १५ हजार कोटी रूपयांचे विशेष …
Read More »मुख्यमंत्री ममता बॅनर्जी निती आयोगाच्या बैठकीत, मात्र बहिष्कार टाकत बाहेर पडल्या बोलण्याची संधी नाकारली, पक्षपाती धोरण असल्याचा आरोप
नवी दिल्ली येथे आज झालेल्या NITI आयोगाच्या बैठकीत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधी पक्षाच्या अर्थात इंडिया आघाडीच्या घटक पक्ष असतानाही या बैठकीला उपस्थित राहिलेल्या एकमेव विरोधी नेत्या. मात्र निती आयोगाच्या बैठकीतून त्या मध्येच बाहेर पडल्या. बैठकीतून बाहेर पडल्यानंतर मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की, …
Read More »निती आयोगाच्या बैठकीकडे इंडिया आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनी फिरवली पाठ काँग्रेस शासित आणि डिमके पक्षाच्या मुख्यमंत्र्यानी गैरहजर राहणार असल्याचे कळविले
२३ जुलै रोजी अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केंद्रीय अर्थसंकल्प सादर केल्यानंतर, पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ जुलै रोजी निती आयोगाच्या नवव्या गव्हर्निंग कौन्सिलच्या बैठकीचे अध्यक्षस्थान करतील, ज्यामध्ये भारताला विकसित राष्ट्र बनवण्यासाठी ‘विकसित भारत@२०४७’ दस्तऐवजावर चर्चा करण्यात आली. परिषद, नीती आयोगाची सर्वोच्च संस्था, सर्व राज्यांचे मुख्यमंत्री, केंद्रशासित प्रदेशांचे लेफ्टनंट गव्हर्नर आणि अनेक …
Read More »
Marathi e-Batmya