Tag Archives: not a single acre of land should be left without a panchanama

दत्तात्रय भरणे यांचे आदेश एकही एकर क्षेत्र पंचनाम्याविना राहू नये खरडून गेलेली जमीन आणि विहिरींचेही पंचनामे करा

जालना जिल्ह्यात प्राथमिक स्वरूपात २ लाख ५४ हजार एकर क्षेत्राचं नुकसान झालं आहे. तर, ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये प्राथमिक अंदाजानुसार राज्यात ३३ लाख ५१ हजार १७५ हेक्टर म्हणजे ८३ लाख ७७ हजार ९३७  एकर क्षेत्र बाधित आहे. सप्टेंबर महिन्यात जास्त पाऊस पडला आहे. सप्टेंबर पूर्वीचा विचार केला तर नुकसान थोडं कमी …

Read More »