मुंबई : प्रतिनिधी लेखक उदय प्रकाश यांनी कॅमेरामन-दिग्दर्शक अमोल गोळेवर केलेल्या कथा चोरीच्या आरोपांमुळे अचानकपणे प्रकाशझोतात आलेला ‘नशीबवान’ हा मराठी सिनेमा आज केवळ मराठीच नव्हे, तर हिंदी चित्रपटसृष्टीतही चर्चेचा विषय ठरला आहे. ‘दिल्ली की दीवार’ या आपल्या कथेवर आधारित असलेल्या ‘नशीबवान’च्या लेखनाचं श्रेय न दिल्याने उदय प्रकाश नाराज झाले आहेत. …
Read More »
Marathi e-Batmya