Tag Archives: Rajnath Singh’s warning give a befitting reply to those who hurt India

राजनाथ सिंह यांचा इशारा, भारताला दुखावणाऱ्यांना योग्य उत्तर देणार पहलगाम हल्ल्याप्रकरणी पाकिस्तान आणि दहशतवाद्यांना दिला इशारा

पहलगाम हल्ल्यात २६ जणांचा बळी गेल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडत असताना, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी रविवारी म्हटले की, भारताला दुखावण्याचे धाडस करणाऱ्यांना “योग्य” उत्तर देणे ही त्यांची जबाबदारी आहे. पाकिस्तानसोबतचा तणाव दिवसेंदिवस वाढत असताना त्यांच्या विधानाला अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, मी …

Read More »