केंद्र सरकारने बुधवारी लोकसभेत सुधारित वक्फ विधेयकावर चर्चेसाठी आठ तासांची तरतूद केली आहे, विरोधक आणि विविध मुस्लिम संघटनांच्या जोरदार विरोधामुळे हे अधिवेशन वादळी ठरण्याची शक्यता आहे. वक्फ विधेयकाच्या चर्चेसाठी दिलेल्या वेळेवरून झालेल्या जोरदार वादानंतर सभापतींच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्यवसाय सल्लागार समिती (बीएसी) बैठकीतून विरोधकांनी सभात्याग केल्यानंतर मंगळवारी संभाव्य संघर्षाचा दृष्य दिसून …
Read More »जगन रेड्डी यांचा पलटवार, एन चंद्रबाबू नायडू खोटारडे… तिरूमला तिरुपती लाडू प्रकरणातील आरोप खोटे
मागील काही दिवसांपासून आंध्र प्रदेशातील तिरूमला तिरूपती देवस्थानातील लाडू बनविण्याच्या कामात भेसळ केली जात असल्याचा गंभीर आरोप मुख्यमंत्री एन चंद्राबाबू नायडू यांनी करत याप्रकरणी तत्कालीन मुख्यमंत्री वायएसआर काँग्रेसचे प्रमुख जगन रेड्डी यांच्यावर आरोप केला. या आरोपानंतर एकच खळबळ निर्माण झाली. त्यानंतर आज वायएसआर काँग्रेस पक्षाचे प्रमुख वायएस जगन मोहन रेड्डी …
Read More »
Marathi e-Batmya