Tag Archives: सरकारकडून विशेष नियोजन

पहलगाम घटना; अडकलेल्या प्रवाशांसाठी विशेष रेल्वे सरकारने केली विशेष रेल्वेची व्यवस्था

पहलगाम घटनेच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी अडकलेल्या प्रवाशांची सोय व्हावी व वाहतूक समस्येवर तोडगा काढणे तसेच अतिरिक्त गर्दीची व्यवस्था करण्यासाठी श्री माता वैष्णो देवी (एसएमव्हीडी) कटरा येथून नवी दिल्लीकडे जाण्यासाठी विशेष रेल्वेची सेवा सुरू करण्यात आली आहे. या विशेष रेल्वेचे तिकिट कटरा, उधमपूर आणि जम्मू रेल्वे स्थानकावर मिळेल. रेल्वे क्रमांक : …

Read More »