लोकसभा निवडणूक झाली तर शिंदे गट-भाजपाच्या जागा कमी होणार असून महाविकास आघाडीच्या जागांमध्ये वाढ होणार असल्याचा अंदाज ‘सी-वोटर’च्या सर्व्हेद्वारे व्यक्त करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे गट, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांकडून समाधान व्यक्त केले जात असतानाच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावर भाष्य करताना महाविकास आघाडीने त्यांच्या सध्याच्या जागा राखल्या तरी खूप झाले, …
Read More »CM Eknath Shinde : निवडणूक सर्व्हेक्षणावर मुख्यमंत्री म्हणाले, आकडेवारी समोर असती तर अंदाज … इंडिया टूडे सी-व्होटरच्या सर्वेक्षणात भाजपा-शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज
लोकसभा आणि विधानसभा निवडणूकीला अद्याप वर्षे दिड वर्षाचा कालावधी असतानाच देशासह महाराष्ट्रातील मतदारांचा कल कोणत्या पक्षाकडे आहे हे जाणून घेण्यासाठी इंडिया टूडे-सी व्होटर या कंपनीकडून नुकत्याच करण्यात आलेल्या सर्व्हेक्षणात महाराष्ट्रात महाविकास आघाडीला जास्त जागा मिळणार असल्याचा तर भाजपा-शिंदे गटाला कमी जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यापार्श्वभूमीवर राज्याचे …
Read More »सुषमा अंधारेंचे प्रत्युत्तर, फडणवीसजी मुख्यमंत्री असलेल्या व्यक्तीला अधिकार किती? तुम्हाला माहित फडणवीसांनी केलेल्या आरोपावरून अंधारे यांची टीका
काल मंगळवारी एका कार्यक्रमात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकार असताना माझ्यावर गुन्हे दाखल करून तुरूंगात टाकण्याची सुपारी तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिली होती असा आरो केला. फडणवीस यांच्या या आरोप तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील आणि तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी फेटाळून लावल्यानंतर ठाकरे गटाच्या …
Read More »संजय राऊत म्हणाले, पिंपरीची जागा शिवसेना तर कसबा पेठेचा निर्णय दोन्ही काँग्रेस घेतील पुण्यातील पोट निवडणूकीबाबत संजय राऊत यांची माहिती
कसबा पेठच्या भाजपा आमदार मुक्ता टिळक आणि पिंपरी चिंचवड विधानसभा मतदार संघाचे भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूकीचा कार्यक्रम जाहिर झाला आहे. या दोन्ही जागा महाविकास आघाडीकडून अर्थात राष्ट्रवादीकडून लढविण्याची तयारी सुरु असताना पिंपरी-चिंचवडची जागा शिवसेना लढविणार असल्याची माहिती ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी दिली. …
Read More »फडणवीसांच्या आरोपावर अजित पवार म्हणाले, अशी चर्चा झालीच नाही उभ्या महाराष्ट्राला माहित आहे आम्ही जे बोलतो ते किती स्पष्ट बोलतो
आज सकाळी एका खाजगी वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्यावर गुन्हे दाखल करण्याचे आणि तुरुंगात टाकण्याची सुपारी अडीच वर्षाच्या महाविकास आघाडी सरकारच्या काळात तत्कालीन मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांना देण्यात आली होती असा खळबळजनक आरोप केला. फडणवीसांच्या या आरोपाला तत्कालीन गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रत्युत्तर देत उपमुख्यमंत्र्यांच्या आरोपातील …
Read More »अतुल लोंढे यांची टीका, देवेंद्र फडणवीस यांचे आरोप म्हणजे ‘चोराच्या उलट्या बोंबा’ ईडी, सीबीआय, आयकर विभागाचा भाजपाकडूनच मोठ्या प्रमाणात गैरवापर
भारतीय जनता पक्षाने मागील ८ वर्षांत ईडी, सीबीआय, आयकर विभागाच्या माध्यमातून विरोधी पक्षाच्या अनेक नेत्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकले आहे. मविआ सरकारमधील दोन मंत्र्यांनाही अशाच पद्धतीने जेलमध्ये पाठवले. विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करुन ब्लॅकमेल करण्याचे राजकारणही भाजपानेच केले आहे. विरोधकांना राजकीय वैमनस्यातून जेलमध्ये टाकण्याची परंपरा भाजपाचीच आहे, अशी …
Read More »देवेंद्र फडणवीसांचे आरोपानंतर माजी गृहमंत्री वळसे-पाटील म्हणाले, असा आदेशच नव्हता काहीही करून मला अटक करण्याची सुपारी पोलिस आयुक्त संजय पांडे यांना दिली होती
२०१९ साली माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थात भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने महाविकास आघाडीची स्थापना करत राज्यात स्थानापन्न झाले. मात्र या सरकारच्या काळात मला तुरुंगात टाकण्याचा डाव होता, असा गंभीर आरोप राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे राज्यातील राजकिय वातावरण पुन्हा एकदा तापण्याची चिंता निर्माण झाली …
Read More »सत्तेच्या गाजराची पुंगी निकामी झाल्याने महाविकास आघाडीची तिघाडी बिघडली भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
सत्तेची संधी दिसल्यामुळे एकत्र आलेल्या शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची महाविकास आघाडी ही केवळ गाजराची पुंगी होती हे आता स्पष्ट झाले आहे. सत्ता जाताच या आघाडीची बिघाडी झाली असून एकत्र राहिल्यास तीन तिघाडा काम बिघाडा होईल याची त्यांना खात्री असल्यामुळेच विधान परिषदेच्या निवडणुकीत तिघांची तोंडे तीन दिशांना असल्याचे दिसू लागले …
Read More »सत्यजीत तांबे यांनी सांगितले कारण, का भरला अपक्ष उमेदवारी अर्ज राजकीय वर्तुळात विविध तर्क-वितर्कांना उधाण
महाविकास आघाडीकडून नाशिक पदवीधर मतदारसंघाची जागा काँग्रेसला देण्यात आली. यानंतर काँग्रेसने उमेदवार म्हणून पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा केली. यानंतरही सुधीर तांबेंनी आपला अर्ज दाखल केला नाही. दुसरीकडे सत्यजीत तांबेंनी याच मतदारसंघातून अपक्ष उमेदवार म्हणून अर्ज भरला. यानंतर पत्रकारांनी ‘काँग्रेसने एवढा विश्वास ठेवला …
Read More »काँग्रेसने नाव केलं फायलन बापाच अन अर्ज भरला पोरानेः अलिकडची तिसरी घटना नाशिकमधील शिक्षक मतदारसंघातून सुधीर तांबेचे नाव पुढे पण अर्ज भरला सत्यजित तांबेने
विधान परिषदेच्या शिक्षक मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. महाविकास आघाडीतील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रमुख नेत्यांची नुकतीच बैठक झाली. या बैठकीत कोणत्या पक्षाने कोणती जागा लढवायची यावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले. काँग्रेसकडून शेवटी आज दुपारी नाशिकमधील जागेसाठी सुधीर तांबे यांच्या नावाला मंजूरी दिली. मात्र प्रत्यक्षात सुधीर तांबे …
Read More »
Marathi e-Batmya