अमेरिका आणि इस्रायलशी सुरू असलेल्या युद्धादरम्यान भारताने भू-राजकीय घटकांचा विचार न करता “मानवतेचा” विचार करून इराणी नौदलाच्या जहाजाला कोची येथे बंदरात उतरण्याची परवानगी दिली, असे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शनिवारी सांगितले. रायसीना संवादात बोलताना जयशंकर यांनी असेही म्हटले की, हिंद महासागरात अमेरिकेच्या पाणबुडीने दुसरे इराणी जहाज, आयआरआयएस देना बुडवणे …
Read More »सोनिया गांधी यांच्या लेखानंतर अखेर भारताकडून खामेनी यांच्या निधनाबद्दल शोक परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी इराणी राजदूत मोहम्मद फताली यांची घेतली भेट
इराणचे सर्वोच्च नेते तथा आणि मूळचे भारतीय असलेले अयातुल्ला अली खामेनी यांच्या निधनाबद्दल भारताने आज अखेर शोक व्यक्त केला. परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी भारत सरकारच्या वतीने इराणी दूतावासात शोकपुस्तिकेवर स्वाक्षरी केली. विक्रम मिस्री यांनी नवी दिल्लीतील इराणी राजदूताला सहानुभूतीचा संदेश देखील दिला. परराष्ट्र मंत्रालयाने (एमईए) जारी केलेल्या छायाचित्रात परराष्ट्र …
Read More »डॉ एस जयशंकर यांचे स्पष्टीकरण, अमेरिका अद्याप निश्चित टप्प्यावर पोहोचली नाही अमेरिकेचे टॅरिफ अन्यायकारक
भारतीय निर्यातीवर लादलेले शुल्क अद्यापही सुटलेले नसल्याने भारत अमेरिकेसोबतच्या व्यापारातील संघर्ष सोडवण्यासाठी काम करत आहे, असे परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी ५ ऑक्टोबर रोजी सांगत या शुल्कांना “अयोग्य” म्हटले आणि दोन्ही राष्ट्रांमध्ये संतुलित समजुतीचा आग्रह धरला. कौटिल्य आर्थिक परिषदेत (केईसी २०२५) बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले की, भारत आणि …
Read More »कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद आणि डॉ एस जयशंकर यांची भेट, भारत भेटीवर येणार भारत-कॅनडा संबध पुर्ववत होणार
या महिन्यात कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री अनिता आनंद यांच्या भारत भेटीपूर्वी, परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सोमवारी (२९ सप्टेंबर २०२५) न्यूयॉर्कमध्ये त्यांची भेट घेतली. २०२३ मध्ये तुटलेले दोन्ही देशांमधील संबंध दुरुस्त करण्यासाठी आणि “पुनर्निर्माण” करण्यास मदत करण्यासाठी या भेटीचा उद्देश आहे, परंतु कॅनडामधील निज्जर हत्याकांड आणि अमेरिकेतील पन्नून हत्येच्या कटातील आगामी …
Read More »डॉ एस जयशंकर यांची ब्रिक्स समोर स्पष्टोक्ती, व्यापारात अडथळे निर्माण करतेय जागतिक विकासाला मदत करण्याऐवजी नुकसान करेल
सोमवारी ब्रिक्स व्हर्च्युअल शिखर परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे प्रतिनिधित्व करणारे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी इशारा दिला की व्यापार निर्बंध आणि आर्थिक धोरणाचे राजकारणीकरण जागतिक विकासाला मदत करण्याऐवजी नुकसान करेल असा इशाराही यावेळी दिला. “व्यापार पद्धती आणि बाजारपेठेतील प्रवेश हे आज जागतिक आर्थिक चर्चेतील प्रमुख मुद्दे आहेत. शाश्वत व्यापाराला …
Read More »डॉ एस जयशंकर यांची टीका, डोनाल्ड ट्रम्प यांच्यासारखा धोरण राबविणारा दुसरा कोणी नाही भारतावर टॅरिफ आकारणीवरून आणि परराष्ट्र धोरणावरून केली टीका
