जम्मू आणि काश्मीर मधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात २७ जणांचा बळी गेला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहित दोन दिवसाचे संसदीय अधिवेशन घेण्याची मागणी केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात म्हणाले की, देशाची …
Read More »कुणाल कामराचे मुंबई पोलिसांना पत्रः व्हिडिओ कॉन्फरन्सिंगमधून जबाबास तयार तिसऱ्यांदा समन्स बजावल्यानंतर कुणाल कामराचे पत्र
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर केलेल्या विनोदामुळे वादात सापडलेल्या स्टॅड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांनी मुंबई पोलिसांना पत्र लिहून व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचे म्हणणे रेकॉर्ड करण्याची विनंती केली आहे. स्टॅण्ड अप कॉमेडियन कुणाल कामरा यांची विनंती खार पोलिस स्टेशनने त्याला तीन समन्स जारी केल्यानंतर, पत्राद्वारे केली आहे. वादग्रस्त विधानाच्या संदर्भात चौकशीसाठी …
Read More »राज ठाकरे यांची मनसैनिकांना पत्र, तूर्तास आंदोलन थांबवा मराठीच्या भाषेच्या आंदोलनावरून केले आवाहन
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या मेळाव्यात बोलताना मराठी भाषेवरून मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेण्याचे आवाहन करत मुंबईत आणि महाराष्ट्रात येणाऱ्यांना मराठी भाषा आलीच पाहिजे, तसेच मराठी भाषेचा सन्मान राखलाच गेला पाहिजे असा इशारा देत सर्व कार्यालयातून मराठी भाषेतून कामकाज चालले पाहिजे असे सांगत त्यासाठी आग्रह धरण्याचे आवाहन केले. त्यातच …
Read More »सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणावरून शरद पवार यांचे मुख्यमंत्री फडणवीस यांना पत्र गुंडापासून लोकप्रतिनिधींच्या जीवाला धोका
बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सर्व राजकिय पक्षांकडून देशमुख यांच्या मारेकऱ्यांना अटक करावी आणि त्यांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी सर्वपक्षियांकडून करण्यात येत आहे. त्यातच या प्रकरणी धनंजय मुंडे यांचे विश्वासू सहकारी वाल्मिक कराड हे सीआयडीसमोर शरणागती पत्करली. त्यानंतर याप्रकरणी राज्याच्या मंत्रिमंडळातील मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची …
Read More »निर्यात शुल्क तातडीने रद्द करण्याचीः अजित पवार यांचे पियुष गोयल यांना पत्र शेतकऱ्यांच्या कांद्याला चांगला दर मिळून त्यांचे नुकसान टाळण्यासाठी पत्र लिहिले
केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर लावलेले २० टक्के शुल्क तातडीने रद्द करण्याची मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केंद्रीय व्यापार व उद्योगमंत्री पियुष गोयल यांना पत्र लिहून केली आहे. श्रीलंका सरकारने कांद्यावरील आयातशुल्क २० टक्क्यांनी कमी करुन अधिकाधिक कांदा आयातीचे प्रयत्न सुरु केले असल्याने नाशिकसह राज्यातील शेतकऱ्यांना त्यांचा लाल कांदा श्रीलंकेसह परदेशांमध्ये …
Read More »जे पी नड्डा यांची टीका म्हणे, राहुल गांधी अयशस्वी ठरलेले उत्पादन मल्लिकार्जुन खर्गे यांना पत्र लिहित केली काँग्रेसवर टिका
काही दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी हे अमेरिका दौऱ्यावर गेले होते. तेथील एका विद्यापीठात घेण्यात आलेल्या मुलाखती दरम्यान देशाच्या मालमत्तेत कोणत्या जात समूहाची भागीदारी किती या मुद्याचे विश्लेषण करताना आरक्षणाच्या मुद्यावर भाष्य केले. मात्र राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा विपर्यास केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी करत राहुल गांधी यांच्यावर टीका केली. …
Read More »हाथरसप्रकरणी राहुल गांधी यांचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र हाथरस घटनेवरून लिहिले पत्र दोषींवर कडक कारवाई करा
नुकतेच उत्तर प्रदेशातील हाथरस येथील एका बुवाच्या सत्संग कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांची गर्दी झाली होती. सत्संगाचा कार्यक्रम संपल्यानंतर उडालेल्या गोंधळात झालेल्या चेंगराचेंगरीमुळे जवळपास १२० नागरिकांचा मृत्यू झाला. या मृतकांच्या कुंटुबियांना मदत निधीही जाहिर करण्यात आली. तसेच जखमींना उपचार करण्याची घोषणाही उत्तर प्रदेश सरकारने जाहीर केले. यापार्श्वभूमीवर काँग्रेस नेते तथा लोकसभेतील …
Read More »
Marathi e-Batmya