महिन्यांच्या संघर्षानंतर, नकारांनंतर आणि काळजीपूर्वक रचलेल्या सार्वजनिक सलोख्यानंतर, कर्नाटकात आता सत्तांतर होण्याची शक्यता दिसत आहे. काँग्रेस हायकमांडने मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांना बंद दाराआड सांगितले की, त्यांनी बाजूला व्हावे आणि त्यांचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासाठी मार्ग मोकळा करावा. काँग्रेस नेतृत्वासाठी, हा निर्णय एका नेत्याला पुरस्कृत करण्यापेक्षा, राजस्थानसारख्या संकटात रूपांतर होण्यापूर्वी धुमसत …
Read More »काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांचा आरोप, अघोषित आणीबाणी… डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान नाकारणरे वाचविण्याबाबत बोलत आहेत
देशात अघोषित आणीबाणी आहे, असा आरोप काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी बुधवारी (२५ जून २०२५) केला आणि भाजपाने त्यांचे प्रशासनातील अपयश लपविण्यासाठी संविधान हत्येचा “नाटक” रंगवल्याचा आरोप केला. आणीबाणीच्या ५० व्या वर्धापन दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना मल्लिकार्जून खर्गे म्हणाले की, ज्या सरकारला सहिष्णुता नाही आणि …
Read More »मल्लिकार्जून खर्गे यांची पंतप्रधान मोदींवर टीका, ४४ परदेशी दौरे, पण मणिपूरला एक सेंकदही नाही राजधर्म राखण्यात पंतप्रधान मोदी अपयशी
पाकिस्तानी दहशतवाद्यांकडून पहलगाम येथे हल्ला करून २७ भारतीय पर्यटकांचा बळी घेतला. त्यावरून सध्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून परदेश दौरे आणि निवडणूकांच्या रॅली करण्यात येत आहेत. तसेच पाकिस्तानवर कारवाई करण्याच्या घोषणाही करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सवाल करताना आतापर्यंत ४४ परदेशी दौरे …
Read More »लालूप्रसाद यादव यांची टीका, महाकुंभ फालतू …काही अर्थ नाही दिल्ली रेल्वे स्थानकावरील चेंगराचेंगरीत १८ जणांचा मृत्यू
१४४ वर्षानंतर महाकुंभ मेळावा आल्याचे सांगत आणि हा महाकुंभ महिनाभर चालणार असल्याचा प्रचार उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकारने देशभरात मोठ्या प्रमाणावर केला. या महाकुंभबद्दल आस्था निर्माण व्हावी याकरिता मोठमोठ्या राजकीय नेत्यांना आणि त्यात उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह अनेक भाजपाशासित राज्याचे …
Read More »सत्तेतील शंभर दिवसः राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांचे जनतेला पत्रातून वचन कामाच्या मार्फत लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवून आणणे हा माझा काम करण्याचा पिंड...
रोजगार, सर्व समाजघटकांचे आर्थिक सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, लोककल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी हे राज्य सरकारचे उद्दीष्ट असून येत्या काळात या सर्व विषयांवर राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेच्या माध्यमातून अधिक जोमाने काम करेल अशी ग्वाही राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. महायुतीत सहभागी होऊन राष्ट्रवादी काँग्रेसला आज १० ऑक्टोबर रोजी …
Read More »
Marathi e-Batmya