पगारदार सेवकांची बँक गटात सर्वोत्कृष्ट कार्य मुंबई : प्रतिनिधी देशभरातील नागरी बँका तसेच पगारदारांच्या सहकारी बँकांना ‘एव्हीएस पब्लिकेशन’ तर्फे दरवर्षी देण्यात येणाऱ्या बॅंको पुरस्कार स्पर्धेत मंत्रालयातील अधिकाऱी आणि कर्मचाऱ्यांच्या दि महाराष्ट्र मंत्रालय ॲन्ड ऑफिसेस को-ऑप बॅंक लि., मुंबई (मॅको बॅंक) ची प्रथम पुरस्कार देऊन सर्वोत्कृष्ट बँक म्हणून निवड केली. या स्पर्धेतील ‘पगारदार सेवकांची बँक’ या …
Read More »रामदेव बाबांच्या पतंजलीची कोट्यावधी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली
महसूल विभागाकडून लवकरच अंतिम निर्णय होणार मुंबई : प्रतिनिधी नागपूर येथील मिहान प्रकल्पात सवलतीच्या दरात रामदेव बाबांच्या पतंजली कंपनीला स्वस्त दरात जमिन दिल्यानंतर जमिनीच्या येणेसाठी भरावी लागणारी साडेतीन कोटी रूपयांची स्टँम्प ड्युटी माफ करण्याच्या हालचाली राज्य सरकारकडून सुरु असल्याची धक्कादायक माहिती सामान्य प्रशासन विभागातील विश्वसनीय सूत्रांनी दिली. विदर्भाच्या विकासाच्या दृष्टीकोनातून …
Read More »मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रातही ईव्हीएम मॅनेज केलेत का?
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांचे फडणवीसांवर टीकास्त्र महाड : प्रतिनिधी महाराष्ट्रात अजून विधानसभेसाठी मतदान झालेले नाही. तरीही राज्याचा पुढील मुख्यमंत्री मीच, असा दावा देवेंद्र फडणवीस करत आहेत. ईव्हीएमबाबत लंडनमध्ये नुकत्याच झालेल्या गौप्यस्फोटानंतर मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्र विधानसभेसाठीही ईव्हीएम मॅनेज करून ठेवलेत की काय, अशी शंका निर्माण झाल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे …
Read More »राज्यात दुष्काळामुळे चारा छावण्या सुरु होणार
३०० ते ५०० जनावरे एका छावण्यात ठेवण्याची अट मुंबई : प्रतिनिधी राज्यातील दुष्काळी परिस्थितीमुळे जनावरांना चारा, पिण्याची पाणी पुरेसे मिळेनासे झाल्याने त्यांच्या जीवीताचा प्रश्न निर्माण झाला. त्यातच चारा छावण्यांवरून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून सासत्याने राज्य सरकारला धारेवर धरण्यात येत आहे. त्यामुळे अखेर राज्य सरकारकडून दुष्काळी भागात चारा छावण्या सुरु करण्याचा निर्णय …
Read More »राज्यातील लाभार्थ्यांना मिळणार देशी वाणाच्या गाई
पदुमकडून शासन निर्णय जारी मुंबई : प्रतिनिधी राज्यात दूध उत्पादनास चालना देण्यासाठी पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय विभागामार्फत आणि इतर विभागाकडून पशुधनाचे वाटप करण्यात येणाऱ्या योजनांच्या माध्यमातून देशी गाईंचेही वाटप करण्यात येणार आहे. दुधाळ संकरीत गाई, म्हशींच्या गट वाटप योजनेमध्ये ही या देशी गाईंचा समावेश करण्यात आला असून याबाबतचा शासन निर्णय नुकताच जारी …
Read More »शिवसेनाप्रमुखांचे स्मारक अंडरग्राऊंड होणार
महापौर बंगल्याची कागदपत्रे स्मारक समितीकडे हस्तांतरीत मुंबई : प्रतिनिधी राज्यातील तमाम शिवसैनिकांचे श्रध्दास्थान असलेल्या शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी शिवाजी पार्क जवळील मुंबई महापालिकेच्या महापौर निवासस्थानाची कागदपत्रे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मारक समितीचे अध्यक्ष उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. नियोजित शिवसेनाप्रमुखांचे स्मारक अंडरग्राऊंड अर्थात जमिनीखाली दोन …
Read More »दिव्यांगांना स्वावलंबी करण्यासाठी मोबाईल शॉप देणार
राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय : सामाजिक न्यायमंत्री बडोले यांची माहिती मुंबई : प्रतिनिधी दिव्यांग व्यक्तींना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करण्यासाठी हरित उर्जेवर चालणाऱ्या पर्यावरणस्नेही फिरत्या वाहनावरील दुकान (मोबाईल शॉप ऑन व्हेईकल) मोफत उपलब्ध करण्यास आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली. यासाठी लाभार्थ्यांना कमाल पावणेचार लाख रुपये अनुदान मिळणार असल्याची माहिती सामाजिक …
Read More »गोपीनाथ मुंडे हत्याप्रकरणी पंकजा मुंडे यांचे मौन
मंत्रिमंडळ बैठकीला ही गैरहजेरी मुंबई: प्रतिनिधी ईव्हीएम मशिन्स हँकींगबाबतची माहिती भाजप नेते तथा ग्रामविकास मंत्री स्व.गोपीनाथ मुंडे यांना असल्यानेच त्यांची हत्या झाल्याचा खळबळजनक गौप्यस्फोट आंतरराष्ट्रीय हॅकर सय्यद सुजी यांने लंडन येथील पत्रकार परिषदेत काल सोमवारी केला. त्यामुळे महाराष्ट्रासह देशाच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. राज्याच्या मंत्रिमंडळात महिला व बाल कल्याण आणि …
Read More »शिवसेनाप्रमुखांच्या स्मारकासाठी १०० कोटी रूपये मंजूर
एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देणार मुंबई : प्रतिनिधी नियोजित शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे स्मारकासाठी नाममात्र दरात जमिन उपलब्ध करून दिल्यानंतर या स्मारकाच्या उभारणीसाठी राज्य सरकारकडून १०० कोटी रूपये मंजूर करण्यात आले. तसेच या स्मारकासाठी द्यावयाचे १०० कोटी रूपये एमएमआरडीएकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून स्मारकाचा आराखडा तयार करण्याची जबाबदारीही मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील एमएमआरडीएकडे …
Read More »हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही
खंडाळ्याहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने घेतली उद्योगमंत्र्यांची भेट मुंबई : प्रतिनिधी हरकती असलेल्या जमिनी अधिग्रहित करणार नाही, तसेच निरा देवधर सिंचन प्रकल्पग्रस्तांच्या बागायतीखालील जमिनी औद्योगिक क्षेत्रासाठी संपादित करण्यात आलेल्या आहेत. त्या शेतकऱ्यांना पर्यायी जमिनी शेतकऱ्यांच्या संमतीने देण्यात येईल, अशी ग्वाही उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिली. साताऱ्यातील खंडाळ्याहून आलेल्या शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात उद्योगमंत्र्यांची भेट घेतेली, त्यानंतर …
Read More »
Marathi e-Batmya