राज्य आणि देशासाठी २०२६ ते २०३० हा कालावधी अत्यंत महत्त्वाचा आहे. या काळात योग्य निर्णय आणि अंमलबजावणी झाली, तर महाराष्ट्राला केवळ मोठी अर्थव्यवस्था नव्हे, तर दरडोई उत्पन्नात महाराष्ट्राला अग्रेसर राज्य बनविणे शक्य होणार आहे. त्यादृष्टीने महाराष्ट्राच्या दीर्घकालीन प्रगतीसाठी तयार करण्यात आलेल्या “विकसित महाराष्ट्र 2047” या महत्त्वाकांक्षी व्हिजनच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुढील चार वर्षांत २०३० पर्यंत मोजता …
Read More »राष्ट्रीय स्तरावर दरडोई उत्पन्नात तामीळनाडू, गोवा सर्वात पुढेः गोवा अव्वल तामीळनाडूचे उत्पन्न चार वर्षात ३७ टक्क्याने वाढले
तामिळनाडूचे दरडोई उत्पन्न चार वर्षांत ३७% वाढले आहे, २०२४-२५ मध्ये ते १.९६ लाख रुपयांवर पोहोचले आहे, जे राष्ट्रीय सरासरी ₹१.१४ लाख रुपयांपेक्षा जास्त आहे. मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी या वाढीचे श्रेय द्रविड मॉडेलला दिले आहे, कारण गोवा राष्ट्रीय यादीत अव्वल स्थानावर आहे तर बिहार तळाशी राहिला आहे. तामिळनाडूचे दरडोई उत्पन्न …
Read More »चीन आणि भारतातील जीडीपी आणि दरडोई उत्पन्नातील फरक माहित आहे का? भाराता पेक्षा ६१ पट अधिक चीनचा जीडीपी
१९८० च्या दशकात भारत आणि चीन समान आर्थिक पायावर उभे होते. चीनचा जीडीपी आज भारताच्या पाचपट आहे, ही एक आश्चर्यकारक आघाडी आहे जी दोन्ही देशांमधील वाढती दरी अधोरेखित करते. विस्डम हॅचचे संस्थापक अक्षत श्रीवास्तव यांनी एक्स X वरील एका पोस्टमध्ये चेतावणी दिली आहे की हा फरक त्यांच्या नेत्यांच्या पूर्णपणे भिन्न …
Read More »पी चिदंबरम यांचा सवाल,… प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेले तर रोजगार कुठून मिळणार? काँग्रेस सरकारच्या काळात आघाडीवर असलेल्या महाराष्ट्राची भाजपाच्या राजवटीत सर्वच क्षेत्रात घसरण
महाराष्ट्र राज्य स्थापनेपासून काँग्रेस सरकारने आखलेल्या ध्येय धोरणामुळे महाराष्ट्र देशात सर्वच क्षेत्रात आघाडीवर राहिलेले राज्य आहे. मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. परंतु मागील काही वर्षात भाजपा सरकारमुळे महाराष्ट्राची सर्वच आघाड्यांवर पिछेहाट झालेली आहे. महाराष्ट्राचे प्रकल्प दुसऱ्या राज्यात गेल्याने गुंतवणूक व रोजगारही गेले. शेतकरी संकटात असल्याने आत्महत्या वाढल्या आहेत. दरडोई उत्पन्नात …
Read More »महाराष्ट्र गुजरातपेक्षा खाली सरकलाः आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात माहिती दरडोई उत्पन्न महाराष्ट्रापेक्षा गुजरातचे जास्त, महाराष्ट्र सहाव्या स्थानी
राज्यातील उद्योग गुजरातला पळवणून नेण्यावरून मध्यंतरीच्या काळात अनेक आरोप-प्रत्यारोप झाल्यानंतर भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला गेल्याने महाराष्ट्राताली उत्पन्न कमी होत नाही असे राजकिय विधान करत उद्योगाबाबत आजही महाराष्ट्र एक नंबरवर असल्याचा दावाही केला होता. मात्र राज्याच्या आर्थिक सर्व्हेक्षण अहवालात महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवणून नेल्यानंतर महाराष्ट्रातील दरडोई उत्पन्नात …
Read More »
Marathi e-Batmya