रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भारत भेटीचे निमंत्रण स्वीकारले, असे क्रेमलिनने सोमवारी सांगितले. पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रशियाच्या राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांना आमंत्रित केले. या वर्षाच्या अखेरीस दोन्ही देशांमधील वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारताला भेट देतील अशी अपेक्षा आहे. परराष्ट्र मंत्रालयाच्या …
Read More »राजनाथ सिंह यांचा इशारा, भारताला दुखावणाऱ्यांना योग्य उत्तर देणार पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा
पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा बळी गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडत असताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले की, भारताला दुखावण्याचे धाडस करणाऱ्यांना “योग्य” उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पाकिस्तानसोबतचा तणाव दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या विधानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मी …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची पंतप्रधान मोदींवर टीका, ४४ परदेशी दौरे, पण मणिपूरला एक सेंकदही नाही राजधर्म राखण्यात पंतप्रधान मोदी अपयशी
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पहलगाम येथे हल्ला करून २७ भारतीय पर्यटकांचा बळी घेतला. त्यावरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून परदेश दौरे आणि निवडणूकांच्या रॅली करण्यात येत आहेत. तसेच पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या घोषणाही करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करताना आतापर्यंत ४४ परदेशी दौरे …
Read More »अंगोलाच्या राष्ट्राध्यक्षांच्या भेटी दरम्यान पंतप्रधान मोदी म्हणाले, दहशतवाद सर्वात मोठा धोका दहशतवादाविरूद्ध ठोस आणि निर्णयाक कारवाई
गेल्या महिन्यात पहलगाम हल्ल्यात २६ नागरिकांचा मृत्यू झाल्यानंतर पाकिस्तानशी वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी दहशतवादाविरुद्ध ठोस आणि निर्णायक कारवाई करण्याची राष्ट्राची वचनबद्धता पुन्हा व्यक्त केली आणि दहशतवाद हा “मानवतेसाठी सर्वात मोठा धोका” असल्याचे म्हटले. अंगोलाचे अध्यक्ष जोआओ लॉरेन्को यांच्यासोबत नवी दिल्ली येथे झालेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत, पंतप्रधान …
Read More »पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते ५८ हजार कोटींच्या विकास कामांचे अमरावतीत उद्घाटन आंध्र प्रदेशची राजधानी अमरावतीत विविध विकास कामांचा शुमारंभ
अमरावती राजधानीच्या पायाभरणी प्रसंगी जनतेला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हे शहर आंध्र प्रदेशच्या आकांक्षांचे प्रतीक असल्याचे वर्णन केले आणि ते “स्वप्न वास्तवात बदलणे” असे म्हटले. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते अमरावतीतील ५८ हजार कोटी रूपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटनही केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, अमरावती हे …
Read More »विझिंजम बंदराच्या उद्घाटनाच्या निमित्ताने प्रांत्रिय आणि केंद्रीय राजकारण विझिंजम बंदर उभारणीत अदानी पोर्टचा सहभाग
शुक्रवार (२ मे २०२५) रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विझिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचे अधिकृत उद्घाटन केले तेव्हा राष्ट्रीय आणि प्रांतीय राजकारणाचे दर्शन घडले. ही सुविधा राष्ट्राला समर्पित करणारे मोदी यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वावर तिरकस टीका केली. त्यांनी असे पाहिले की, केरळचे मुख्यमंत्री पिनारायी विजयन आणि खासदार शशी थरूर हे दोन प्रमुख …
Read More »पंतप्रधान मोदींची आता पाकिस्तानऐवजी देशांतर्गत विरोधकांवर टीका, अनेकांची झोप उडेल केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि काँग्रेस नेते शशी थरूर यांच्या उपस्थितीवरून विरोधकांवर टीका
काश्मीरमधील पहलगाम येथील बैसरण येथे पर्यटकांवर पाकिस्तानी दहशतवाद्यांनी हल्ला करत २६ पर्यटकांचे प्राण घेतले. या हल्ल्याला आता १० दिवसांचा कालावधी लोटला तरी दहशतवाद्यांची जमिन आणि त्यांना कठोरात कठोर शासन देणार असल्याच्या वल्गना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बिहार येथे केली होती. तसेच भारत पाकिस्तान दरम्यान असलेला १९६० चा सिंधू नदी करारा …
Read More »अश्विनी वैष्णव यांची ग्वाही, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी (IICT) मुंबईत स्थापन पंतप्रधान मोदी यांची आशा, भारताच्या ‘जीडीपी’मध्ये क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा मोठा वाटा असेल
भारताची ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे कंटेंट, क्रिएटिविटी आणि कल्चर हे तीन स्तंभ आहेत. भारताच्या क्रिएटिव्ह इकॉनॉमीचा काही वर्षांत ‘जीडीपी’मध्ये (सकल देशांतर्गत उत्पन्न) मोठा वाटा असेल. जगातील अॅनिमेशन मार्केट ४३० अब्ज डॉलरहून अधिक असून पुढील १० वर्षांत ते दुप्पट होणार असल्याचे मानले जाते. भारताच्या अॅनिमेशन आणि ग्राफिक्स इंडस्ट्रीसाठी वेव्हज परिषदेमुळे यशाचे दार …
Read More »जात निहाय जणगणना, केंद्र सरकारसमोर अडचणींचा डोंगर नाही नाही म्हणत राहुल गांधी यांच्या घोषणेनुसार केंद्र सरकारचा निर्णय
लोकसभा निवडणूकीपूर्वी राहुल गांधी यांनी जातनिहाय जणगणना सत्तेत आल्यानंतर करणार असल्याची घोषणा केली होती. मात्र काँग्रेसच्या नेतृत्वाखालील इंडिया आघाडीला पुरेशा जागा मिळाल्या नाहीत. त्यामुळे इंडिया आघाडीला केंद्रात विरोधात बसावे लागले. त्यानंतर संसदेत बोलताना राहुल गांधी यांनी सत्ताधारी भाजपाला आव्हान देत म्हणाले की, तुम्ही कितीही माझ्यावर टीका करा, माझी मस्करी करा …
Read More »वेव्हजचे उद्घाटन करत पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, भारताची ऑरेंज अर्थव्यवस्था बनतेय जगासाठी कंटेट निर्माण करा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी (१ मे २०२५) मुंबईत जागतिक ऑडिओ व्हिज्युअल आणि मनोरंजन शिखर परिषदेचे (वेव्हज) उद्घाटन केले. पंतप्रधान मोदींनी भारतातील चित्रपट उद्योगातील सेलिब्रिटी आणि इतर कंटेंट निर्माते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यांनी भारतात बनवलेल्या कंटेंटबद्दल आणि देशाला आर्थिक भरभराटीला नेण्यासाठी कंटेंट निर्मात्यांच्या क्षमतेबद्दल विस्तृतपणे सांगितले. पंतप्रधान मोदींनी नजीकच्या …
Read More »
Marathi e-Batmya