Tag Archives: Makarand Jadhav ordered Panchnama to be done loss of crop unseasonal rain

मंत्री मकरंद जाधव यांचे आदेश, अवकाळी पावसाने शेत पिकाच्या नुकसानीचे तातडीने शेत पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश

राज्यात गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेत पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, असे निर्देश मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिले. मंत्री मकरंद जाधव-पाटील म्हणाले, नैसर्गिक आपत्तींमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांप्रती राज्य शासन संवेदनशील आहे. एप्रिल व मे महिन्यात झालेल्या अवकाळी पावसाने शेत पिकांचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत …

Read More »