केंद्रीय निवडणूक आयोगाने ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापित करण्याचे आदेश दिले आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीसाठी राज्यात ४२६ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिला करणार आहेत. महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी ‘महिला नियंत्रित मतदान केंद्र’ स्थापन करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यात सर्वात जास्त म्हणजे एकूण ४५ मतदान केंद्रांचे नियंत्रण महिलांकडे असणार आहे. यानंतर जळगावमध्ये …
Read More »नाना पटोले यांची टीका, ओबीसी समाजाला कुत्र्याची उपमा देणाऱ्या भाजपाला अद्दल घडवा अकोट मतदारसंघातील काँग्रेस मविआचे उमेदवाराच्या प्रचारार्थ प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंची जाहीर सभा
नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा …
Read More »पंतप्रधान मोदी यांची ग्वाही भाजपाचे संकल्पपत्र ही महाराष्ट्राच्या विकासाची पंचवार्षिक गॅरंटी चिमूर येथील सभेत पंतप्रधान मोदी यांची ग्वाही
भाजपाच्या संकल्पपत्राद्वारे महाराष्ट्राचे भविष्य उज्ज्वल बनविण्यासाठी आम्ही अनेक योजना आखल्या आहेत. येत्या पाच वर्षाकरिता हे संकल्पपत्र म्हणजे विकासाची गॅरंटी आहे, अशी ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी चिमूर येथील जाहीर प्रचारसभेत बोलताना दिली. गेल्या अडीच वर्षांत डबल इंजिन सरकारमुळे महाराष्ट्राच्या विकासाचा दुप्पट वेग महाराष्ट्राच्या जनतेने अनुभवला आहे, प्रत्येक विकास योजनेत …
Read More »अबब, पाच वर्षात भाजपा प्रणित एनडीएच्या उमेदवारांच्या संपत्तीत १७ पटीने वाढ महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या संपत्तीत ७० टक्के कमी वाढ
राज्यातील विधानसभा निवडणूकीसाठी सर्व प्रमुख पक्षाच्या उमेदवारांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. तसेच या उमेदवारांनी त्यांच्या त्यांच्या संपत्तीचे विवरण पत्रही उमेदवारी अर्जासोबत सादर केले. मात्र राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे उत्पन्न पाच वर्षात ०.४ टक्केने वाढत असताना भाजपा आणि महायुतीतील उमेदवारांच्या संपत्तीत मागील पाच वर्षात १७ पटीने वाढ झाल्याची धक्कादायक माहिती पुढे …
Read More »एकनाथ शिंदे यांचे आश्वासन, सोयाबीन-कापूस उत्पादक शेतकऱ्यांना अनुदान देणार दर्यापूर, मेहकरमध्ये मुख्यमंत्र्यांचा प्रचार सभांचा धडाका
महायुतीचे सरकार शेतकऱ्यांचे असून सरकारच्या तिजोरीवर बळीराजाचा पहिला अधिकार आहे. सोयाबीन कपाशीचे जेव्हा भाव पडतात तेव्हा शेतकऱ्यांना नुकसान होते. त्यासाठी राज्यात भावांतर योजना लागू करुन २० टक्क्यांपर्यंत किंमतीतील तफावत भरुन काढण्यासाठी अनुदान देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. वाशिम जिल्ह्यातील रिसोड येथे महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी आयोजित प्रचार सभेत …
Read More »“जातीय वाद” शरद पवार यांना राज ठाकरे यांनी पुरावा देताच अजित पवार गटाचे प्रवक्ते भडकले फुले पगडी आणि पुणेरी पगडी चा राज ठाकरे यांनी दिला दाखला
राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यापासून जातीचे राजकारण वाढल्याचा आरोप मागील अनेक दिवसांपासून मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने शरद पवार यांच्यावर करत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी एका जाहिर सभेत बोलताना राज ठाकरे यांनी जातीयवादाचे एक तरी पुरावा द्यावा अशी मागणी केली. त्यावर एका दूचित्रवाणी वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे …
Read More »काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या मंगळवारी दोन सभा चिखली आणि गोंदियात काँग्रेस माविआ उमेदवारांचा प्रचार करणार
लोकसभेतील विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी मंगळवार १२ नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. या दौऱ्यात ते दोन निवडणूक सभांना संबोधित करणार आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे काँग्रेसचे उमेदवार राहुल बोंद्रे आणि खामगाव येथील पक्षाचे उमेदवार राणा दिलीप सानंदा यांच्यासाठी महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या सभांना राहुल प्रथम संबोधित …
Read More »निवडणूक अधिकारी बॅग तपासतानाचा व्हिडिओ स्वतः उद्धव ठाकरे यांनी रेकॉर्ड करत म्हणाले… पंतप्रधान मोदी, अमित शाह, एकनाथ शिंदे, फडणवीस अजित पवार यांच्या बॅगा तपासल्या का?
राज्यात विधानसभा निवडणूकीच्या प्रचाराची रणधुमाळी सुरू आहे. त्यातच उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्ताने सर्व पक्षिय नेत्यांचे सध्या विविध मतदारसंघात दौरे सुरू आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी सत्ताधारी आमदारांना शासकिय आणि पोलिसांच्या वाहनातून रसद पुरविली जात असल्याचा खळबळजनक आरोप केला. त्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने या …
Read More »महायुती पुन्हा सत्तेत आल्यावर सोयाबीन, कापूस उत्पादकांसाठी भावांतर योजना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आश्वासन
महायुतीचे सरकार हे सर्वसामान्य माणसाच्या जीवनात परिवर्तन घडवून आणणारे सरकार आहे. महायुती सरकारच्या उद्योग, पर्यटन, कृषी, समाजकल्याण क्षेत्रातील अनेकविध योजनांमुळे संपूर्ण विदर्भासह उमरेड परिसराचे चित्र आता पूर्णपणे बदलून जाणार आहे. सोयाबीन, कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी भावांतर योजना राबविण्यासाठी भाजपा महायुतीला प्रचंड बहुमताने निवडून द्या, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी …
Read More »नाना पटोले यांचे भाकित, ….मविआ जिंकली तर मोदींची सत्ताही जाणार जाती-धर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा
विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला पराभव दिसू लागल्याने ते हिंदू-मुस्लीम करत आहे. भाजपाचे नेते भाषणात महागाई, बेरोजगारी, शेतकरी यांच्याबद्दल बोलत नाहीत. ‘बटेंगे तो कटेंगे’, ‘एक हैं तो सेफ हैं’, च्या घोषणा देऊन जनतेची दिशाभूल करत आहेत, त्याला बळी पडू नका. जातीधर्मात फूट पाडणाऱ्या भाजपा युतीला सत्तेतून तडीपार करा, असे आवाहन करत मविआ …
Read More »
Marathi e-Batmya