Tag Archives: बिहार

मत चोरीच्या विरोधात काँग्रेस नेते राहुल गांधी यांची बिहारमध्ये मतदार अधिकार यात्रा सासाराम येथून मतदार अधिकार यात्रेला सुरुवात, १६ दिवस चालणार यात्रा

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी रविवारी (१७ ऑगस्ट २०२५) बिहारमधील सासाराम येथून १६ दिवसांच्या ‘मतदार अधिकार यात्रे’ला सुरुवात केली. ही यात्रा १,३०० किलोमीटर अंतर कापेल आणि १ सप्टेंबर रोजी पटना येथे एका मोठ्या रॅलीने संपेल, जिथे विविध भारतीय पक्षांचे नेते सहभागी होतील. एक्स वरील पोस्टमध्ये …

Read More »

महसूल अधिकाऱ्यामुळे डोनाल्ड ट्रम्प ऊर्फ डॉग बाबू बिहारचे मतदार होता होता राहिले मतदार यादीच्या स्पेशन ड्राईव्हमध्ये डोनाल्ड

बिहारच्या समस्तीपूर जिल्ह्यात, सरकारच्या आरटीपीएस RTPS (राइट टू पब्लिक सर्व्हिसेस) पोर्टलद्वारे “डोनाल्ड जॉन ट्रम्प” या नावाने निवासी प्रमाणपत्र मिळविण्यासाठी अर्ज सादर करण्यात आला. २९ जुलै रोजीच्या अर्जात अर्जदाराच्या वडिलांचे नाव “फ्रेडरिक क्राइस्ट ट्रम्प” असे नमूद केले आहे, ज्यात हसनपूर, वॉर्ड १३, बाकरपूर पोस्ट, मोहिउद्दीन नगर ब्लॉक, समस्तीपूर असा निवासाचा पत्ता आहे. …

Read More »

तेजस्वी यादव यांचा आरोप, सुधारीत मतदार यादीतून माझे नाव गायब निवडणूक आयोग म्हणते, तेजस्वी यादव यांचा दावा खोटा

बिहारमधील राजद नेते आणि माजी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी शनिवारी असा आरोप केला की, विधानसभा निवडणूकीसाठी बिहारमध्ये प्रकाशित झालेल्या सुधारित मतदार यादीतून त्यांचे नाव गायब आहे. राजद नेते तेजस्वी यादव म्हणाले की, “माझे नाव मतदार यादीतही नाही. मी निवडणूक कशी लढवू?”, असा सवालही यावेळी केला. तेजस्वी यादव यांच्या दाव्यानंतर लगेचच, …

Read More »

तेजस्वी यादव यांचा आरोप, भाजपा आणि नितीशकुमार यांनी बिहारला तालीबान बनवले वाढत्या हिंसाचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर राजदचे नेते तेजस्वी यादव यांचा आरोप

बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर विद्यमान मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या राज्य कारभारावरून विरोधकांनी प्रश्न उचलण्यास सुरुवात केली आहे. तसेच भाजपाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही धोरणावरून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय जनता दलाचे नेते तथा विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांनी भाजपा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांना लक्ष्य करत म्हणाले …

Read More »

पंतप्रधान मोदी यांचा आरोप, राजद आणि काँग्रस बिहार विरोधी ऑपरेशन सिंदूरपासून बिहार निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी यांचा चवथा दौरा

बिहारमध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी (२० जून, २०२५) सिवानला भेट दिली आणि बिहारला दलदलीत नेल्याबद्दल विरोधी पक्ष काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलावर टीका केली, गेल्या एका दशकात बिहारला पुढे नेण्यासाठी एनडीए NDA सरकारने केलेल्या कामांची यादी वाचून दाखविली. पंतप्रधान मोदींनी ₹ ९.५ कोटी किमतीच्या अनेक प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणीही …

Read More »

विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या बिहार दौऱ्यामुळे दलित मतं पुन्हा काँग्रेसकडे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा चित्रपट पाहिला आणि एससी-एसटी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलला भेट दिली

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी गुरुवारी बिहारच्या दरभंगा येथे ‘शिक्षा न्याय संवाद’ मोहिमेची सुरुवात केली आणि विधानसभा निवडणुकीपूर्वी समुदायापर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात अनुसूचित जाती आणि जमाती (एससी आणि एसटी) च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला. स्थानिक प्रशासनाने परवानगी नाकारली असली तरी लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आंबेडकर वसतिगृहात विद्यार्थ्यांशी संवाद साधला. नंतर, …

Read More »

सर्वोच्च न्यायालयाचे आदेश, प्रत्येक जिल्ह्यात पोक्सो न्यायालये स्थापन करा १०० पेक्षा जास्त केसेसे प्रलंबित असलेल्या जिल्ह्यांमध्ये न्यायालये सुरु करा

सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी केंद्र सरकार तसेच राज्य सरकारांना लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा, २०१२ (पोक्सो कायदा) अंतर्गत खटल्यांची सुनावणी करण्यासाठी समर्पित अधिक न्यायालये स्थापन करण्यास प्राधान्य देण्याचे आवाहन केले [मुलांवर बलात्काराच्या घटनांमध्ये नोंदवलेल्या संख्येत चिंताजनक वाढ]. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश बेला एम त्रिवेदी आणि प्रसन्न बी वराळे यांच्या खंडपीठाने असे निरीक्षण …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांची मागणी, महाबोधी महाविहार कायदा १९४९ रद्द करा

बोधगया येथील महाबोधी महाविहाराचे नियंत्रण बौद्ध समाजाकडे देण्यात यावे, या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीने आवाज उठवला आहे. बौद्ध धम्माच्या पवित्र जागेवर अद्यापही बौद्ध समाजाचे संपूर्ण नियंत्रण नसणे, हा अन्याय आहे. महाबोधी महाविहार कायदा, १९४९ रद्द करण्यात यावा, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी केली. प्रकाश …

Read More »

प्रकाश आंबेडकर यांचा आरोप, महाबोधी मुक्ती चळवळीबाबत मोदी सरकारचे मौन ! महाबोधी मुक्ती चळवळीसंदर्भातील मोदी सरकारचे मौन केवळ बौद्ध विरोधी नाही, तर भारतविरोधी

बिहारमधील बोधगया येथील महाबोधी महाविहार मुक्ती चळवळ सध्या बौद्ध समाजाच्या महत्त्वपूर्ण मागण्यांसाठी संघर्ष करत आहे. या चळवळीला देशभरातील तसेच परदेशातील बौद्ध समाजाचा मोठा पाठिंबा मिळत आहे. वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा या दोन्ही संघटनांनी या चळवळीला वंचित बहुजन आघाडी आणि भारतीय बौद्ध महासभा यांनी पूर्ण पाठिंबा जाहीर केला …

Read More »

अर्थसंकल्पातून निर्मला सीतारामण यांनी बिहारसाठी काय काय दिले? बिहार विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर दिली आश्वासने

शनिवारी (१ फेब्रुवारी २०२५) अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अर्थसंकल्पीय भाषणात बिहारने प्रमुख भूमिका बजावली. कारण त्यांनी बिहार राज्यासाठी अनेक योजनांची घोषणा केली. नवीन मखाना बोर्ड, राष्ट्रीय अन्न तंत्रज्ञान, उद्योजकता आणि व्यवस्थापन संस्थांची घोषणा करण्यात आली. याशिवाय, पाटणा विमानतळाच्या विस्तारासोबतच ग्रीनफिल्ड विमानतळे जोडली जातील आणि मिथिलांचलमधील पश्चिम कोसी कालवा प्रकल्पाचीही घोषणा …

Read More »