Tag Archives: shivsena

एकनाथ शिंदे यांचे मविआला आव्हान, समोरा समोर येऊन चर्चा करा अडीच वर्षात काय केले

राज्यातील विधानसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी अवघा आठवडाभराचा कालावधी शिल्लक राहिला आहे. त्यामुळे प्रत्येक राजकिय पक्षाकडून आपलाच उमेदवार निवडूण यावा यासाठी सर्वच राजकिय पक्षाच्या नेत्यांकडून प्रचारसभांचे आयोजन करण्यात येत आहे. भाजपाच्या आशिर्वादाने अडिच वर्षापूर्वी जन्माला आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी एकनाथ शिंदे यांची वैजापूर येथे सभा आयोजित करण्यात आली …

Read More »

काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश जयश्री जाधव यांची कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी प्रमुख आणि शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती

काँग्रेसच्या आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांनी आज आपल्या असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेनेमध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांच्या भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. आज मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भगवा झेंडा हाती घेत त्यांनी शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश केला. जयश्री जाधव यांचे पती चंद्रकांत जाधव हेदेखील कोल्हापूर उत्तर मतदारसंघाचे आमदार …

Read More »

श्रीनिवास वनगा यांचा ३६ तासानंतर केला कुटुंबियांशी संपर्क तिकीट कापण्यावरून नाराज वनगा गेले होते अज्ञातवासात

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पालघरचे शिवसेना आमदार श्रीनिवास वनगा, यांना ऐनवेळी पालघर विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी नाकारली. त्यानंतर श्रीनिवास वनगा यांनी घात झाल्याची तक्रार करत पालघरमधील घरातून निघून जात बेपत्ता झाले. त्यानंतर बेपत्ता झालेले श्रीनिवास वनगा यांनी ३६ तासानंतर कुटुंबियांशी संपर्क साधल्याची माहिती येत आहे. आमदार श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन …

Read More »

नाना पटोले यांचा गौप्यस्फोट, भाजपाच्या आशिर्वादाने टाटा एअरबसचे गुजरातमध्ये ‘सेफ लँडिंग’… महाराष्ट्र लुटत असताना शिंदे-फडणवीस-अजित पवार झोपले का? महाराष्ट्राचा प्रकल्प गुजरातला का दिला?

भाजपा सातत्याने मुंबई व महाराष्ट्रावर अन्याय करत असून महाराष्ट्राच्या प्रगतीत मोदी शाह यांचा मोठा अडसर आहे. राज्यातील शिंदे, फडणवीस व अजित पवार यांचे नेतृत्व कुचकामी आहे म्हणूनच राज्यातील मोठे प्रकल्प गुजरातला पळवले जात आहेत. टाटा एअरबसचा महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवून भाजपा व पंतप्रधान मोदींनी महाराष्ट्राच्या जखमेवर मीठ चोळले आहे. महाराष्ट्रातील …

Read More »

गौरी लंकेश हत्या प्रकरणातील आरोपी मुख्यमंत्री शिंदेच्या शिवसेनेत, सुप्रिया सुळेचा हल्लाबोल गुन्हेगारांना सामाजिक प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम मावळत्या मुख्यमंत्र्यांकडून

कर्नाटकातील पुरोगामी विचाराच्या पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणातील आरोपी श्रीकांत पांगारकर यास मुख्यमंत्री शिंदे यांच्या पक्षात प्रवेश देण्यात आल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून उघडकीस आणली. तसेच श्रीकांत पांगारकर यांच्यावर मुख्यमंत्री शिंदे यांनी जालना विधानसभेच्या प्रमुख पदाची जबाबदारीही सोपविली. पत्रकार गौरी लंकेश …

Read More »

राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री शिंदे यांना सवाल, कोणी पैसे मागितले होते का? रोजगाराच्या संधी देऊन उपलब्ध करून देऊन सक्षम बनवायचं सोडून हे कसंल काम

काल दसऱ्याच्या निमित्ताने दोन्ही शिवसेनेच्या मेळावे तुम्ही पाहिले ना, मागील अनेक वर्षे उद्धव ठाकरे हे इतिहासातच राहुन इकडून अब्दाली आला, तिकडून शाहिस्तेखान आला तिकडून अफजल खान आला असे सांगत इतिहासातलं सगळं सांगत होता. तर तिकडे पुष्पा सुरु आहे, एकनाथ शिंदे दाढीवर हात फिरवत मै आयेगा साला असे सांगत राज ठाकरे …

Read More »

राज्यात विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा गोल-गोल वर्तुळ पुन्हा तेच चेहरे- पण पक्ष बदलेले

कधी काळी सांसारीक जीवनातील व्यक्तींकडून त्यांच्या पुढच्या पिढीला नेहमी एक शहाजोगपणाचा सल्ला देत असत, की जग-दुनिया गोल आहे. जे आपण इतरांना देतो, ते पुन्हा आपल्याकडेच येत. काही वर्षांपूर्वी अर्थात २०१४ च्या लोकसभा निवडणूकीच्या आधीपासून राज्यात् कायम सत्तेवर राहिलेल्या काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचाराचे आरोप भाजपाकडून करण्यात येऊ लागले. तसेच …

Read More »

महाविकास आघाडीच्या विरोधात महायुती लागली कामाला नेत्यांना टार्गेट करून वातावरण बदलण्याचा प्रयत्न

बदलापूर येथील दोन चिमुरडींवरील अत्याचाराचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न सत्ताधारी भाजपा-शिवसेना शिंदे गटाकडून करण्याचे प्रकरण ताजे असतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलेल्या मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळून पडण्याची घडली. या दोन्ही घटनांवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस हे योग्यरितीने हाताळू शकले नाहीत. त्यामुळे विरोधकांच्या …

Read More »

अजित पवार यांचे प्रत्युत्तर,… माझ्या अंगाला काही छिद्रं पडत नाहीत तानाजी सावंत आणि भाजपाच्या गणेश हाके यांनी केलेल्या टीकेवर व्यक्त केले मत

मागील दोन अडीच वर्षापासून राज्यातील महायुती सरकारचा कारभार विनाविघ्न आणि कुरबुरीविना सुरु असल्याचा देखावा किंवा राजकिय गरज म्हणून तसे चित्र राज्याच्या राजकारणात दाखविण्याचा यशस्वी प्रयत्न केला. त्यानंतर आता राज्यात विधानसभा निवडणूकीचा कालावधी जवळ येत असल्याच्या पार्श्वभूमीवर महायुतीतच सहकारी पक्षांच्या नेत्यांवर आरोप-प्रत्यारोपाची नवी खेळी आता नव्याने महायुती सरकारकडून सुरु झाली आहे. …

Read More »

आदित्य ठाकरे यांची टीका, …हे म्हणण्याचा निर्लज्जपणा आला कसा ? राज्यात स्पर्धा परीक्षांच्या घोळाप्रमाणे उद्योगांचे घोळ

‘नाशिकमधून येवल्यात येताना प्रश्न एकच पडतो एवढी वर्ष सत्ता असताना साधे रस्ते झाले नाहीत. एवढे वर्ष याच तालुक्यात जे मंत्री राहिले आहेत, त्यांना वाटलं नाही का की कधी तरी आपण कायापालट करावा असा सवालही यावेळी करत अजूनही टँकरने पाणी पुरवठा केला जातोय, आणि खोके सरकार अवकाळी पावसासारखे डोक्यावर बसले आहे. …

Read More »