Tag Archives: पंतप्रधान नरेंद्र मोदी

प्रकाश आंबेडकर यांची टीका, संघीय अर्थसंकल्प… एक आर्थिक लॉलीपॉप अर्थसंकल्पातील १२ लाख रूपयांच्या कर सवलतीवरून केली टीका

केंद्रीय वित्तीय मंत्री निर्मला सीतारामण यांनी नुकताच संसदेत अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पात १२ लाख रूपयांचे कर प्राप्त असलेले उत्पन्न करमुक्त करण्यात येणार असल्याची घोषणा केली. त्यानंतर यासंदर्भात विरोधकांकडून टीका-टीपण्णीही सुरु झाली. त्यातच वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर अर्थसंकल्पावर म्हणाले की, संघीय अर्थसंकल्प २०२५, विशेषतः १२ लाख रुपयांचा आयकर …

Read More »

अर्थमंत्री निर्मला सीतारामण म्हणाल्या, अर्थसंकल्प जीडीपीच्या ४.४ तूटीचा चार क्षेत्रांवर लक्ष ठेवून अर्थसंकल्प संसदेत सादर

वित्तमंत्री निर्मला सीतारमण यांनी शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) सलग ८ व्यांदा केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला, ज्यामध्ये विकसित भारताचे ध्येय साध्य करण्यासाठी कृषी, एमएसएमई, गुंतवणूक आणि निर्यात या चार इंजिनांवर लक्ष केंद्रित केले गेले. करदात्यांना दिलासा देण्यासाठी, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी घोषणा केली की नवीन कर प्रणाली अंतर्गत वार्षिक १२ लाख …

Read More »

महाकुंभ मेळ्यात पहाटेच्यावेळी चेंगराचेंगरीची घटना, १५ जण मृत्यूः संख्या वाढण्याची शक्यता मध्यरात्री १ ते २ वाजण्याच्या सुमारास शाही स्थानासाठी उडालेल्या झुंबडमुळे चेंगराचेंगरी

बुधवारी (२९ जानेवारी २०२५) पहाटे महाकुंभाच्या संगम परिसरात मौनी अमावस्येनिमित्त पवित्र स्नान करण्यासाठी कोट्यवधी यात्रेकरू जागेसाठी धावपळ करत असताना चेंगराचेंगरी झाली आणि त्यात मोठ्या प्रमाणावर जीवितहानी झाली. सध्या उत्तर प्रदेश सरकारकडून १५ जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत असून ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. चेंगराचेंगरीत उत्तर प्रदेश सरकारने …

Read More »

नौदलाच्या ताफ्यात तीन युद्धनौकांचा समावेश; पंतप्रधानांच्या उपस्थित राष्ट्रार्पण भारताची मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने वाटचाल

निलगिरी युद्धनौका, सूरत विनाशिका आणि वाघशीर पाणबुडीचे लोकार्पण ही नौदलाच्या गौरवशाली परंपरेला भविष्यातील आकांक्षेशी जोडणारी ऐतिहासिक घटना आहे. यामुळे भारताची वाटचाल मोठ्या सागरी शक्तीच्या दिशेने सुरू असून भारताच्या सुरक्षा आणि प्रगतीला मोठे सामर्थ्य प्राप्त झाले असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. भारतात निर्मित सूरत आणि निलगिरी (युद्धनौका) तसेच वाघशीर (पाणबुडी) …

Read More »

आता राजघाटावर डॉ मनमोहन सिंग याचे नव्हे तर प्रणव मुखर्जी यांचे स्मारक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून तसे पत्र शर्मिष्ठा मुखर्जी यांना दिले

केंद्र सरकारने माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांची समाधी उभारण्यासाठी “राष्ट्रीय स्मृती” संकुलात (राजघाट परिसराचा एक भाग) एक नियुक्त जागा निश्चित करण्यास मान्यता दिली आहे. प्रणव मुखर्जी यांची मुलगी शर्मिष्ठा मुखर्जी हिने आज त्यांना शहरी व्यवहार मंत्रालयाकडून मिळालेले पत्र शेअर केले आहे. तिने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचीही भेट घेतली आणि या …

Read More »

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग अनंतात विलीन निगमबोध घाटावार शासकिय इतमामात अंत्यसंस्कार

देशाचे माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांच्यावर आज दुपारी अखेर शासकिय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. आज सकाळी डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिक काँग्रेसच्या मुख्यालयात ठेवण्यात आले. जवळपास तास-दोन तास काँग्रेस मुख्यालयात त्यांचे पार्थिव ठेवण्यात आले. त्यानंतर त्यांचे पार्थिव नियम बोध घाट येथे नेण्यात आले आणि धार्मिक पद्धतीने त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार …

Read More »

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांच्या पार्थिवावावर शासकिय इतमामात उद्या अंत्यसंस्कार डॉ मनमोहन सिंह यांचे पार्थिव काँग्रेस कार्यालयात ठेवण्यात येणार

माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंह यांचे काल रात्री निधन झाले. ते ९२ वर्षाचे होते. मागील काही महिन्यांपासून डॉ मनमोहन सिंग यांची प्रकृत्ती वयोमानानुसार अस्वस्थ होत होती. काल त्यांची प्रकृती अचानक खालावल्याने एम्समधील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर रात्री ९ वाजून ३० च्या सुमारास डॉ मनमोहन सिंह यांचे निधन …

Read More »

उद्धव ठाकरे यांचा सवाल, रामदास आठवले, अजित पवार…..हा अपमान तुम्हाला मान्य आहे का? उद्दाम आणि उर्मट भाजपाकडून महापुरुषांचा अपमान

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा उल्लेख अवमानकारक पद्धतीने केल्यावरून दिल्लीत सध्या सुरु असलेल्या हिवाळी अधिवेशनासह महाराष्ट्रातील विधिमंडळातही त्याचे पडसाद उमटले आहेत. त्याच संसदेत काँग्रेस आणि इंडिया आघाडीकडून तर महाराष्ट्रात महाविकास आघाडी आणि विरोधी पक्षांकडून अमित शाह यांच्यावर टीकेची झोड उठविण्यात येत आहे. पार्श्वभूमीवर मविआचे घटक पक्ष …

Read More »

पंतप्रधान मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रती अनुरा कुमारा दिसानायके यांची भेट भारत-श्रीलंका दरम्यान नव्या वाटाघाटी

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्यात नवी दिल्लीत विस्तृत चर्चा झाली, ज्याने दोन शेजारी देशांमधील संबंध मजबूत करण्यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलले. सप्टेंबर २०२४ मध्ये राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर दिसानायके यांचा हा पहिला अधिकृत विदेश दौरा होता, ज्याने भारत-श्रीलंका संबंधांना दिलेले महत्त्व अधोरेखित केले. १५ डिसेंबर २०२४ रोजी झालेल्या …

Read More »

संजय राऊत यांचा सवाल, …हे कोणत्या कायद्यात बसते? माजी सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर साधला निशाणा

मागील तीन-चार दिवसांपासून संसदेत राज्यघटना स्विकारण्याला ७५ वर्षे पूर्ण झाल्याच्या पार्श्वभूमीवर विशेष चर्चेचे आयोजन करण्यात आले. या चर्चेचा पहिला टप्पा लोकसभेत काल पुर्ण झाला. राज्यसभेत उद्यापासून सुरु होत आहे. यापार्श्वभूमीवर शिवसेना उबाठाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी सर्वोच्च न्यायालयाचे माजी सरन्यायाधीश डि वाय चंद्रचूड आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करत …

Read More »