टेक अब्जाधीश एलोन मस्क यांनी मंगळवारी एक्स वर न्यू यॉर्क सिटी बॅलेट पेपरची एक फोटो शेअर केला, त्याला घोटाळा म्हटले आणि अमेरिकन निवडणुकीपूर्वी मतदान प्रक्रियेच्या अखंडतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. “न्यू यॉर्क सिटी बॅलेट फॉर्म हा एक घोटाळा आहे! ओळखपत्र आवश्यक नाही. इतर महापौरपदाचे उमेदवार दोनदा दिसतात. कुओमोचे नाव तळाशी उजवीकडे …
Read More »हर्षवर्धन सपकाळ म्हणाले की, … नवा अवतार राक्षसरुपी भाजपाचे खलत्व नष्ट करेल काँग्रेसच्या सद्भावना यात्रेला परभणीतील जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद, उद्या सोमवारी संविधान बचाव यात्रा
भक्त प्रल्हादाची जी भक्ती आहे तशीच भक्ती काँग्रेस जनांच्या आचार, विचार आणि उच्चारातून दिसत आहे. आपण काँग्रेस काँग्रेस म्हणत आहोत तर दुसरा रावणाचा छळणारा विचार आहे तो पक्षांतर करा म्हणतो, आमचेच बरोबर आहे हे सांगतो. भक्त प्रल्हादाच्या भक्तीने नृसिंहाचा अवतार झाला तसाच नृसिंह अवतार ईव्हीएम किंवा बॅलेट पेपरमधून होईल आणि …
Read More »सुप्रिया सुळे यांची मागणी, बॅलेटवर निवडणुका घ्या, ईव्हीएम बंद करा विरोधी पक्षनेते तथा काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या उपस्थितीत सुप्रिया सुळे यांनी केली मागणी
मतदार, चिन्ह आणि पक्ष फोडण्याचा हा विषय आहे. आमच्यावर सतत वार होत आहे. लोकशाही सशक्त ठेवण्यासाठी फेअर निवडणुका व्हाव्यात. आम्ही मतदार यादी मागत आहोत त्या द्या. महाराष्ट्रामध्ये अचानक मतदारांची संख्या अचानक वाढली कशी असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या कार्याध्यक्षा खासदार सुप्रिया सुळे यांनी उपस्थित केला. दिल्लीत लोकसभेचे विरोधी …
Read More »नाना पटोले यांचा निर्धार, बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी लवकरच भारत जोडो यात्रेप्रमाणे जनआंदोलन… मारकडवाडीतील गावकऱ्यांवर जबरदस्तीने दाखल केलेले गुन्हे तात्काळ मागे घ्या
भारताच्या शेजारच्या देशातील लोकशाही संपुष्टात येत असताना भारतात लोकशाही व्यवस्थेला ग्रहण लावण्याचे काम सुरु आहे. लोकशाहीत मतदार हा राजा असतो त्या मतदार राजाच्या मतदानाची चोरी केली जात आहे. यामध्ये ईव्हीएम मशिनबद्दल जनतेच्या मनात शंका आहेत म्हणूनच मारकडवाडीच्या लोकांनी आपले मत कोणाले गेले हे पाहण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याचा निर्णय घेऊन …
Read More »नाना पटोले यांची मागणी, … दखल निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालयाने घ्यावी मारकडवाडीप्रमाणे राज्यातील अनेक गावामध्ये बॅलेट पेपरवर निवडणूक घेण्यासाठी ग्रामसभेचे ठराव
राज्यातील नव्या सरकारबद्दल जनतेच्या मनात संभ्रम असून हे सरकार आपल्या मताचे नाही ही जनभावना राज्यात तीव्र बनली आहे. मारकडवाडीतच नाही तर राज्यातील प्रत्येक गावाची हीच भावना आहे. बॅलेट पेपरवरच मतदान घ्यावे अशी मागणी जनतेतूनच जोर धरत असून ग्रामसभा तसे ठराव पास करत आहेत. निवडणूक आयोग व सर्वोच्च न्यायालय या दोन …
Read More »मारकडवाडीत जयंत पाटील यांची स्पष्टोक्ती, लोकांची मागणी म्हणून निवडणुका बॅलेटवर घ्या खा. शरद पवार आणि जयंत पाटील यांची मारकडवाडीला भेट; ग्रामस्थांशी केली चर्चा
