विरोधी पक्षनेते आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते राहुल गांधी यांनी गुरुवारी आरोप केला की, कथित नीट पेपरफुटीच्या निषेधार्थ शांततेने आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांवर सुरक्षा कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त बळाचा वापर केला. त्यांनी दावा केला की, पेलेट गनच्या वापरामुळे काही विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून त्यांच्या दृष्टीलाही इजा झाली आहे. जखमी आंदोलकांची भेट घेतल्यानंतर प्रसारमाध्यमांशी …
Read More »
Marathi e-Batmya