Tag Archives: शेअर्स घसरले

अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा करूनही शेअर बाजार घसरण होत स्थिर अर्थसंकल्पाचा प्रभाव यंदा शेअर बाजावर नाही

शनिवारी अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सलग आठव्या अर्थसंकल्पीय भाषण सादर केल्यानंतर भारतीय शेअर बाजार स्थिर स्थितीत बंद झाला. सेन्सेक्स ५ अंकांनी वाढून ७७,५०६ वर पोहोचला आणि निफ्टी २६ अंकांनी घसरून २३,४८२ वर पोहोचला. बीएसई-सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल आज ४२३.७६ लाख कोटी रुपयांवर पोहोचले. सेन्सेक्समधील ३० कंपन्यांपैकी १६ कंपन्यांचे शेअर्स हिरव्या …

Read More »