सध्याच्या राष्ट्राध्यक्षांएवढे सार्वजनिकरित्या परराष्ट्र धोरण राबविणारा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष कधीच नव्हता अशी टीका परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या परराष्ट्र धोरणाचे वर्णन केले. दिल्लीतील कार्यक्रमात बोलताना डॉ एस जयशंकर म्हणाले, हे स्वतःच एक पाऊल आहे जे केवळ भारतापुरते मर्यादित नाही… राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांचा जगाशी वागण्याचा मार्ग, अगदी त्यांच्या …
Read More »चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी भारताच्या परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांना भेटले सीमेवरील तणावावर एकमेकांना विश्वास देण्याचा आणि वातावरण निवळण्याचा शब्द
परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी सोमवारी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांच्याशी झालेल्या बैठकीत सांगितले की, भारत-चीन संबंधांमध्ये प्रगतीसाठी सीमेवर शांतता आवश्यक आहे. दोन्ही देशांनी कठीण काळातून अनुभवले आहे हे लक्षात घेऊन, एस एस जयशंकर यांनी पुढे जाण्यासाठी स्पष्ट आणि सहकार्यात्मक दृष्टिकोन बाळगण्याचे आवाहन केले. एस जयशंकर वांग यी यांच्याशी …
Read More »चीनचे परराष्ट्र मंत्री भारत भेटीवर ; सीमा वादावरील चर्चेसाठी येणार १८ ते २० ऑगस्ट दरम्यान भारत भेटीवर
चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी १८ ते २० ऑगस्ट दरम्यान हिमालयातील वादग्रस्त सीमेबाबत चर्चा करण्यासाठी भारत दौऱ्यावर येतील, असे चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाने १६ ऑगस्ट रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. नवी दिल्लीच्या निमंत्रणावरून सीमा प्रश्नावर चीन आणि भारताच्या विशेष प्रतिनिधींमध्ये २४ व्या फेरीत वांग हे चर्चेचे आयोजन करणार आहेत. २०२० मध्ये …
Read More »संसदेत डॉ एस जयशंकर यांच्या बोलण्यात अडथळे अमित शाह झाले विरोधकांवर संतप्त विरोधकांना फटकारले, तुम्ही सतत तुमचे म्हणणे लादलेले चालणार नाही
संसदेत विरोधकांनी उपस्थित केलेल्या ऑपरेशन सिंदूरवरील मुद्यांवर आक्षेप घेत परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांच्या बोलण्यात अडथळे आणण्यास सुरुवात केली. परंतु या सततच्या अडथळ्यांवरून केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी संतप्त होत विरोधकांवर टीका केली. तसेच वारंवार व्यत्यय आल्यामुळे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह त्यांच्या जागेवरून उठून विरोधकांना फटकारले. भारत-पाकिस्तान तणावादरम्यान अमेरिकेचे अध्यक्ष …
Read More »डॉ एस जयशंकर यांनी दावा फेटाळल्यानंतर, डोनाल्ड ट्रम्प यांचे पुन्हा तेच वक्तव्य भारत-पाकिस्तान युद्धाबरोबर सहा मोठी युद्धे थांबवली-डोनाल्ड ट्रम्प
संसदेच्या पावसाळी अधिवेशात ऑपरेशन सिंदूर सुरु असताना अचानक केंद्र सरकारने पाकिस्तानसोबत शस्त्र संधीची घोषणा केंद्र सरकारने केली. त्यावरून संसदेत विरोधकांनी रान उटविले. नेमक्या त्याचवेळी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारत-पाकिस्तानचे युद्ध व्यापारामुळे आपण थांबवले असल्याचा दावा करत त्या वक्तव्याची पुनरावृत्ती अनेक वेळा केली. विरोधकांनी ऑपरेशन सिंदूरवरून केंद्र सरकारला घेरण्यास सुरुवात …
Read More »
Marathi e-Batmya