Tag Archives: Rahul Shwale

वर्षा गायकवाड यांचा सवाल, रहिवाशांना अपात्र ठरवण्याचा अधिकार डीआरपीए- अदानीला कोणी दिला? धारावी पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे रिअल इस्टेट साम्राज्य उभारण्याचा प्रकल्प

धारावी हा पुनर्विकास प्रकल्प नाही तर मुंबईच्या मध्यभागी अदानीचे साम्राज्य उभारण्यासाठीचा रिअल इस्टेट प्रकल्प आहे. या प्रकल्पातून धारावीकरांचे हित साधले जाणार नाही तर फक्त आणि फक्त अदानीचे टॉवर उभे राहणार आहेत. पण अदानी सरकार व अदानीचे दलाल जाणीवपूर्वक दिशाभूल करत आहेत. काँग्रेस व धारावीकरांचा अदानी विनाश प्रकल्पाला विरोध आहे. या …

Read More »