जगभरातील गुंतवणूकदारांचा भारतीय अर्थव्यवस्थेतील विश्वास वाढत आहे. त्यामुळेच अरबी समुद्राच्या दोन्ही टोकांवरील मजबूत अर्थव्यवस्था असलेल्या यूएई आणि भारत देशातील बँकांमध्ये बँकिंग भागीदारी होत आहे. ही बँकिंग भागीदारी भारतीय अर्थव्यवस्थेच्या उत्कर्षाचे प्रतीक असल्याचे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. कुलाबा येथील हॉटेल ताज पॅलेस येथे यूएई देशातील एमिरेट्स एनबीडी (नॅशनल बँक …
Read More »मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महाराष्ट्र-आयोवा भागीदारीमुळे विविध क्षेत्रांमध्ये नवी दारे खुली गुंतवणूक व आर्थिक देवाणघेवाण वृद्धिंगत होणार
महाराष्ट्र – आयोवा (अमेरिका) यांच्यातील भागीदारीमुळे कृषी, जैवतंत्रज्ञान, वित्तीय सेवा, पायाभूत सुविधा, नवीकरणीय ऊर्जा व तंत्रज्ञान अशा विविध महत्त्वपूर्ण क्षेत्रांमध्ये सहकार्याची नवी दारे खुली होणार असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोवाबरोबर करण्यात आलेल्या सामंजस्य करारानंतर केले. सामंजस्य करारामुळे नवोपक्रमांना चालना अमेरिकेतील कृषिप्रधान आयोवा राज्याशी महाराष्ट्राने ऐतिहासिक सामंजस्य करार केला. आयोवा हे अमेरिकेचे ‘फूड बास्केट’ म्हणून प्रसिद्ध असून …
Read More »भारत इलेक्ट्रॉनिक्स आणि टाटाने केला भागीदारी करार स्वदेशी भागीदारीच्या साम्यज्यंस करारावर स्वाक्षऱ्या
भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (बीईएल) आणि टाटा इलेक्ट्रॉनिक्स यांनी इलेक्ट्रॉनिक्स आणि सेमीकंडक्टर इकोसिस्टममध्ये भारताच्या स्वावलंबनाला चालना देण्यासाठी सामंजस्य करार (एमओयू) केला आहे. ही भागीदारी स्वदेशी उपाय विकसित करण्याच्या सरकारच्या दृष्टिकोनाशी सुसंगत आहे आणि दोन्ही कंपन्यांसाठी एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. ५ जून (गुरुवार) रोजी मुंबईतील टाटा समूहाच्या मुख्यालयात बीईएलचे अध्यक्ष मनोज जैन …
Read More »
Marathi e-Batmya