ईव्हीएम विरोधात लढा पुकारणाऱ्या माळशिरस तालुक्यातील मारकडवाडी गावाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खा. शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज भेट दिली. यावेळी त्यांनी ग्रामस्थांचे म्हणणे ऐकून घेतले. जयंत पाटील यांनी मारकडवाडीच्या जनतेला संबोधित केले. यावेळी जयंत पाटील म्हणाले की, या भागातून निवडून आलेले आमदार …
Read More »शरद पवार यांचे मारकडवाडीतील ग्रामस्थांना आवाहन, तुमच्यावर दाखल केलेल्या खटल्याची… मी काय चुकीचं केलं शरद पवार यांचा सवाल
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणूकीत मारकडवाडीतील ग्रामस्थाना उत्तम जानकर यांच्या बाजूने मतदान केले असताना मात्र भाजपाच्या उमेदवाराला एक हजार मतांचा लीड मिळाला. त्यामुळे ईव्हीएमच्या प्रणालीवर प्रश्न उपस्थित करत मारकडवाडी येथील ग्रामस्थांनी बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची तयारी केली. मात्र मारकडवाडीतील ग्रामस्थांवर पोलिस आणि स्थानिक प्रशासने गुन्हे दाखल केले. तसेच मिळालेल्या मतांच्या आधारे …
Read More »मारकडवाडी प्रकरणाचे विधानसभेत पडसादः महायुतीच्या १७३ जणांनी घेतली शपथ महाविकास आघाडीतील लोकप्रतिनिधींचा सभात्याग
महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष हंगामी अधिवेशनाला ७ डिसेंबर या दिवशी प्रारंभ झाला. मात्र आज विधानसभेचे अधिवेशन सुरु होताच राज्यातील महाविकास आघाडीच्या आमदारांनी विधानसभेत मारकडवाडी प्रकरणाचा मुद्दा उपस्थित करत ईव्हीएम विरोधी घोषणा देत शपथविधी कार्यक्रमावर बहिष्कार टाकला. त्यामुळे महाविकास आघाडीच्या ४९ सदस्यांनी विधानसभा सदस्यत्वाची शपथ घेतली नाही. परंतु सत्ताधारी महायुतीतील भाजपा, शिवसेना …
Read More »नाना पटोले यांची माहिती, सर्वोच्च न्यायालयाचे ते वक्तव्य राजकिय मतपत्रिकेवर निवडणुका घेण्यासाठी राज्यव्यापी सह्यांची मोहिम
महाराष्ट्र विधानसभेच्या निकालावर कोणाचाही विश्वास बसत नाही. या निकालात काहीतरी गडबड असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. संविधानाने सर्वांना मतदानाचा अधिकार दिलेला आहे पण आपण एकाला दिलेले मत दुसऱ्यालाच जात असल्याची भावना जनतेत आहे. जनतेच्या भावनांचा आदर करत मतपत्रिकेवर निवडणुका घ्याव्यात या मागणीसाठी काँग्रेस पक्ष राज्यभर सह्यांची मोहिम सुरु …
Read More »मतपत्रिकेवरून सर्वोच्च न्यायालयाचा याचिकाकर्त्यालाच सवाल ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी न्यायालयाने फेटाळली
इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशिनमध्ये (ईव्हीएम) छेडछाड केल्याचा आरोप तेव्हाच होतो, जेव्हा निवडणूकीत सपशेल पराभवाला सामोरे जावे लागते. परंतु, जेव्हा निवडणूकीत विजयाची चव चाखली जाते तेव्हा, ईव्हीएमवर छेडछाडीचा आरोप केला जात नाही, अशा शब्दात सर्वोच्च न्यायालयाने ईव्हीएमविरोधात याचिका करणाऱ्या याचिकाकर्त्यांना खडेबोल सुनावले आणि ईव्हीएमऐवजी मतपत्रिकांद्वारे मतदान प्रक्रिया राबविण्याची मागणी करणारी याचिका फेटाळून …
Read More »
Marathi e-Batmya