Tag Archives: Ncp Maharashtra president jayant patil inaugurated one hour for ncp program and said farmers 700 death will reflect in the 5 states election

शेतकरी आंदोलनातील ७०० शेतकऱ्यांच्या मृत्यूचा परिणाम निवडणुकीत दिसून येईल 'एक तास राष्ट्रवादीसाठी' उपक्रमांतर्गत जयंत पाटील यांनी साधला कार्यकर्त्यांशी संवाद

मराठी ई-बातम्या टीम दिल्लीतील शेतकरी आंदोलनात सुमारे ७०० शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. येणाऱ्या निवडणुकांमध्ये शेतकऱ्यांचा रोष ओढवून न घेण्यासाठी, काहीही कारणे न देता शेतकरी कायदे मागे घेण्यात आले. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला याचा एकंदरीत परिणाम दिसून येईल असे भाकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी व्यक्त केले. ‘एक …

Read More »